ान:८800%४४/७५ [_) २८॥९९.-८०

()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,५२४

0[॥ 194918

/ ४०६] ॥४७0/॥५)

श्रीसमर्थ ।॥

नवयुगधम हिदुस्थाकांतील आपधुतिक कार्मिक कळकळीचा विकेचक इतिहास

भ्रथम खण्ड ब्राह्मसमाज देवसमाज

अल्क त्रह्मकूपाहि केवलम्‌

इश्वर करील तें खरें आणा चै*क्ी

ग्रंथकार सदाशिव कृष्ण फडके

प्रथमावृत्ति- १९२७

किमत चार रुपये

अनव

कळव

जनन

2 काडत भर डावा ४8%. रसी? ४४ () ढं श्रीसमर्थ छै) () णि हा ग्रंथ शि 0 | ज्या दृष्टीनं लिहिला आहे | त्या अद्रेत बेदान्तशास्त्राचे प्रणेते % रा स्वस्ति श्रीमत्समस्तसुरवरवृंदपूजितपादारबिंद्‌ णि शै () शिवप्रतिर्बिबवये श्रीमत्परमहंस परित्राजकाचाये 3: पद्वाक्यप्रमाणपारावारपारीण यमानियमासन- शिश | प्राणायामप्रत्याहारध्यानधारणासमाध्यष्टांग- प्र री योगानुष्ठाननिष्ठ तपश्चक्रवर्तीमन्वाद्यवि- शे च्छिन्नगुरुपरंपराप्राप्षडूदुशीनसंस्थापना- 0 () चाये व्याख्यानसिंहानाधीश्वर कलानि- () गमागमासारहृद्य सांख्यत्रयप्रति- () पादक सकलनास्तिकमतोच्छेदन- णि ऱ$ पुबेकसकलधमेसंस्थापनेकधुरीण 2 वैदिकमागेप्रवतंक सर्वेतं- | त्रस्वतंत्र | हि श्रीमत जगद्गुरु आद्यशंकराचाये ४) 0) दू | यांच्या पुण्यस्मरणाथे पै 9 जनी-जनादेन सेवेस नम्रपणे सादर केला असे, () डौ सदाशिव कृष्ण फडके कु 20 -55-:63 २8८०००&&००>>०&०6&%

भरस्तावना

2० | पल्य़ा देशास जी कठीण परिस्थिति प्राप्त झाली आहे, तिची कारणें काय, ती दूर करण्यास उपाय कोणते, यासंबधी देशांतील सर्वे आस्थेबाईक स्त्री-पुरुष आज विचारक्रांत झाले आहेत, शेती, उद्योगघदे, शिक्षण, सामा- जिक सुधारणा, राजकारण धर्म असे हे विचारांचे वगीकरण आहे. त्यांतही राजकारण आणि धम हे प्रश्न जसे फार व्यापक स्वरूपाचे तसेच जिव्हाळ्याचे असल्यामुळे त्यांसच जास्त महत्व आळे आहे. शेती, उद्योगधंदे शिक्षण हे प्रश्न समाधानकारक रीतीने सुटणे हे राजकारणाबरच अवलंबून आहे. तसंच सामाजिक सुधारणांचा प्रश्नही अंशतः राजकारणांत अंशतः धर्मकारणांत रुंतलेला आहे. अशा या दोन महत्त्वाच्या विषयांपैकी राजकारणाचा विचार राजकीय पुढारी ज्याप्रमाणे करीत आहेत, त्याचप्रमाण आपल्या देशांतील आधुनिक धार्मिक संस्थांनी आपल्या नियतकालिक कार्याचे आढावे काढून आप- आपले मार्ग सुधारण्याचे प्रयत्न चालबिले आहेत. ह्या संस्थांच्या विचार मंथनांतून चालू क्रांतिकारक नवयुगासाठी कोणती घमतत्त्वे बाहेर पडतात, तिकडे जिज्ञासूंचे लक्ष लाशून राहिले आहे. यासाठीं आपल्या देशांतील आधुनिक धार्मिक चळवळींसंबधीं मराठी बाचकांस विचार करतां याबा म्हणून हा ६: नबयुगघ्म अथवा हिंदुस्थानांतील आधुनिक धार्मेक चळवळींचा विवेचक हातेहास” हा ग्रंथ मो मुद्दाम लिहिण्यास घेतला. ह्या ग्रंथांत आपल्या देशांतील गेल्या सुमारे शांभर वर्षातील धममतांचा विहंगम दृष्टीने विचार व्हाबयाचा आहे. हा ग्रंथ लिहिण्याची मूळ सूचना माझे मित्र रा० गणेश दामोदर टिल्ल, एम्‌.ए. ह्यांनी केली; पुढेही त्यांच्या विशोष आग्रहामुळे मा हा ग्रयाछियास प्रवृत्त झालो, तसेच हा ग्रंथ छापून प्रसिद्ध करण्यास लागणाऱ्या खचाची सोय लावण्याचे माझे दुसरे मित्र श्री०आत्मारामशेठ आटवणे, एम्‌.एलू. सी. यांनीं मनावर घेतलें, अशा रीतीनें ह्या दोघां सन्मित्रांच्या प्रोत्साइनामुळच हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. यामुळें या ग्रंथाचे बरंच श्रेय त्यांसच आहे.

हा ग्रंथ लिहिण्यास जरूर ती माहिती कोठून कशी मिळवावी, ह्याबद्दल महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध प्रार्थनासमाजी रा० द्वारकानाथ गोविंद बेद्य रार

दै प्रस्तावना

बिठ्ठलळ रामजी शिंदे, बी, ए. यांनीं आस्थापूर्वक सषल्ट़ा दिली रा० वेद्य यांनी कित्येक पुस्तके बरेच दिवस वापरण्यास देऊन सक्रिय सहानुभूति दाखविली. त्याचप्रमाणें आदि-त्राह्मसमाजाचे एक ट्स्टी बाबू क्षितींद्रनाथ ठाकूर ह्यांनीही आपल्या पुस्तकसंग्रहांतील एक दुर्मिळ पुस्तक मजकडे पाठवून दिले आदि- ब्राह्मसमाजाबद्दल विचारलेल्या प्रश्नांसंबंधी माहितीही दिली, बाबू अनाथकृष्ण सील यांनीं या ग्रंथांतील बहुतेक चित्रांचे मूळ फोटो दिले, तसेच साधारण ब्राझ्समाजाचे अध्यक्ष पंडित सीतानाथ तत्त्वभूषण, उपदेशक बाबू हेमचंद्र सरकार, एम्‌. ए. चिटणीस आनंदचंद्र सेन, बी, ए, ह्यांनी आणि नवविधान पंथाचे बाबू यामिनीकांत कोर ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाची आस्थापूर्वक उत्तरें पाठवून माहिती दिली, याबद्दल ह्या ब्राह्मापंथी विद्वानांचा मी फार फार आभारी आहे. माझे विचार त्यांचे विचार जुळते नसल्यामुळे मीं त्यांच्य! आवडत्या ब्राह्ममंथाबर ब्राह्म पुढाऱ्यांबर केलेली टीका त्यांस रुचणार नाहीं, हें मी जाणून आहे. तथापि मीं त्यांच्या पंथाबर पुढाऱ्यांवर जी थोडीफार टीका केली आहे, त्यास बहुतांशी ब्राह्षलेखकांचाच आधार आहे. आणि ब्राह्षेतर लेखकांपैकींही विशेष भारदस्त अश्या लेखकांच्या सबळ आघारा- शिवाय मीं बेजबाबदारपणे कोणावरही टीका केली नाहीं, हे त्यांनीं इतर बाचकांर्नींही कृपा करून लक्षांत ठेवावे, अशा रीतीने ह्या ग्रंथास मीं ज्या ज्या ग्रंथांचा विरोषेकरून आघार घेतला आहे त्यांचा नामनिदेंश प्रत्येक भागाचे अखेर केला आहे. त्या सवे ग्रंथकारांचा मी फार आभारी आहे, ज्या सदग्रहस्थांनीं माझ्या हस्तलिखित प्रतींतील मधून मधून काहीं भाग बाचून पाहिला मला कांहीं सुचना करून ग्रंथप्रकाशनास प्रोत्साहन दिलें त्यांचाही मी फार आभारी आहे. शोबटीं माझे कनिष्ठ बंधु मुंबईचे चित्कार चि रघुनाथराव फडके यांच्या लेहभावामुळे “विजय? 'मनोरंजन' ह्या छापखान्यांनीं छपाईचे चित्रांच्या ब्लाकचें काम विशेष काळजीपूवक करून दिलें याबद्दल मी त्या छापखान्यांचे मालकांचे आभार मानले पाह्िजित. त्यांतही “बिजय' प्रेसचे उत्साही मालक रा० अप्पासाहेब गोखले श्ांनी साहित्यसेवकाच्या सहानुभूतीची जी आस्था कळकळ दाखविली ती त्यांस जशी भूषणावह तश्लींच मला उपकारक झाली आहे.

ह्या ग्रंथांत कोठें कोठे जीं अशुद्धे राहिली आहेत, त्याचीं कारणें मुख्यतः

प्रस्तावना

दोन आहेत. एक छापण्याकारितां शद्ध सुबाच्यप्रत लिहिन देण्यास मला बेळ मिळाला नाहीं. दुसरे छापखाना एकीकडे मी दुसरीकडे असल्या- मुळें प्रफे तपासण्याच्या कामीही मला छापखान्यास जरूर ती मदत देतां आली नाही, तरी त्याबद्दल वाचकांनी माफी करून जरूर तेथे शद्धिपल्रावरून आपली प्रत झुद्ध करून घ्यावी, ह्या ग्रंथांत माझे ब्राह्मांचें म्हणणें निर- निराळें लक्षांत यावें म्हणून ब्राह्मांचे बिचार कोठे कोठें अबतरणचिन्हांत दिले आहेत. ते भावार्थ रूप आहेत असें समजावे.

ब्राहसममाज प्राथनासमाज ह्या दोन्ही संस्था विचारसादद्यानें अगदींच जबळच्या असल्यामुळे प्राथनासमाजाचाही समावेश ह्याच ग्रंथांत करावयाचा होता. परतु प्राथनासमाजाच्या इतिहासाचं स्वतंत्र पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाल्या- मुळे तो भाग या प्रथम खंडांतून वगळला आहे. तस्नेच उलट देवसमाज ही संस्था ब्राह्मसममाजाहून अगदी मिन्न आहे, तरी तिचे उत्पादकही मृळ'चे साधारण ब्राह्मापेकांच एक प्रमुख ग्रहस्थ होते, ब्राह्मसमाञञाच्या प्रमुख मंडळींतून असे फुटून बाहेर पडून स्वतंत्र धमसंस्था काढल्याची नेक उदाहरणे आहेत, त्यांचाच एक नमुना म्हणून देबसमाजाचा त्रोटक वृत्तांत ह्याच खंडांत दिला आहे.

अलीकडील प्रागतिक म्हणविणाऱ्या संस्था त्यांच्या धमसंबंधीं विचारांची मांडणी यांचा सांचा एक प्रकारे ठरून गेला आहे. त्याबरोबर इही ठरल्या- सारखेच आहे कीं, ह्या प्रागतिक मंडळींनी जुन्या गोष्टींस तुच्छ लेखावे उलट जुन्या विचारांच्या मंडळींनी नबीन मंडळींस पढतमृखोत काढावे. असा हा प्रकार आज बरीच वर्षें चालत आल्यावर आतां बिचारी त्रयस्थाला असे दिसून येतें की, जे आपल्याला प्रागतिक म्हणवितात त्यांची खरोखर प्रगाते झालेली नसते. तर त्यांची गति चाप काढलेल्या मोटारीसारवी असते, इंजीनचा आवाज मोठा; पण त्या इं्जीनचा संबंध चाकांशीं तुटलेला असतो. आणि उलटपक्षीं या नबीन मंडळांच्या पाखंडमतांबद्दल भ्रष्टतेबद्दल जुन्या मंडळी- जो डांगोरा पिटला जातो, त्यांत बरेचसे अज्ञान हटवादीपणाही असतो. तात्पर्य, प्रागतिकांनीं आपण खरे प्रागतिक नाहीं हें लबकरच जाणले पाहिजे, आणि जुन्या मंडळींनीही त्यांचा अगदीं विटाळ नको असें मानण्याचे यापुढे सोडून दिले पाहिजे, यासाठी प्रागतिकांच्या धमसंबंधीं विचारांच्या खऱ्या

4 ध्रस्तावना

निभींडपणानें लिहिलेल्या अश्या इतिहासाची आज फार जरूर आहे; तोच माझा प्रयत्न आहे.

एखादा प्रवासी प्रवास करीत असतां एकीकडे आपल्या झालेल्या प्रवासा चें वर्णनही प्रसिद्ध करतो, त्याप्रमाणे मी धर्ममंथारूढ होऊन शोध अभ्यास करूं लागलो असतां मला ज्या गोष्टी आढळल्या त्या दुसर्‍्यांस ख्ांगितल्या असता मनोरंजक मार्गदर्राक होतील माझ्याही विचाराची उजळणी होईल असे वाटून मी ह्या ग्रंथाचा उपक्रम केला आहे. यांत मीं केलेल्या टीकेबद्दल जरी मतभेद झाला, तरी ब्राह्ममंथाच्या आजकालच्या पुढाऱ्याचे धार्मेक विचार या समग्र ग्रंथांत एके ठिकाणीं संकलित केलेले आहेत, ते बाचकांची विचारजाग्रति करण्यास मदत करतील अशी उमेद आहे.

ह्या ग्रंथाचे पहिळे तीन भाग लिहून झाल्यावर त्यांत चरित्रात्मक भाग जास्त आहे असे एका मित्राने सुचविले. तेव्हां पुढील चबथ्या भागांत चरित्रात्मक भागाचा संक्षेप करून विवेचक भागच जास्त लिहिला आहे, शिबाय पहिल्या तीन भागातील चरित्रात्मक भागाचे महत्त्व पुढ राहिलेही नाहीं. ह्या प्रथम खंडांत ब्राह्ममतांवर टीका करता केवळ ब्राह्ममतदिग्दशन करावें असा माझा प्रथम इरादा होता; पण शेवटचा तुलनात्मक खंड प्रसिद्ध होण्यास बराच दिनाबधि लागण्याचा संभब असल्यामुळें तोपयंत केबळ ब्राह्ममतांचेच वर्णन करून स्वस्थ राहणें बरे नाहीं असे वाटले; टसच एका विद्वान्‌ ग्रहस्थाने सुचविल्याबरून पहिल्या तीन भागांपैकी प्रत्येक भागाचे अखेर एक समा- रोपादाखल प्रकरण लिहून चबथ्या भागाच्या बहुतेक प्रकरणांतून धार्मिक विचारांची पूर्वपीठिका कशी आहे, याचेंही थोडक्यांत दिग्दर्शन केलें आहे. ब्राह्मतावर टीका करण्याचा माझा अधिकार नाहीं, हें मी जाणतो. तथाषि, पुराणमताभिमानी ठोक काय म्हणतात याचें किंचित्‌ दिग्दर्शन करण्या- पलीकडे मी ह्या खंडांत जास्त खोल विचारांत शिरलो नाह.

ह्या ग्रंथांत ज्य! स्त्री-पुरुषांच्या चारित्र्याबद्दल मतांबद्दल मला बिचार- कराबा लागला, त्या माणसांची योग्यता फार मोठी आहे यांत शंका नाही. इतकेंच काय, पण त्यांपैकी कांहींच्या कीतींच्या धवळूगिरीची गगनचुंबरित शिखरे बिबेचक बुद्धीच्या पुऱ्या नजरेत येण्यास नुसत्या संपादकोय खुर्चीची उंची किती अषुरी आहे याची मला जाणीव आहे, यास्तव जगदुरु श्रीशंकरा-

प्रस्तावना

चार्य यांच्या श्रेष्ठतर वेदान्त भूमिकेचा मीं आधार घेतला आहे. तथावि संपादकाचं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावीत असतां कोठें वेदान्त मतांबद्दल अभिनिवेश त्यामुळे कोठे परमतांबद्दल निष्कारण अनादर लेखणींतून उतरला असला, किंवा टीकेच्या बोळलेल्या शाईत लेखणी जास्त बुडल्यामुळें थोरामोठय़ांच्या चारित्र्यावर अनाठायी शिंतोडा उडाला असला तर ह्या इस्त- दोषांबद्दल त्या थोर स्त्री-पुरुषांची त्यांच्याविषयी अभिमान बाळगणाऱ्या बाचकांची मी मनःपूर्वक माफी मागतां. अशा रीतीचा ग्रंथ मराठी वाढड्ययांत अद्याप कोणीं लिहिलेला नसावा असें वाटतें. ह्या अपूर्वतेशिबाय ह्या ग्रंथाची स्वतंत्र योग्यता उपयुक्तता किती आहे हे भबिष्यकालच ठरवील, ब्राह्मसमाज ही संस्था जरी विशेष लोकप्रिय नसली तरी या संस्थेशी आजच्या एकंदर सुशिक्षित बगाचे बरेच विचारसादश्य असण्याचा संभब आहे. या एकंदर कारणांस्तव आधुनिकांचे धार्मिक विचार ह्या दृष्टीनें इं पुस्तक मराठी वाचकांस उपयुक्त मनोरंजक वाटेल अशी उमेद आहे. ती खरी ठरून योग्य प्रोत्साहन मिळाल्यास पुढील खंडांत प्राथनासमाज, आर्यसमाज थिआसफी या सुप्रसिद्ध संस्थाचा असाच विवेचक इतिहास देण्याचा माझा विचार आहे. त्याच्या पुढील खंडांत गेल्या शेदीड्श वष्तीतच आपल्या देशांत झालेल्या सनातन वैदिक धर्माभिमानी अशा साधुसंतांचें चारित्र्य विचार येतील; आणि अखेरच्या खंडांत घर्मा- संबंधीं अनेक महत्त्वाच्या मुद्दषांवर तुलनात्मक विवेचन करून साधल्यास कांही विघायक सूचनाही करण्याचा संकल्प आहे. सत्यसंकलूपाचा दाता भगवान्‌ आहे. तेव्हां ह्या संतोक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून ही प्रस्तावना पुरी करतो, वसई, श्रीशंकराचार्य पुण्यतिथि. सदाशिव कृष्ण फडके मिति वैशाख शुद्ध १० शके १८४९ ह्या अ्ंथासंबंधी कोणास कांहीं पत्रव्यवहार करणें असेल तर त्यांनी खालील पत्त्यावर करावा, सदाशिव कृष्ण फडके, वकौल. पोस्ट पनवेल, जिल्हा कुलाबा,

अनुक्रमाणकीा भाग पहिला-- पृष्ठ १-१४४ उपोद्धात-- पर्घ २२ उपोद्धातः--विषयप्रवेश देशपरिस्थिति-ग्रंथाचें नांव, प्रयोजन अपूर्वता-आजचा मनु राजकारणाचा-आजचा मनु धर्माविषयी लोकांचे विचार-धरमंजाग्रति-पोबांत्य पाश्चात्य याच्या वृरत्तीतील विरोध-प्रवरत्ति कॉ निवुत्ति-इंग्रजींचा संसर्ग-वैदिक वाढ्य़याबरील निष्ठेचा ऱ्हास युगधर्म-महाजन कोणास म्हणावे-महाजनांची लक्षणे- श्रीरामकृष्ण मिदान--त्याचीं थुगधमंप्रव्तकांची लक्षणें-नवे जुने धर्म- प्रवतक-ग्रथाविशेष-आघधुनिक संतांबद्दल सुरिक्षितांचा अनादर -नव- शिक्षितांची सत्याची कसोटी-धमसुधारकांची भाऊबदकी पंथ ठरविण्यां- तील अडचणी-पथ एक असूं शकेल कीं नाहीं -पंथ आणि साध्य- घर्मसंशोधनाचे मिन्न मार्ग-मिन्न मागोतील विरोध-मतामतांचा गल- बला-हष्टिभेदाचे दृष्परिणाम-त्राह्मणांवरील जबाबदारी-स्वरे ब्राह्मप्य- प्रस्तुत ग्रंथाची रूपरेषा-ग्रंथांतील विषय-वैचित्य-नवयुगघर्म-महामंडल, भ्रकरण पाहिळ॑ पृष्ठे २३-३० भूमिकाः--- १० ०वोपूवीची बंगालची स्थिति-आये संस्कृतींतील भेसळ पौराणिक कल्पनांची पुनरावृत्ति- आर्यसंस्कृतीची स्फटिका- शी तुलना -बंगाल्यातील परधमंसंस्कृतिसंस्ग॑ बंगाली लोकांचे वे शेष्ट्य-१०० वषापूवी भारतवर्षांची विशेषतः बंगालची शोचनीय परिस्थिति-धर्मवेड-देशाची विपन्नस्थाति स्त्रियांची अनुकंपनीय अवस्था - इंग्रजी राज्यसत्तेचा मोहू-बाचकास इषारा-राममोहनांचे महात्म्य-राममोहनांच्या कायाची रूपरेषा, प्रकरण दुसरें पठ ३१-३९ राजा राममोहनः--संस्था संस्थापक-राममोहनांची जन्मकथा भाजोबांचे भविष्य-राममोहनांचें बालपण शिक्षण-तार्किक

९१-4९

बिचारपद्धति-राममॉइनांची कृष्णभक्ति,-लम-घरचे वैरी -राममोहनांचें पितृप्रेम-राममोहनांचें तिंबेटांत गमन तेथील स्त्रियांचे उपकार- काशीनिवास -शिरस्तेदार राममोहन यांच्या घरची धमचर्चा-इंग्रजी भाषेचा अम्यास-राममोहनांचे स्वातंत्य़ प्रेम पाश्चात्यांबद्दल सहानु- भूति-त्यांच्या चरित्राचे उद्दिष्ट-त्यांचे धर्माविषयी विचार-तुहफतुल मुबाहिद्दिन-कुराणबाचनाचा परिणाम, धर्मावरील अश्रद्धा - धर्म- प्रणेत्यांवरील अंधविश्वास त्याचे दुष्परिणाम-धर्मप्रवर्तकांचे चार वर्ग, प्रकरण तिसरें पूर्ठे ४०-४५ नवीन तिचारांचें मृतस्वरूपः-- कलकत्ता येथे आगमन--आत्मीय सभेची स्थापना-आत्मीय सभेच्या बैठकीचा कायंक्रम-राममोहृनांचें ग्रंथलेखन-मूतेपूजाविरोध -लोकांचे अज्ञान तन्नाशार्थ राममोइनांचे प्रयत्न-मूर्तिपूजेविरुद्ध राममोहन लेख लिहितात-डेव्हिड हेअरची- सूचना हिंदु कालेजची स्थापना -डेरोशिओचें कालेजांत आग- मन, त्याच्या नास्तिक विचाराचे विद्याथ्यीवरील अनिष्ट परिणाम. प्रकरण चवथे पृष्ठं ४६-५५ मुर्तिपूजाविरोधः --राममोहनांचा छळ-त्यांचे मद्रासी शास्त्र्यां- बरोबर वादविवाद-राममोहनाचा एका शास्त्र्याबरोबर मूर्तपूजेसंबंधी काल्पनिक संवाद-त्राह्मघर्माचे किशेष्ट लक्षण, प्रकरण पांचवे पृष्ठे ५६-६० राममोहन आणि ख्रिस्ती घमेः - हिंदूंना बाटविण्याचे प्रयत्न- हिंदुस्थानात खिस्ती मिशनरी-राममोहन खिस्तीघम -राममोहृनांचे हिंदूंच्या खिस्तीकरणास अनुमोदन-पाद्यांच्या शाळांना राममोइन आश्रय देतात-राममोहृन आणि खिस्ती मिशनरी-खिस्तीघमावर राममोहन नित्रंध लिहितात, प्रकरण सहवाब पर्ठे ११-६४ ख्रिस्ती एकेश्वरी पंथः---एकेश्वरी पंथ त्राह्मसमाज-पाश्चात्य देशांतील धार्मिक सुघारणा-खिस्ती एकेश्वरी पंथाची स्थापना-स्वतंत्र घर्म-मंदिराची स्थापना-पएंकेथरी पंथाची विशिष्ट मतें- एकेश्वरी पंथ त्याच्या स्थापनेंचे परिणाम,

१-९

'अंकरण सांत पृ ६५-७३ राममोहन भाणि एकेश्वरी समाजः--इ.सन१८२ १्यासमारा- वी राममोइनांची मनः स्थिति-त्रयीवबादाचा निषध- एकेश्वरी समाजाची कलकत्त्यास स्थापना-रिस्तानुयायी राममोइन-राममोहनांची वाद- विवादपद्धति- एकेश्वरी मंदिरांत कां जातां -त्रिकोणाच्या दृष्टान्तांतीळ चूक-राममोहन कोणच्या घर्ममताचे अभिमानी होते !-( टीप ) महारवाड्यांतील एक काल्पनिक संवाद-खिस्तीकरणाबद्दल राम- मोहनांचे मत -राममोहन हिंदुधमाच्या वतीने खिस्ती त्रयीवाद्यांबरोबर भांडतात-एकेश्वरी विरुद्ध त्रयीवादी मूर्तपूजक- एकेश्वरी समाज वालत नाहींसा होतो, ग्रकरण आठवे पृर्छे ७४-८५ खडनमंडनः--ब्राह्ममभास्थापनेपयंतच्या राममोहनांच्या आयुष्या- “वा आढावा-राममोहनांचे डिग्बीसाहेबांस पत्र -हिंदूंच्या उपासनेचा उपहास-खिस्तानुशासनाचा गोरव-पाद्रथांच्या संगतीची जरुरी- खिस्ती धर्मशिक्षणाची हिंदवासीयांस जरुरी-पाद्री राममोहन यांच्या बादाचें संक्षिप्त बिवेचन-बेदान्ताचा पुरस्कार, पुराणांचा घुरस्कार-त्रयीबादांतील विसंगतपणा-धमंगुरूच्या परंपरेचा पगडा- हिंदुधमनिंदकांचा निषेध-खिस्तीधमांचा फोलपणा-येश्ू खिस्तार्चे परमात्म्यास शोभण्यासारखे चरित्र-खिस्तीकरणाचा निषेध- राममोइनांचे विचारसंक्रमण, प्रकरण नववें पर्ठे ८६-९० ब्राह्मसभाः--त्राह्मसमाजाची स्थापना-राममोहनांबद्दल हिंदूंची सहानुभूति, त्यांची निरहकारवात्ते साधेपणा, सुंदर पोषाकाची आवड- ब्राह्सभेचा कार्यक्रम-ब्राझसभेचें ट्स्टडीड-राममोहनांचें अंतिमध्येय मातुप्रेम-वेदीची उपासना-भक्तीचा खरा मार्ग प्रकरण दृहावं पृर्ठे ९१-१०१९ _ सावत्रिकधर्मः--राममोइनांच्या घर्मनि्ेचें शब्दचित्र-राममोइमां बे परमध्येये त्यांनीं ठरविलेली सावेत्रिक घर्माची कांडी मूलतस (संबादरूपार्ने)-सावंश्रक घर्मभ हिंदु घर्ना '

प्रकरण भकरावें पूर्छठे १०२-१०.९, अवांतर कार्यक्षेत्र: --राममोहनांच्या कार्यक्षेत्राची व्यापकता,- न्या, रानड्यांचे उद्गार-राममोइनांचं स्त्री दाक्षिण्य-सती-बंदीविषयीं राम- मोहनांचे प्रयत्न-सतीचा तेजस्वी जबाब-इंग्रजीची अपूर्बता पहिला आंग्लभाषाभिज्ञ-लोकरिक्षणाचे प्रयत्न-राममोहनांची लोकोत्तर वाडायसेवा-बंगाली गद्याच्या आदयप्रवर्तकाचें कार्यस्वरूप-राममोहना- चे हिंदुत्व-पकेश्वरी पंथाचा वीट, प्रकरण बारावं पृष्ठं ११०-११५ विलायतेची सफर अखरः---राममोहनांचे उरलेले कार्य- विलायतस जाण्याची आवदयकता गमन-राममोहनांची पाश्चात्य समाजावरील विलक्षण छाप-विलायतेतीलस्वागत - एकेश्री समाजाने मुद्दाम सभा भरविली-इं'ग्लश स्त्रियांचे प्रम-मिस्‌ सोफिया कलिट यांची ब्राह्मसमाजाबद्दल आस्था-मिस कापेटर डव्हिड हेअर यांची कन्या यांचा राममोहनाब्रददल आदर-इ. सन १८३३ मध्यें राममोहनांचें देहावसान, प्रकरण तराव पठे ११६-१३४ निष्कषः --राममोहनांचा मुत्सद्दीपणा धर्मरचिंतनाचा हव्यास- राममोहनांची प्राथनेबर मिस्त-राममोहन श्रीरामकृष्ण-राममोहइनां- चे विविध कार्य-जातिभेदाबिषयीं राममोहूनांचे विचार - हिंदुधमी- बरील निष्ठा-परदेशगमन, कार्नांज व्हेल येथील समार्धावरील शिलालेख, पाश्चात्यांचा आदर-इंग्लंडांतील अभूतपूर्व सत्कोर-हिंदु- घर्मीयाची अनास्था-राममोहनांचा इंप्रजांबद्दल आर्‍दर-राममोइन- युग-राममोहनांविषर्यी निरनिराळ्या लोकांचे विचार-राममोहनांची, बसुधेबकुटुंबकवृत्ति-त्राह्धरमांचें पुरस्कृत तत्त्व, राममोहनांची उदात्त कल्पना-राममोहइनांचे मिन्नघमीय आप्त-राममोहइनांचा दिनक्रम- राममोहनांबद्दल लोकांचे आक्षेप-राममोहनांबद्दल लोकांची परस्पर- बिरुद्ध मतें-हिंदुस्थानची वर्तमानकालीन परिस्थिति-राममोइनांची “शांति!-राममोहनांना कितपत यशा आले-राममोइन लोकाम्रणी या थदवीला कितपत पात्र होत्रे- राममोइनांच्या अपयशाची., मीमांसा -

ह-४

राममोहनांच्या चुका-घर्मगुरूंबरीळ टीकेचा निषेघ-लेखका'चा अ- नघिकार-राममोहनांबद्दल रामकृष्णादे थोरांचे विचार- अनुयायांचा विरोध-विद्यमान अनुयायांच्या बिचारांतील विरोध-धमंशीलळ आणि तर्क-जर-तर-राममोहनांच्या चरित्राचे अप्रत्यक्ष फायदे-लेखकाचा समारोप,

प्रकरण चवदावं पृष्ठं १२५-१३९

नंतरची स्थितिः-- खिस्ती ब्राह्म लेखकांची दोषास्पद दृष्टि- न्राहसमाजाचे बडे आघारस्तंभ-राममोदृनांचे निधनानंतर आधारभूत लोकांची पांगापांग-पड़त्या काळांतील संगोपक-ठाकूरघराण्याचा हतिहास--बहिष्कृत ठाकूर घराण्याची भरभराट--बाबू द्वारकानाथ त्यांचे पुत्रपौत्र-बाबू द्वारकानाथ राजा राममोइन--पंडित रामचंद्र विद्यावागीश.

भाग १--परिशिष्ट पृष्ठे १४०-१४९१

राजा राममोइनांचा पद्यात्मक संदेश-शेवटचा भयंकर दिवस लक्षांत आण आणि साबध हो-हे मना आत्मानुसंघान कर-पर- मेश्वराचें महत्त्व-सर्वव्यापि इश्वर.

भाग १-परिशिष्ट पठे १४२-१४३ कांहीं महत्त्वाच्या गोष्टींची कालानुक्रमणिका.

भाग १-परिषिष्टर पृष्ठं १४४ या भागाच्या आघार-मग्रंथांची यादी.

%-५

घान

२२ ५१

पहिल्या भागांतील कांहीं ठळक अशुद्ध

ओळ

अझ्युद्ध

२८ राधिकेचा स्पशास्पिद १५१६ तं वरती दिलंच आहे.

१७

द्‌ ४५

.३:4 -1).1

जातां एकेश्वरी प्राथना-

मंदिरांतच जातो

रचाना

करठाोण जाणण्यास

प्रथम व्यास्याने

3

वरील... .. .. ते.

मथळा स्त्रीप्राबिण्य

१९ शट

हुबळी

मोठा प्यारा होऊन राहिला

होता.

श्र

शुद्ध

राधिकेला.

स्पृश््या स्पृशय,

ते परमेश्वर पिता मानव हे भ्राते येश खिस्त ने ते सर्वाचेही'' अशा अर्थाने आहे.

न॒ जातां एकेश्वरी प्रार्थना- मंदिरांतच जातो,!'

र्चना

जाणण्यास कठीण,

प्रथम व्याख्याने )

राजाराम मोहन यांच्या बद्दल न्या. रानडे

स्त्री दाक्षिण्य,

हुगळी,

मोठे प्यारे होऊन राहिले होते.

अनुक्रमाणिका भाग दुसरा--पृर्ठ १४४-३५२

भ्रकरण पहिले पृष्ठे १४७-१५५ देवेंद्रनाथः-- आजीबाई नातू-देवेद्रनाथांचें बालपण--त्यांचा मूर्तिपूजेरील हृढविश्वास-अंतःकरण अस्वस्थ करून सोडणारा विचार-दिव्य़ साक्षात्कार आणि आजीचे देहावसान यांचा देवेंद्रांच्या मनावर परिणाम-बेराग्याचा उदय-जगाच्या जनित्याच्या ज्ञानाबिषयी तळमळ--पंडित इयामचरण यांस देवेद्रनाथ आश्रय देतात- महाभारताचे वाचन, मूर्तिपूजेब्रद्दळ तिटकारा, वेदांचा संदेश--राममोहनांच्या स्माति जाग्रत होतात-राममोहनांच्या गादीचा वारस-तत्त्ववो घिनी सभेची स्थापना, प्रयोजन, भरभराट कार्यक्रम-ब्राह्मसमाजाची तत्कालीन परिस्थिति-देवेद्रनाथ-एक असामान्य व्यक्ति, प्रकरण दुसरें पृष्ठे १५६-१६३ पुनघेटनाः---धघार्मिक बाबींतील देवेद्रनाथाचे धोरण-ब्रह्मोपासनेची नवीन पद्धत-देवेद्रनाथाची शिस्त, प्रतिज्ञालेखाची पद्धत, पहिल्या एकवीस तरुगाचे दोक्षाग्रहण, विद्यावागीशांचे निघन-दीक्षेची पद्धति मत्र-गायत्रीमंत्रावर निष्ठा-दुगापूजा- देवेद्रनाथाची ब्राह्मनिष्ठा- तत्त्ववोधिनी पत्रिका - संपादकमंडळ-त्राह्मधर्मप्रचार--राजनारायण बोस यांची प्रेमलक्षणामक्त-तोन महत्त्वाच्या सुघारणा-ब्राह्ममत-मतातर-- देवेंद्रनाथ केशवचद्र याचीं व्याख्याने-ब्राह्ससस्थेचे पुनरुजीवन, श्रकरण तिसरे पृष्ठे १६४-१७४ सत्त्वपरीक्षा: -- डफ प्रभूतींच्या उद्योगांचे अनिष्ट परिणाम-एक परिणामकारक गोष्ट-धमातराची लाट थोपवून धघरली-वेदाची अपोरुषेयता-देवेद्रनाथ हुशार विद्यार्थि बेदाभ्यासासाठी काशीस पाठावितात -आज्ञापालनाची कसोटी -देवेंद्रनाथाचा विश्वजितयज्ञ- लोकांनी तोंडांत बोटे घातली -सत्त्वपरीक्षेची आणखी एक बेळ-बर्षे- श्राद्ध-विचारक्रांत परिस्थिति- देवेद्रनाथाचें दिव्य स्वझ-इ.श्वरसान्निघ्या- बर भरंबसा-बवेदांच्या प्रमादातीतत्त्वाबद्दल संगय-समाजांत नावि- न्याची भर-देवेद्राच्या पुढील बिकट प्रश्न-उपानिषदें बेदांतशास्त्र

अ्रकरण दहावं पृष्ठ २१६-२४५

महषषांची कारकीदः-ज्राह्मसमाजांतील मतभेदांचे मुख्य मुद्दे- देवेंद्रनाथ केशवचंद्र यांचे परस्परांवरील अकूत्रिम प्रेम-'महार्षे! नांवा- ची सार्थकता-महषींची सत्त्वपरीक्षा-महषींची योग्यता-देवद्रनाथ एक मुनि--इंश्वरेच्छेशी साहचर्य, प्रेम आणि ओदार्य-साधकावस्थेतील आत्मचरित्र, केशवचद्रांवरील अलॉकिक प्रेम-देवद्रांचा हिदुधर्मावरील अत्यंत विश्वास-आदि-त्राह्मसममाज आणि वोदिक खिस्तीधम-मि फर्कुहार यांची देवेद्रांवर टीका--लिओनाडसाहेबांचे ब्राह्मसममाजा- बददल सहानुभूतिपूण विचार--खिस्ती मतामतातीळ विरोध-देवेद्र- नाथांची असामान्य योग्यता, खानदानींचा दष जनकाची उपमा- श्रीम!ज्‌ खानदानीची लोकसंग्रहास प्रतिकूलता--इंश्वरांची लीला- देवेंद्रनाथ केशवचंद्र सेन-त्यानीं परस्परांबद्दल व्तबिलेली भविष्य

प्रकरण अकरावे पष्ठ २४६-२५३ आदि-त्राह्मसमाजः--राजनारायण बोसांचे विचार, आदि-त्राह्म इतर पथी ब्राह्म यांमधील मतभेदाच्या मुख्य बाबी --आदि-त्राह्म- समाज--आदि-ब्राह्मममाजाचे कार्यकारी मंडळ-सत्येद्रनाथ ठाकूर “घ्मवासना!--त्राह्मसमाजाचावंशवृक्ष -आदि-समाजाचा इतिहास- सत्येंद्रनाथ आणि द्विजेंद्रनाथ-ब्राह्मममाजांत ऐक्य घडविण्याचा प्रयत्न-त्राह्मसमाज रवीद्रनाथ, प्रकरण बारावे पृ्टे २५४-२६९. रवींद्रनाथ-द्शनः ---रवौद्रनाथांचा जन्म- शिक्षणाचा कंटाळा- ररवीद्रांचे गायनमाधुय, देवद्रांचे त्यांच्यावर प्रेम-दिव्यदर्शन-रबौंद्रांचा बुद्धिप्रवाह-गगाकाठीं बास निसगीशीं विचारबिनिमय--रवींद्र- नाथांचें वाढ्यय--रबींद्राची बाढती महत्त्वाकांक्षा त्यांचा धर्म-रबींद्र- नाथांची पुराणांची बिचिकित्सा--पुराणे हीं क्षात्रतेज ब्रह्मतेज यां- मधील झगड्यांचा इतिहास होत-ब्राह्मण क्षत्रिय-दवेताद्वैताचा उदय भक्तिमागाचा पुरस्कार--भारतीय युद्धाने दा्शत गोष्ट-रामायणाचे सार-त्राह्मणनिंदेचा फोलपणा-परशुराम ही एक तेजोमूर्ते आहे-<

रि

द्ध

श्रीरामचंद्र आयांची दक्षिणेंत बसाहत-सीतास्यंवराचें रइस्य- द्रौपदीस्वयबरांतील शूढरहस्य-सीता द्रॉपदी या दोन जबरदस्त शाक्ते झाहेत-ब्राह्मण क्षत्रिय यांचीं कार्यक्षेत्रे-व्यास म्हणजे कोण- महाभारत-्रह्मा-विष्णु-महेश॒ या त्रयीची उपपात्त-आर्य अनार्य- भारतबषीची नाति--रोंद्रांचे भारतभूबरील प्रेम-अन्नत्रह्माचा घडा पूर्वेपाश्विमेमधील सेतुबंघन--रवीद्रांच्या विचिकित्सेचे बरे वाइंट परिणाम, प्रकरण तरावें पृष्ठे २७०-२८२ नवयुगः-- राममोहन यांची दष्टि-स्बींद्रनाथांची दृष्टि-आजची जगाची स्थिति-- माणुसकीचा अभाव-राष्ट्रपुर्ष विकृत स्वामि- मा|न--साम्रज्यवाद साम्राज्यवादी राष्ट्रीय, भावना- हिंदुस्थानच्या दुदरोची मीमांसा--सामाजिक सुघारणेची आवर्यकता-रबीद्रनाथांचे राजकारण-रवींद्रनाथाची शिक्षणाची दिशा- आजच्या शिक्षणपद्धती- विषयी तिटकारा-पाश्वात्य शिक्षणपद्धतीचे अनिष्ट परिणाम, हिद- बासी याची दिशाभूल- आधुनिक शिक्षणाची भुलभुलाइ-प्राचीन शिक्षणपद्धतीची आवड्यकता-सस्कृतीचा अभिमान -बणेब्यबस्था- अबलोन्नतिसत्रे धी विचार-एऐक्याचे पूर्णत्व प्रेमॉरूप होण्यात आहे. भ्रकरण चौदावे पृष्ठे २८३-२९१ संत-काविः---संत-कवि, ररबींद्रनाथ-रवीद्रनाथ कालिदास निस- गांचे भोक्ते-रवींद्रनाथांची भाषा --नोबलप्राइझ--गीताज्ञलि--एकांत- प्राति,-रवींद्रनाथांचे कावतेविषयी विचार, लोकसंग्रहबुद्धीची उणीव-- र्वीद्राचे काव्य गीताजालि-रवबीट्रांच्या काव्यांतील करुणरस- देवाचे नाते कवींचे हृद्वत--रवीद्रनाथ-एक श्रीमंत कवि. प्रकरण पंधराजें पृर्ठं २९२-३०६ रवींद्रांच किरणः--रबांद्रांच्या अंतरीची साक्ष-सनातनधमांवरील निष्ठा-रवीद्रांची घर्मदष्टि-स्वत्वाच्या बिकासांतच व्यापकत्वाची गुरु- किल्ली आहे-निसगंशिष्य रवींद्रनाथ-रवींद्रनाथांचे बिश्वाविषरयी विचार-विश्वरूप परमात्मदर्रांन-रवींद्रांच्या विचारांचे दुर्बोघर्व-प्रवृत्ती- ची नावड-विश्व ही कर्मभूमि आहे--अहंकाराची मीमांसा-प्राचीन

कहषि रवीद्रनाथ-कबींची थोरवी--रबीद्रांचे अद्वैत-अमुतत्त्वप्रासीचे उपाय-दैताद्वेत-निष्कामकर्म इंच मुक्तिप्रद आहे-कममीमांसा चतुर्बिघ आश्रमांचें रइस्य-मृत्युमीमांसा-जन्मपरंपरा-व्यक्तिविकास-ज्ञानकर्म- समुज्वय.

'प्रकरण सोळावं पृष्ठं ३०७-३१६ साधनाः--पाश्रात्यांची भेदनीति-विश्वप्रेम आत्मोपम्यबुद्धि- संसार प्रबाहरूप आहे-प्रगतीकडे लक्ष-व्यापकदृष्टि-व्यक्तिमाव- जीवाचा खरा धर्म-प्रेम-जीवा-ने कर्मबीर व्हाबे-जीवितसाफल्य समारोप,

“प्रकरण सतरावे प्ठं २१७-३२९ शान्तिनिकेतन विश्वभारातेः--पूर्वपश्रिमेची सहकारिता-पूर्व पश्चिम आणि रवीद्रनाथ-शांतिनिकेतन-महर्षीचे स्मारक-मह्षीच्या कल्पनेची जोपासना--एकाताचा कंटाळा-विय़ालय उघडण्याची इच्छा--पाहिले शिक्षक-विद्यालयांची स्थापना भरभराट-विद्याल्यां- तील दिनक्रम-शिक्षणपद्ध ति-शिक्षकवर्ग-सभोवारच्या बाताबरणाचा परिणाम-शान्तिनिकेतनाची विश्वभारतींत परिणति--रवींद्रांची महत्त्वा- कांक्षा विश्वभारतीचें बरीजारोपण--विश्वभारतीचा हेतु- विश्वभारतीची महत्त्वाकाक्षा-विश्वमारतीचे कायंक्षेत्र-विश्वमारतीचा अभ्यासक्रम-- हिंदूंचा अधःपात-श्िक्षण सुसंस्काति यांची संगति अभेद्य आहे-- बिश्वभारतीचे नियम-संस्कति संमेलन-समारोप,

“प्रकरण अठरावे प्ठे २२०-३४९

समारोप:---टीकेची प्रस्तावना-त्राह्मसमाज मराठेशाही-ब्राह्म- समाजांतील संभाजीची कारकीर्द-देवेद्रांचे सहकारी मित्र केशव- चंद्र यांच्या कार्यांची हइृजेरी-देवेद्र आणि केशबचंद्र-देतेंद्र डा० भांडारकर-देवेंद्रांच्या चारेत्रांतील विसंगति-दोषदरशन-रबीद्रांविषयी दोन मोठ्या व्यक्तींचे उद्गार-आधुनिकांच धाम-रबीद्राची बिद्दत्ता च॒लोकिक-गीतांजलीची अभूतपूर्व प्रसिद्धि, आधुनिकांचा उदो उदो, रबीद्रांच्या काब्य-संपत्तीचा धूर-रबींद्रांचे आचारविचार, देश-

३-६

बांधवांशी असहकारिता-वाड्ययांतील स्वैर वृत्ति-शान्तिनिकेतनार्चे भावनाप्राधान्य-महात्माजी रवींद्र, रबीद्राचें मतवैचित्र्य-'तत्त्वञान' रवींद्रांचें अनाचरणीय चारित्र्य-पुराणांबद्दल कवींची हास्यास्पद चिकित्सक वृत्ते-परशुरामांबद्दल मिन्न भिन्न कल्पना-रवींद्रांच्या कविकल्पनेनें भाविकांचा बुद्धिभेद-रवौंद्रांचे उपनिषदांबद्दल विचार-- रवींद्रांचे गुरुषद--त्यांचा स्वामिमान-शुभार्चेतन,

भाग २-परिशि2-अ

दुसऱ्या भागाची कालानुक्रमणिका.

भाग २-परिरशिष्ट-ब दुसर्‍या भागाच्या आधार-ग्रंथांची यादी.

पान १२७ १८७ १७९ १८४ र्र्ट २०१ २१० २१२१ २१७ २१९ २२० २२८ २२२ २३८

पृष्ठे २५०-३५१

पृष्ठं ३१५र.

दुसऱ्या मागांतील कांहीं ठळक अशुद्ध

आळ रड

अश्युद्ध आनंदरूपामृतं त्यानी जो प्रसिद्ध झाला खिस्ताच “समन्स ऑफ अताथ इ, सन १८५७ तामसी आपत्काली अध्ययनाच्या त्यांचा फा गेलीं होती. ताक धर्मजविन पुरोपूर

२९--७

शुद्ध आनंदरूपममृतं त्याना जे प्रसद्ध झाले खिस्ताच्या 'समेन्स ऑन अतिथ इ. सन १८५७ मध्ये तापसी संपत्काली अध्यापनाच्या त्यांचा फार गेले होते, तारक घमेजीवन

घुरापूर

पान २९२८ र्रेट २२३८ २२३९ रईर २८३ २९ श्रे २८'%७ २८९ २८४ २८६ २९० ३०५८ २३०० २०५५ २०९ २३१० -है९₹१ ३१२ २१२ २१५ २१९ २२८६ २्र्ड ३३ ३३९८ २२३९

अझुद्ध 'दुश्ाबास्य मिदे सवम अवश्य स्नेहास हे दुर्मिळ पदवी ब्राह्म सुष्टींत ब्राह्मसमाजाच्या तरी ते असे

अगोदरच त्याचे जे भ्राते

प्रकरणी

अमूते निराकार नाही रब्दाथावरून भजन चिंतन अद्वैतीय

आकरादि

जातो

सवात्रत

त्या जन्माचं मृत्योमांनृतं

रांगच्या

दिद्रदर्शन

भयाद स्यामि तपति बोल पूर्‌ एक

ध्यये

संस्कृत विद्याशिक्षण मात्र त्यांना एका कविने

आपणास कां

९९३ “हूशावास्यामेदुंसर्वेम्‌ अदाक्य स्नेह्यास ही दुर्मिळ पदवी प्राप्त बाह्य सृष्टींत ब्राह्म समाजाचे तरी असें अगोदरचे त्याचे भ्राते खंडांत अमूत निराकार नुस'या राब्दाथाबरून भजन वब चिंतन अद्वेती आकारादि जाणतो सेवात्रत त्याच्या जन्माचे

मृत्योमांमृतं

गंगेच्या

दिद्वशन भयादप्याभिस्तपति बोलपूर नांवाचे एक घ्येय

संत्कृत विद्याशिक्षक मात्र एका

कबनें

आपणासही का

न्वद

अतुक्रमणिका भाग तिसरा -पृर्े ३५३-५२७

प्रकरण पाहिले पर्ठे १५५-३६९

भारतवर्षाय त्राह्मसमाज:--- भारतवर्षीय त्राह्समाजाची स्थापना, केशबचंद्रादे तरुणांचा उत्साह, कार्याचा प्रस्ताव-मेरी कापेटर यांचे आगमन स्वागत-आचारा विचारांत खिस्ती लोकांचं अनुकरण- खिस्ती भावनांचा उदय, तरुण ब्राह्मांचा अपूर्व उत्साह-तरुणांचे अस्वास्थ्य-अहंकाराचा नाश भगबत्मार्थनेस सुरबात-केशवचंद्रांचे बेष्णबी भजनाचे वेड--केशवचंद्र देवेद्रांकडे जातात--२४ नोव्हेबरचा उत्सव--भारतीय ब्राह्ममंदिराच्या पायास सुरबात-वेष्णवसंकीर्तन- मिरवणुकीची अपूबंता--'संजीवनीनिष्ठा/ या व्याख्यानाचा साराश-- केशबचंद्रांचा दोरा-केशवचंद्रांचे व्यक्तिमाहात्म्य-प्रतापचंद्रांचे उपदेश भाविकांची विनंतीपत्रे-व्यक्तिमाहात्म्याचा कळस-लोकांचा असंतोष केशबचंद्राचा खुलासा-सद्‌ गुरुमीमांसा-केशवभक्ति-केरवचंद्राच्या अनुयायातील फूट--भावी धर्मपंथ-त्राह्ममंदिर ब्राह्मप्रचारक,

प्रकरण दुसरे पृष्ठे ३७०-३८५

दुसरी फूटः-- केशवचंद्रांच्या आचारविचारांतीळ विसंगाति-वि- लायतच्या सफरेची कल्पना गमन-विलायतेतील स्वागत-पाहु- ण्यांचा समाचार-केशवचंद्राची निराशा, पाश्चात्यांचा संदेश--मारत- सुधारक मंडळांची स्थापना वब इतर सामाजिक सुधारणा--देवंद्राचे आगमन, समेट!चा प्रयत्न-केशवचद्रांची कानउघाडणी ब्राह्मांच्या लयनाचा कायद!--तिसरा मॅरेज अॅक्ट--भारताश्रम-नर्वीन नवीन संस्था- केशवचंद्र त्यांचे अनुयायी यांमधील मतभेद -फूट सुरू झाली-- कटु अनुभवाचा परिणाम साधनकाननांत निवास--केशवचंद्राच घर्मबेड प्रतिष्ठितपण[-केशवचंद्रांच्या राहणींतील विलक्षण फरक-- केशवचद्राचे अनुयायी-कुचब्िहारचें लम्न त्यासंबंधी केशवचंद्राचा खुल[सा-लझाची वाटाघाट, अनुयायातील फूट स्राधारण-जाह्म- समाजाच) स्थापना,

श्र

प्रकरण तिसरें पृष्ठं १८६-३९८

नवविघानाचें स्थुल स्वरूपः--केशवचंद्रांचा हृद्रोग-भगवान्‌ श्रीरामकृष्णांचा समागम दृष्टिकोनांतील बदल-दुर्गापूजेच्या उत्सबां- तील केशवचंद्रांचे व्याख्यान-मूर्तिपूजेचे तत्त्ज्ञान-केशवचंद्र शिष्य भंडळींत जम बसवितात-समाजाच्या गाड्यास गति आणण्यासाठी केशबचंद्राचे प्रयत्न-नबविधानाची प्रचंड लाट--केशबचंद्रांची भावना-नवविधानाची आवऱ्यकता स्थापना-ध्वजारोपणप्रसंगींच्या केशवचंद्रांच्या भाषणाचा सारांश-नवविधानांतील दोन गुणविशेष- संतसमागम-कुचबिहार प्रकरणाचा केशवचंद्राच्या मते ब्राह्मसमाजा- बर पारिणाम-नवबिधानातील विविध कायक्रम-असतोष परिहाराचे प्रयत्न-नवविधानांच्या दुसऱ्या बार्षिक उत्सवातील थाटाचा समारंभ- पावित्र्यसंरक्षक अकद्या नवविधान घमोतील विशेष-ब्राह्मर माजाच्या शाखांतील मतभेद--नवविघानोत्पत्तीची त्रिविध कारणें-हिंदु खिस्ती या दोघांसही खूष ठेवण्याचे केशवचंद्रांचे प्रयत्न-नबबिधानां- तील खिस्तासंब्रधी अभिनिवेर-राष्ट्रोय स्वरूप देण्याचा प्रयत्न.

भ्रकरण चवथे पृष्ठे १९९-४१०

नवविधाननिष्ठाः---केशवबचंद्रांनी पुकारलेला इंरसंदेश--'मी आहे'-आमचें धर्मानुशासन-ब्राह्मममाजाची हीन स्थिति-ब्राह्मदरान- केशवबचंद्रांची व्याख्याने, खाइस्ट हा कोण आहे!-- हिंदुस्थानचा जेता खाइस्ट-खिस्त महात्म्य-देवत्रयीवादाचा पुरस्कार-खाइस्ट हा आपला बांधव आहे--माझा खिस्त-खिस्त हा साधनाचा दशक आहे-'इश्वरी साक्षात्कार' या व्याख्यानाचा सारांश-केशवचंद्रांच्या बोलण्याचा शाब्दिक लाक्षणिक अर्थ-सहानुभूतीची प्रक्रिया,

प्रकरण पांचवे पृष्ठं ४११-४१८

प्राथेना प्रेरणा: --प्रार्थनेचें स्वरूप महत्त्व-ईरप्रसादाशिबाय प्रार्थनेची पूर्तता होत नाहीं -सर्व देवमयत्बभाव-ईरशाप्रेरणेचा अनुभव मिळविणे कठीण नाही -इंशप्रेरणेचा प्रभाव-केशवचंद्रांचं आत्मानेरीक्षण

देव्न्द

प्राथना प्रेरणा-संतांचें दोषाविष्करण-केशवबचंद्रांच्या प्रार्थनांतील औदासीन्य--त्यांच्या प्राथनेचं महत्त्व-समारोप,

प्रकरण सहावे पर्ठं ४१९-४२७ देव-मक्त-सं वाद: --केशवचंद्रांची एक प्रार्थना -त्यांच्या प्रार्थनेतील अर्थांची दुर्बोधता-इश्वर बोलतो कसा-ईइंडासंबादास फक्त विवेक- निष्ठेची जरूर आहे-आघिभौोतिक शास्त्रांच्या प्रक्रियंत इश्वर्च आहे- इंशसंबादासाठी मध्यस्थाची आवश्यकता नाहीं-देवमुखाने प्रतिस्प- ध्योची कानउघाडणी-एकाच वक्त्याच्या दिविध बाणी-संत ब्राह्-वहषि-संतांचे ब्राह्मांचे अनुभव सारखेच !

प्रकरण सातवे पर्ठे ४२८-४४०७

श्रीरामकृष्ण परमहंस: -- श्रीरामकृष्ण राजा राममोइन-श्रीराम- कृष्णाच्या सहवासाचा परिणाम-श्रीरामकृष्ण विवेकानंद यांच्या अवतारांची कथा-श्रीरामकृष्णांच्या मातापितरांना झालेल साक्षात्कार- श्रीरामकृष्णांचें अतक्ये सामर्थ्य -श्रीरामकृष्णांच अनुभवपूर्ण विस्मय« कारक चरित्र-स्वयंसिद्ांनीही तपश्चर्या केली पाहिजे-श्रीरामकृष्ण देवेद्रनाथ-श्रीरामकृष्ण केशवचंद्र-श्रीरामकृष्ण प्रतापचंद्र- श्रीरामकृष्णांबद्दल ब्राह्म पुढाऱ्यांच्या परस्परविरोधि कल्पना--केरव- चंद्रांची श्रीरामकृष्णांवरील अत्यंत भक्ति-श्रीरामकृष्णांच्या सह- बासाचा परिणाम-नवविधानाचे वेद्िष्ट्य-मतभेंदाचे रहस्य-केशव- चंद्रांचा अहंकार-केशवचद्रांची आत्मप्रोढी--हेही नाहीं आणि तेही नाहीं--समारोप,

प्रकरण आठवं पष्ठें १४१-४५३

नवविधानाचे कांहीं विधिः --उत्सब विधि यांची आवदइ्य. कता-(१) फकेरी दीक्षा-(२) पावित्र भोजन--(३) विरागी ग्रह्स्थ- (४) भगिनीसमाज--(५) विद्यार्थि बर्ग-(६) अन्न्युपासना-(७) पावनावेधि-तीथीाविधि-केशबचंद्रांचे व्यक्तिमाहात्म्य-केशबचंद्रांच्या घरी -ईश आणि इंराषुत्र, मोक्षाची कल्पना-घरमप्रसाराचे चिताकर्षक

२--पे

प्रयत्न-केशवचंद्रांच्या घर्मपत्नीचा वेबाहिक संन्यास-ततें--केरव- चंद्रांचा आत्मविश्वास, नवविधानाचा जाहिरनामा-नवसाहिता--केशव- चंद्वांचा योग-सांप्रदायेकांस सूचना-आयुप्याचा आढावा-केशब- चंद्रांची ओदासीन्यपूर्ण प्रार्थना-केरवचंद्रांचे कचे अनुयायी--त्यांची निराशा-केशवचंद्रांचा विलक्षण उत्साह-नवबदेबालयास सुरवात.

प्रकरण नववे पष्ठं ४५४-४६९१

आ्रीरामकुष्णांची शेवटची भेट अखरः---देवेद्रनाथ, श्रीराम- कृष्ण कलकत्त्याचे लाडे बिशप या तीन व्यक्तींशी केशवचंद्रांचा संबंध-श्रीरामकृष्ण केशवचंद्र यांची रोबटली भेट; रामकृष्णांचे भावसमाधिस्थितीतील उद्गार-देह आणि आत्मा--इशशाक्ते व्यक्ती- व्यक्ती््‌त कमीजास्त प्रमाणाने व्यक्त झालेली असते-ब्रह्म आद़्- शाक्ते साक्षात्कारानंतर इंदद्शोन सवंत्र होते-परब्र्म आणि माया- आई मूल अथवा जगद्धात्री मनुष्य--समाधिविसजेन, इंश्वरास भक्तिवांचून दुसऱ्या कशाची किंमत नाही-केशवचंद्रांच्या आजारा- चें रइस्य-केशवचद्रांसाठी श्रीरामकृष्णांचा नवस शेवटचा उपदेश- देवंद्रनाथ केशवचंद्र यांची शेवटची भेट-नवदेवालयाचा अनावरण समारंभ--केशवचंद्राची शेबटची प्राथंना-केरवचंद्राची हृदयद्रावक अखेर,

शप्रकरण दहावे पृष्ठे ४६२-४७५०

जीवनरह्‌स्यः--- दग्ध मनोभूमीबरील इाप्रेमाचा अंकुर, इराप्रेरणा- इंश्वराची अंतःप्रेरणा-गुलामगिरीचा तिटकारा अथवा मततस्वातंत्र्य- सदसद्विवेक बुद्धीवरील बिश्वास-कठोर बेराग्याची प्रेमपूर्ण भक्तीत परिण ति-भाक्ति योग-ईश्वरावर निस्सीम निष्टा-केशवचंद्रांची चंचळ मनोवृत्ति-केशब्संद्रांची निष्ठा शासन पद्धति-बालोन्मत्त पिशाच. बृत्ति-केशवचंद्र आणखी अगले असते तर-केशवचंद्रांचे अपूर्व यश-- गेर्समजाचे प्रसंग-आयुष्याचे ध्येय-केराबम्वंद्रांची योग्यता,

१--४

प्रकरण अकरावे पृ्ठे ४७१-४८२

प्रतापचंद्र मुजुमदार: -- केशवचंद्रांचे नवविधान-खिस्ती मिशन आणि त्राह्मममाज-महत्त्वाकांक्षी पुरुषाच्या लीला-प्रतापचद्रांचे मित्न- प्रेम-प्रतापचंद्रांच्या आयुष्याची रूपरेषा-प्रतापचंद्र केशवचंद्र- बडिलांचा अकाली वियोग-प्रतापचंद्रांची पितुर्भाक्त-त्यांची मातु- भक्ति-वबिधवांबद्दल सहानुभूति -हिंदु-विवाहसंस्काराचे माहात्म्य- प्रतापचंद्रांचा बालविवाहाचा अनुभवब--प्रतापचंद्रांची निराग्रह वृत्ति- ब्राझसमाजांत प्रवेश-पूर्ववयाची आठढवण-मोळ्याघर्ममावनेचा प्रताप-परदेशची कीर्ति-खिस्तनिष्ठा-प्रतापचंद्रांचे इंश्ररविषयक बिचार-प्रतापचंद्रांचे लेखन आणि वक्‍्तृत्व-प्रतापचंद्र प्राथना- समाज-भारतब्षींय समाजांतील बखेडे, तडजोडीचे प्रयत्न-केराब- चंद्रांच्या कार्याबद्दल कळकळ, प्रतापचंद्र श्रीरामकृष्ण.

प्रकरण बारावं पर्घ ४८३-४९१

केदवचद्रांचे मुख्य भनुयायीः-- केशवचंद्रांची वंग तरुणांवर छाप निरनिराळ्या संस्थांचा उदय--केशवचंद्रांचे अनुयायी-केरावचंद्रां- बरील आक्षेप, इश्वराची नियति-केशवचंद्रांचे दुसरे उजवे हात, अघोरनाथ गुस--अमृतलाल बोस-महेद्रनाथ बोस-उमानाथ गुप- उपाध्याय गोर गोविंद-कांतिचंद्र मित्र-त्रेलोक्यनाथ सन्याळ-प्रसन्न- कुमार सेन--गिरीशचंद्र सेन-दीनानाथ मुजुमदार--डाक्या'े वंगचंद्र- रामचंद्र सिंह-क्ष्रि केदारनाथ--प्यारीमोहृन चौघरी इतर नांबा- जण्यासारखे पुरुष-धघर्मप्रेषितांची निस्पृह वृत्ति-केशवचंद्र त्यांचे अनुयायी-केशवबचंद्रांचा अनुयायांस उपदेश.

प्रकरण तेरावे पृष्ठे ४९२-५०२

नवसहिता---केशवचंद्रांची भविष्यवाणी-नवसंहितेची जरुरी तिची रूपरेषाः- आवाहन-- ग्रह-- ग्हस्थ- नित्याची उपासना-- नित्याचे भोजन- कामघंदा- करमणूक--

३-९

अभ्यास आणि बाचन- दानघर्म- १० आपविषय ॒संबंधी- ११ बंधुभगिनी- १२ पतिषत्नी- १३ चाकरनोकर-- १४ संस्कार-- १५ जातकर्म-१६ नामकरण-१७ दीक्षा-१८ विवाइ--१९ अंत्येष्ट २० श्राडठसंस्कार- २१ व्रते- २२ रिपुसंहार-- २२ शिशुशिक्षण-- २४ आत्मिकवि वाहत्रत- २५ ब्रह्मचर्य- २६ वैघव्य- २७ साघधक-- २८ विरक्त ग्रहस्थाश्रम- २९ घर्मप्रचारक-नवविधानाची घर्ममतें- नवसंहितेचा साहेबी थाट, इंश्वराची अर्चित्य लीला,

प्रकरण 'चौदावे पृष्ठे ५०३-५२४

सिंहावलोकन: -- ग्रंथविस्ताराच| खुलासा--केशवबचंद्रांबद्दल कांहीं प्रसिद्ध व्यक्तींचे अभिप्राय त्राह्मांचे धार्मिक विचारः (१) इश्वर सृष्टांचे आदिकारण नाही--(२) निसर्ग उपजतबुद्धि म्हणजेच धर्म- शास्त्र-(३२) अवतार म्हणजे मनुष्यांतील विशोष व्यक्तदेवांरा-(४) ब्राह्मघमे हा सवे धमातील रहस्य रूप आहे--(५) पापक्षालन पश्चात्तापानें होते-भावनेच्या अतिशयाचे समर्थन-नवविधानाच्या अपयशाची गुरुकिल़ली--रिवनाथशारूयांचा केशवचंद्रांच्या गुणदोषविवेचनाचा आढावा-नवविधानाचे तीन विधायक गुण--धंक्रमणकाल'चा बंगाल-- ब्राझ्घर्मावरील निरनिराळे अभिप्राय--पश्चात्ताप-समजुतीचा घोटाळा, वेष्णवाचार आणि केशवबचंद्र-केशवचंद्रांचा योग-पूनजन्म आणि मुक्ति-नवधमातील समन्बय-केशवचंद्रांचा आश्यावाद--भाशियाचा युरोपला संदेश-केशवचंद्रांची स्वयंबहिष्कृति-नवविघानीयांचें वेरशिष्टय एथकत्व-आर्योत्सवांची हकालपट्टी खिस्ती उत्सवांस सुरबात-- बिदेशियांनीं शिकविलेले शहाणपण-हिंद राष्ट्रीय खिस्ती च्चे-ब्राझांस काय उचित आहे £!--नबविधानाचे खिस्ती वळण, विदेशी संस्कारां- ची होळी-नवविघानाचीं छकले अपूर्ण राहिलेले कार्य-नवविघाना- च्या कार्यक्रमाची रूपरेषा-नवविधानी लोक राजकारण-एकेश्वरी-

२--र

सरिता सामुदायिक उपासनांचे महत्त्व-कांही प्रभोत्तर॑-अप- क्षाची मीमांसा.

भाग ३-परिषष्ट पृष्ठ ५२५-५२ तिसऱ्या भागाची कालानुक्रमणिका, भाग ३-परिशिष्ट पृष्ठ ५२७

आधघार-ग्रंथांची यादी.

षान

३७० २७१५ ३७%७ -4 १9५9 ३७७ २८२ २३९१ ३९२१ २९२३ २९२३ ३९९ ४१२३ २१७ ४२७ 8-3.4 इड४रे डप्ट ८्श्रे ८५१३ ५१२३ ५८१५ ८१८ ५२४

तिसऱ्या मागांतील कांहीं ठळक अभुड्ध

ओळ

अशुद्ध

विनोदपत्रांत बिबादास मजूर

“भा कोणताच असच

वाटल] स्ववत्प्रधान अदा ह्या अविद्यभान आदेठा

ह्याच

सवे देवत्रयत्वभावा प्रभरचना पृष्ठांक ४२७ पहा अननुभव कांही मिळावयाचा आहे पुढील ,, फरजी अश्शाावादी तसेच

चाललं महाराष्ट्रीय समजांपेक्षां

३्--€

शुद्ध

विनोदी पत्रांत.

विवाहास

मंजूर

“मी कोणताच असेच

बाटली

स्वत्वप्रधान

अश्या आअविद्यमान आदरी

ह्याचे

सर्वे देवमयत्वबभावा शब्दरचना

४१७

पहा अनुभव काहीस मिळबाबयाचा. नाहींत यापुढें घालावे. बुरजी आशावादी «-.[ गाळावे ] चाळले हिंदराष्ट्रीय. समाजापेक्षा

अनुक्रमाणिका-भाग चवथा-पृष्ठे ५९३१-८८०८

प्रकरण पहिले पृष्ठं ५३१-५४१ आद्यसस्थापकः---नवावेधान समाज साघारण-त्राझसमाज- साधारण-ब्राह्म खिस्त-नवलाची गोष्ट-साधारण-ब्राह्मममाज आणि त्याचे सस्थापक-आनंदमोहन बोस त्यांच्या मातु:श्री-आनंद- मोहून यांची प्रेमवृत्ति-परोपक्रारी स्वभमाव-आनंदमोहनांची असामान्य योग्यता-ओआनदमोहइन शिवनाथशास्त्री-बंगालचे न्या० रानडे-पं. शिवनाथशास्त्री त्यांचे मातापितर--शिवनाथशास्त्री इंश्ररचद्र-शिब- नाथ वब केशवचंद्र-रिवनाथाचा अभाविकपणा-दिवबनाथ श्रीराम- कृष्ण-त्यांचे ललितवाढ्य़य--शिवबनाथांचा राष्ट्रामिमान-आनंदमोहना- ची देशभक्ति-शिवचंद्र उमेशचंद्र. भ्रकरण दुसरं पठे ५४२-५४९ कार्यविस्तार: ---केशवचंद्रांती आधेकारलालसा--साधारण ब्राह्म- समाजरचना --सभासदत्वाच्या अटी--साधारण-ब्राह्मांचा कार्य- विस्तार--साधनाश्रम मागसलेल्या जातींची शाळा-इतर काहीं उपसंस्था-तीन संस्थांचे एकीकरण--शिक्षणाचे विविध प्रकार-साघा- रणसमाजाची वृत्तपत्रे सामाजिक कार्ये-साधारण-समाजाच्या जोडसंस्था-खासी मिशन--हिमाल्यांतील रानटी लोक खिस्ती मिशा- नरी-बाबू नीलमणी चक्रवती यांचे रानटीलोकांना सुधारण्याचे प्रय«न- साधारण-त्राझ्यांचें सामाजिक कार्य-साधारण-ब्राह्माचा विशोष-उपा- सना सामाजिक सुधारणा याविषयी आवड-अनुभवबजन्य जाग़ति- विचाराचा समतोलपण[--साघारण-त्राह्मांचें वाढ्यय, प्रकरण तिसरें पृष्ठं ५५०-५५९ तत्त्वज्ञानः*-_-(अद्वैत)-विषयोपन्यास--साघारण ब्राझाच्या बाढ्य- याचा विशेष; अर्थात्‌ त्यांचा बुद्धिवाद-साधारण-ब्राह्म कल्पना- बादी आहेत-( टीप) इंगेल त्याचे कांहीं सिद्धान्ि-( टीप ) निंबाक त्याची मतें-।'एकमेवीद्वतीयम्‌'चे बेदान्ताप्रमाणे स्पष्टीकरण विद्यारण्यांचा खुलासा-साघारण-ब्राह्मांचा इंथरबाद तीन नित्य सत्ये-त्राह्ममताचं खंडन-ब्राह्मांचं उत्तर-सत्‌ आणि चित्‌, अति

पौरुष ब्रह्म-वेदान्तमत, ब्राह्म-विचारांस महत्त्व देण्याचें कारण- ब्रह्माचा विश्वसंकल्प-मनाच्या जाणिवेबाहेर पदाथोस आस्तित्वच नाही -अनुभवाचा पाया, प्रकरण चवथें पुर्घे ५६०-५७३ तत्त्वज्ञानः --( दैताद्वैत )-्राह्मांचे ज्ञान-तीन दगडांबरील संसार- अहंप्रत्ययाचे निरपवादित्ब-विषय-विषयी-माव आत्मानात्म बाद--सारे विश्व मनोमय आहे-वबड्याचे तेल वांग्यावर-दवेताद्वैताचे प्रयोग, पदार्थाची व्याप्ति-पदाथीचे विविध गुण, दृष्टिभ्रम-पदार्थांचे बाह्यरूप स्वयंसिद्ध मानले तर-दृष्टीचे महत्त्व-इंद्रियज्ञान अनुमान- भिन्न पदार्थातील अंतर--अंतर म्हणजे काय?-स्पशेभ्रम--शबव्द, रस आणि गंघ हे गुणही मनोमयच आहेत-निसगेबाद्यांची शंका, ब्राझ्ांचे उत्तर-ब्राह्ससिद्धान्त आणि बेदान्तप्रक्रिया-त्राह्कल्पना- वाद्याचा युक्तिवाद-कल्पनावाद्यांचा सिद्धान्त-ब्राह्मांचा द्राविडी प्राणायाम-त्राह्माची स्थूलमानाने विचारसरणी, प्रकरण पांचवें पृष्रे ५७४-५८४ तत्त्वज्ञान: --- (त्रिगुणांचे प्रकार) ब्रह्मांचें स्वरूपलक्षण-सत्‌ ,चित्‌ आनंद या गुणत्रयांचे रहस्य-संकल्ष हे सत्य नित्य आहेत-पर- मात्म्याची ज्ञानवत्ता-ब्रह्माची ज्ञानवत्ता ही ज्ञाताज्ञेय रूप आहे-- ज्ञानवत्ता अनाद्यनन्त आहे--ज्ञानवत्तेचे अनाद्यनंतत्व कसे सिद्ध होतं !-क्षाणक विज्ञान-अखंड जाणीव-विश्वात्म्याची ज्ञानवत्ता- बेदान्ती कोठे चुकतात-ईशाचा आनंदगुण-अज्ञानजन्य भ्रम-दु:ख- मीमासा-अपूणता हा सृष्टपदाथाचा धर्म आहे--तत्त्वसार, प्रकरण सहावे पृष्ठे ५८५-५१९२ प्रामाण्यबाद!---सामान्यविचार-विषयप्रवेश- विद्रानांमधील मत- बोचत्र्य-प्रामाण्याच्या गोधळाचीं कारणे-तिन्ही पंथांतीलप्रामाण्यबादाचा सारांश--ब्राह्मांचें धमशास्त्र-सदुरूची आवश्‍यकता-तार्किक विचार हेच प्रमाण - तात्पर्य-विवेकवाणी आणि आर्‍स्तवाक्य. प्रकरण सातबें पृष्ठ ५९३-६११९ प्रामाण्य-वि'वारः:--<(उपनिषदें) त्राह्मांचे त्रेरिष्टय-खिस्तप्रेम

४--९

चेदोषपनिषदांवरील अनस्था-खिस्तीकरण टळण्याचें कारण-हिंदुत्वाचा द्वेष-साघारण--ब्राह्मांचें स्वतंत्र बिऱ्हाड-बेदार्थयत्न-मृत्तिका हेच सत्य आहे-अन्नमय मन, उदकमय प्राण तेजोमय वबाणी-कल्पानावादा- ची रूपरेषा-ध्येयप्रणालि-नारदसनत्कुमार-संवाद--सनत्कुमारप्रागित उपासना ब्राह्मसिद्धान्त-भूमन्‌-हें सर्व भूमन्‌ आहे-आत्मदर्शन- आचार्यांचे मत-याज्ञबल्क्य गार्गिसंवाद-पंडितांचा मुख्य आधार- इंद्रप्रतदन संवाद--ग्रंथकर्त्यांची सूचना--लयवाद--ब्रह्मलोकप्रा सि-ध्येय- कल्पना-लयवादाची कल्पना 'चूक आहे-बेदान्तमतदर्शन--बृह दारण्य- कांतील अवतरणांचा उल्लेख कां केला उपनिषदांतील उपासना दे विषय- पंडितजी आणि उपनिषदे--पंडितजींची सनातनधमाबद्दल आस्था. प्रकरण आठवे पृर्ठे ६१२-६२० शास्त्रविचारः--ब्राह्मघमांचे रोपटे पाश्चात्य शास्त्रांची खते- पाश्चात्य इंश्ररवाद-विश्वरचना शास्त्र, व्यापक मन-गति अथवा शक्ति- जीवनशास्त्र-बेदान्तमत-सत्तावाद- वेदान्तमत- नीतिशास्त्र-इश्वराचें व्यक्तिकत्व-पंडितरजींचे प्रतिपादन-त्राह्मा स्थिति-भाक्तिपंथ, भ्रकरण नववे पृष्ठ ६२१-६३२ वैष्णव घमेः ---साधारण ब्राह्म वेष्णबघर्म-वासुदेबे व॒कृष्ण या काल्पनिक व्यक्ति आहेत-कृष्णकथेची उत्पत्ति-महाभारतांतील कथा मनःकल्पित आहेत-वबेष्णवभक्ति-रासलील।- पंडितजीच समा- लोचन--श्रीकृष्णनिंदा-श्रीराघाकृष्ण-सदाचार. भ्रकरण दहावे पृष्ठे ३३-६४२ ब्नह्ममतददन:---दुसरी ब्रींदवाक्यें-ज्राह्षांची ओळख--मत- पत्रिका-सामाजिक विचार-ब्रह्म सगुण कीं निगुण-इंश्वराचे गुण- बर्णन-जीवमीमांसा-मरणोत्तर स्थिति-पूवंजन्मवाद-सतत उन्नति- ह्या जन्मापुरताच विचार, प्रकरण अकरावे प्रे ६४३-६५१ त्राह्ममतदशन:---जगासंबंधी विचार-क्रमोत्कर्षबाद-बेराग्याची ठिणगी-सृष्टयुत्पत्तिक घन-ह्ृदयस्थ इरि-ग्रहस्थाश्रमाचा अपूर्ब गोरब- देवळं मठ-धमगुरु-धर्म प्रपंच-जीवन रइस्य-माधुयांचा तागर-

४-३

भाषेचा पाऊस-मोइक थापा-नैराश्यं परमं सुखं-पाप आणि पुण्य- पापविमोचन-तत्त्वमसि. प्रकरण बारावं पृष्ठे ६५२-६६० नवयुग आणि घमेः--बडाचें झाड-डफडेराझेओ डेव्हिड- सामाजिक सुधारणा-प्रागतिक विचार-धघर्माचा ऱ्हास-धमाचे क्षेत्र- विचाराचीं दोन टोके-मध्यवत्यींचा खेळखंडोबा -धममाचे दुष्परिणाम- घर्मविकास -सुधारणायुगाने काय शिकवबिले-घमंशीलाचे महत्त्व- घर्म आणि शास्त्र - वाद. प्रकरण तेरावे. पष्ठें ६१-६६९ घमे आणि सुधारणाः--ब्राह्मांचा आचारधर्म-मतस्वातंत्र्य- क्रांते आणि सुधारणा-प्रतिमोषासना-स्वाभाविक होत जाणारी सुधारणा-मूर्तिपूजेतील तडजोड--भाविकांचे वर्म-ब्राह्माची बिसंगाते- चातुर्वण्ये-जातिनिप्रेथयास विचारतो कोण-श्रेष्ठकनिष्ठ भाव. प्रकरण चौदावे -- पठे ६७०-६८० सुधारगाः--अबलोन्नति-विधातक कामगिरी-ब्रह्मद्रेष-स्त्री- स्वातंञ्य वणसंकर-हिदूंच्या ऱ्हासाची अपूर्व मीमांसा-पहिले चुंबन- वशीकरण - मिश्रविवाहपद्धाति-स्त्रियांशी संबंध-स्त्रीविषयक पापी कल्पन-स्वयवर-विषयवासना-स्त्री ऱिक्षण-कुलशीलविचक्षणा. प्रकरण पंघरातअ प्र ६५८१ ६८६ सदाचारः--सामान्यविचार-सदाचाराचे गमक--नीति आणि धर्म नेतिक जीवन-पुण्यपापाचे फल-श्रेयप्रेय वाद-एका ब्राह्म बेदान्त्याचे बिचार-सुखोषपभोग-तडजोड आणि समन्वय--सर्वभूतहिते रतः. प्रकरण सोळावे पृष्ठे ६८७-६९१ सदाचार: -- नित्यकर्म आणि प्रार्थना-प्रातःस्मरण-पूणीग उपास- ना स्तोत्रे-कोटुंबिक प्रार्थना-स्नानकाळीं प्रार्थना भोजनकालचा अनुग्रह-रोजच्या उद्योगाच्या आरंभीं सायंप्रार्थना-शोर्पी जाण्यापूर्वी प्राथेना-नवीन काय जोडले प्रकरण सतरावे पृष्ठ ६९२-७०१ सदाचार! ---संस्कार-जातकर्म-नामकरण--अन्नप्रारदान-विद्यारंभ-- दीक्षाविधि-विवाह-वधूवरण--अंत्ये्ि-श्राद्व, ९-४

प्रकरण अठराव॑ पृष्ठ ७०२--७०१९ सदाचार: --ब्राह्मांचे कांही महत्त्वाचे विधि-धर्मप्रचारकाची दीक्षा-अनुष्टानपद्धतींत गाळले काय ! प्रकरण एकोणिसावे पूढे ७०६-७०९ सदाचार: -- अनुडानविचार-नीति संस्कार-हेमचंद्र सरकार यांचे प्रार्थना पुस्तक--संस्काररहस्य--स्री-स्तातंत्र्याचा पेलू--दक्षणा- दानासंबंधीं विचार, प्रकरण विसावे पृप्े ७१०-७१६ ब्राह्मापासनांची प्रगातिः --स्तोत्रपाठ-महषींची ब्राह्मोपासना- केशवचंद्र-सत्येद्रनाथ-ब्रेलोक्यनाथ-केशवचद्रांच्या योगायागाची परिण- ति-समाधीचा अनुभब-भनभूतिप्रकार-पूर्बपरपरा, प्रकरण एकाविसावे पृठे ७१७-७३७ ब्रह्मसाघन:-- साधनमंदिर-साधनांच क्षेत्र-अनास्था औदासीन्य- धर्मश्रद्धा - सोपानपरपरा -उपासनांचे स्थूल स्वरूप-आराधना-प्रार्थना- ध्यान-योग-त्राह्मसाधकांचा अनुक्रम-ज्ञान, भक्ति आणि कम--खिस्ती- संस्कार-आत्मक्रीड -अराधना-अद्वेत्यांचा अभेदभाव-दशन हेसाधन कीं साध्य-निरालंबस्थिति व्यातिरिक-अन्वयपद्ध ति सहजयोग-भेदकवृत्ति- सुखाचइच्छा शिवरूप-इश्वराचे प्रेम-प्रार्थनेची आतंता-इश्वप्रेरणा, प्रकरण बाविसावें पठे ७२१-७४२ इश्धरपरायणताः---केंवलात समन्वबय-सुखलालस- विरक्ति- आर्सक्ति-भक्ति-घर्ममपरायणता-इंशसान्निध्याची विस्मृति-उपासना आणि व्यबहार-दिनचया-स्त्रियांसंबंधीं पापबासना- इं राप्रेम आणि मानव प्रेम-ब्राह्मी स्थिति-परहितदक्षता-साधकाचा योगक्षेम-संतसमा- गम-धर्मनिष्ठांची उत्कटता-निष्ठा-प्रामाण्य-उपासनापद्धतींतील मत- भेद-स्बकीय ग्रंथकार-वि धर्मी ग्रंथकार,सत्समागम-सांप्रदायिक निष्ठा- सांप्रदायिक अभिमान--बोघयंतंतः परस्मर- ऐतिहासिक होकायंत्र. प्रकरण तेविसावें पूर्ठे ७४३-७४७. देवसमाज:--तुलना-शास्त्राचा व्युत्कम-विज्ञानमूलक धर्म- गुरु भगवान्‌-गुरुभगवानांची प्रतिज्ञा-नास्तिक मत.

४--९

प्रकरण 'चोविसावें पर्घ ७४८-७५७ बिज्ञानमूलक धर्म: ---निसर्ग-देवघम-अघःपतन-विराग शाक्त अनुरागशक्ति-सांप्रदायथिक प्रतिज्ञा-सोळा यश-ज्ञानप्रचार- सामाजिकसेवा-धमाचा ऱ्हास-व्याक्तिमहात्म्य-व्यक्तिपूजा देब- पूजा-ब्राह्मघर्म आणि देवधर्म -बिचारक्रातीची दिशा. प्रकरण पंचावि ताव पृष्ठं ७५८-७८५ मन्वयः--- विषयमहात्म्य-घर्मभेदाचे परिणाम- सार्वत्रिक घर्म- भारलेले बातावरण-हिंदूंचा ऱ्हास-हिंद्धर्म समर्थ कशाने होईल--धर्मरहस्य-सुवर्णमध्य-राजकारण आणि धर्मकारण-कर्मा- नुष्ठान-प्रागतिकांचे प्रयत्न आणि इंरकृपा-प्रातविशिष्ट अमिमान आतिथ्यशील बंगाली-मिश्रविवाहाचे अकबरी इलाज-बगाली महाराष्ट्रीय ब्राह्मांची तुलना-ब्राह्मांनीं नुकसान केल-क्रांतिकारक ब्राह्मांचा अधिकार--खिस्ती-धमेप्रेम-खिस्ती घोरण-खिस्ती जाग़ाति- त्राह्मणद्वेष-तारक खिस्तीघर्म-खिस्ती मत-हिंदु आणि खिस्ती- अंधानुकरण-सत्त्हरण-ब्राह्मचारित्र्य-ब्राह्मांचे अबतरण-हा समन्वय की गोधळ--आाकाशाला गबसणी, प्रकरण साव्विसावें पष्ठें ७८६-८२३ ब्राह्ममत समीक्षाः -- आदित्राह्, साधारणब्राह्म नबविधान ब्राह्म यांचीं धमतत्त्वे-ब्राह्माच्या घर्म-कल्पनाचे वोचत्र्य -ग्रंथाची संगति आणि सारसग्रह-प्रेम आणि सेवा-तत्त्वज्ञान- त्रिकालावाधित कीं प्रागतिक- इशवरबाह्मभेद-ई.धराचे रूप- दवेताद्वैत-निराकारवायाची प्रतिमोपासना- मायाबाद-जगदिदं ब्रझम-जीव ब्रह्मेक्य-ज्ञानोत्तर द्वेत-सहजयोग- जन्मपरंपरा-गुरुवाद- विभूतिपूजा- उपासना- त्राक्षापासना- आरा- घना-अवतारवाद-पुराणें-एकांतवास-प्रवृत्ति आणि निशसि- हशदर्शन -शन्दच्छल- दब्दलाधव-सामाजिक सुघारणा--चातुवेर्ण्ये- आमची मडळी - सांप्रदायिक अभिमान-जातिभेद--साधर्म्य-स्त्री-पुरुष खेद--अबलोन्नाति-स्त्री स्वातंत्र्याचे युग-फलनिष्पत्ति-नभ्याजुन्या ब्राह्म स्त्रिया - यशस्वी विवाह-प्रुरुषी शिक्षण आणि स्वातंञ्य-स्त्रियांचे गुण- स्त्रियांचे कर्तव्य आणि कर्तुत्ब-दोन रमाबाई-स्रीचारित्र्याचें दुखरे

१-६

टोंक-जुनी रीत वब नवीन सुघारणा-घर्मारेक्षण-साहेबाच्या तोंडाकडे पाहण्याची खोड-निराशाजनक स्थिति-सुप्रजा-ब्राझ स्त्री-पुरुषांची गैरलायकी-व्यक्तिस्वातंतरयाचा अतिरेक-प्रेम आणि सेवा-पंथ कीं झुब -"अदूर दृष्टि-मानभावीपणा-उत्सव माया-सुधारणांची आश्या-सूचना, प्रकरण सत्ताविसावे पचे ८२४-८६१ सूचनाः-- साध्य आणि साधनभेद--हिंदूंत फूट-परंपरा-मूर्ति- पुजारहस्य-तेजोपासना--अवतार चरित्रे-सत्समा[गम-सण उत्सव- ब्रतवैकल्ये-स्वाध्याय-अभ्यास-महाजन--गुरुवाद-- आराधना-- चित्रे- एकंकार-जातिभेद-एकत्र कुटुंबे-स्त्री-स्वातंत्र्य-प्रपंचासाक्ति-धर्मनिष्ठा- अधिकारवाद- प्रामाण्यविचार-पडितांची हाटि-सारसंग्रह-धमाचे अवरोष-देवळे - सांप्रदायिक आश्रम किवा मठ-ब्राह्मणवर्ग-स्त्रिया- ब्राह्मांचे विध्वंसक ध्येय-स्त्रियांचा अधःपात-स्त्रियाचे घर्मशील- ब्राह्मणद्वेष-जातींचे गुणक्म कीं गुणक्मांची जात-श्रेडकानेष्ठभाव- ब्राह्मणांचा छुलूम-ब्राह्मणांचे कर्तव्य-र्शाद्दि आणि संघटन-हिदूंची निष्ठा-ब्राह्मांचे कर्तव्य-शुद्दीकरणाच्या अगोदरची संघटना-कुऱ्हाडी- चे दांडे-सनातनीयांचीं दोन पापे-जातिदवेषाचे उपस्थित भांडण -सबबे समावेश समता-मानवभाऊ तेच भोजनभाऊ-ब्राह्मणांचा हेवा -ब्राह्मणधर्म-ब्राह्मणांचे कतव्य-स्त्रियांची प्रतारण1- शिक्षणाची शेवाळ--अपतिता-ंदरकी बात राम जाने-सुशिक्षित प्रोढ स्त्रियांचे कतंव्य-स्त्रियांचे स्वावलंबन -स्त्री शिक्षणाचा अष्टाहास -सामाजिक स्ञिया-न स्त्री स्वातंत्य महोति-स्त्रियांचा विवेक-सती घम -स्त्रिथांचा कळवळा - बहुमोल वस्तु- भिन्न संस्कृतीचा मोह- हिटूंची निष्ठा- समारोप-दुसरी बाजू-कांही सूचना [५० ]-अलर-भरतवाक्‍्य,

भाग -परिषशेष्ट-अ प्रष्ठे ८७ ८--८७९ ब्राह्मगीते भाग ४-पारोशेष्ट-ब पृष्ठ ४८०

आघार-ग्रंथांची यादी

पान ५२३२ ५५५ रर ५५४ शर ८५५८ ५६२ ५७२ ५७२ ५७२३ ५७२३ ५७८ (र्‌ ८५० ५्ट्श ५८८ ५८९ ५९१ ३९ ६०१ ६०२३ ६०५ ६०९६ ६०८ ६२०८ «१२१ ६१२१ «१६

चवथ्या मागांतीठ कांहीं ठळक अशुद्ध

ओळ अशुद्ध & साधारण ब्राह्मणांनी, २२ 1111896011 18 २४ ( जीव इंधर ) १८ ब्राह्माचे शेवटली दिक्कालादे १० ब्राह्मांचे १० सदासताचा द& त्यास डॉ ब्राह्मपद्धतीन टाळूनव श्ानवृत्ततून १० झअवबंडच १९ मनोवेधक २१ त्यांच्या बादाचा १९ स्पष्ट २८ त्या १९ हा स्वभाव १५८ घटे). २१ असेहे २१ नेथाम्या ततप्रथा २३॥२४ यद्विजानीयात कामान्यस्तमात्मानुमबिप्र स्वेभुक्ते कमंबंधानं १९ अआप्राण && करण

४--८-

छ्ुद्ध साधारण ब्राह्मांना 1111856011, 118 ( जड जीव ) ब्रह्माचे दिक्कालांचे

ब्रह्माचे सतासताचा

यास ब्राह्मपद्धताने

टाळला

ज्ञानवत्ततून

अखंडच

मनोवेद्य

त्यांच्या प्रामाण्यबादाचा स्ट

ह्य़ा

हा देहस्वभाव

(घट)

[ गाळाने ]

नेत्यात्मा

तद्यथा

यद्विजानीयात्‌ कामान्यत्तमात्मानमनुविद्य स्वैरभुक्ते

कमेबंधाने

अद्याप

करणे

थ्युद्ध

(«५

र्र

ठिकाणीं अंद्याच्या तकं पद्धति निमाण एक..«.म्हणतात. कित्येक मुबेदोते योनस्तद्रेब बहूनाम वॅजन्म ब्रह्ाळेस्वक परमसुस्व मजुरराचे प्रकरण तेराब त्याच्या आणि काण

तासरय विषपलोलप नका जोडण्यांत स्वातर्व्यशिक्षण जन्तुरेक

8

पूर्यसंस्कार यत्प्रयत्ना परंपरापूजित

प्रकरण विसाव

श्य्द्ध

खझशाच्या ठिकाणी तकेपद्धाते

सुवेदेति योंनस्तद्वेद बहुना पूर्वजन्म ब्राह्मळेख्वक परमसुग्व मजुरकराचे प्रकरण तेरावे [ गाळावे ] कारण

“: तात्पर्य, विषयलो लष नको जांडप्यात स्वातंत्र्य, दिक्षण जन्तुरेक एव (5

जुने संस्कार यत्प्रयन्व्य परपरापूनित

प्रकरण एकविसावे

पान आळ ७२२ २९

७३१ ते हेडिंग ७३१३१ १९

७३१२१ २९२

७३१३५ १४

७२३५ २२

७३८६ ष्‌

७३७

७५२

७9 -। २०

७४४ २०

७७*्टीप ११

७७्‌रटीप १४ १७७७ १३ ७७७ २५ ७८टरटीप ७९५ २८

७९९टीप ८२९ ७9

८३८ २५

८४३ेटींप ८४२ २०

८४५टीप

८४८ १३

स्मश्युद्ध अनुभूतप्रकाश

प्रकरण एकविसावे मनोवृत्यानुसारिणीम्‌

पुरस्कारावर आत्मीपम्यन परहितदक्षेतेला स्वच्छेने

ते | प्रकरण २१]२२॥]२३

1 1111301701 ळ्‌ 88118

उपाधींच्या

व्रत केवल्यें मुच्चावच्चे म्हणावे हे

910प]त ७७

कास

आणि इतर अज्ञानमूलक

४-१०

शुड अनुभवबप्रकाशा प्रकरण त्राविसावं

मनोव्ृत्तानुसारिणीम्‌

पुरुषकारावर आत्मोपम्येन परहितदशक्षतेळा

आ्याणि अज्ञानमूलक

]२१9]9. वग

१10 1111091791 99111[.5

उपा्धींचा

(3. १. (1110118 5, 0,

व्रत वेकल्ये सुच्चाबचे

918617 1४10601989 10, 3.

म्हणावे हे म्हणणे 510५१1१ 5€ काय

चित्रांची अनुक्रमणिका

*ा->>_््>(02-यय>0 सन

अ. न. चित्राचे नांव भाग ला राजा राममोहन राय का वल ३१ राजा राममोहन याचा तिबेटचा प्रवास-राजा राममोहन यांचा कलवत्याचा वडा हती ळर र्‌ अमेरिकेतील एकेश्वरी पंथाचे अध्वयु विल्यम एलरी कानेंग यांचा बोस्टन येथील पुतळा ... वावी -4 राजाप राजा राममोहन राय याची इंग्लंडांतील कानाव्हेल येथील समाधे लच > का ११५ महार्षे देवेद्रनाथाचे वडील राजा द्वारकानाथ ठाकूर ... १३५ भाग रा मह्षि देवेंद्रनाथ ठाकूर .. 22 १४७ राजनारायण बसू--आदि-ब्राह्मसममाज-मंदिराचा आंतील भाग-- पंडित अक्षयकुमार दत्त ... शर डर १८३ हिमालयातील धबधब्याचा महर्षास लोक्‍संग्रहाचा संदेश--मह! देवेंद्रनाथ ठाकूर यांचा वाडा व्य १९५ केशवचंद्रांचे बंधु, आईबाप बव आजे-म्हाषि देवेद्रनाथ केशव- चंद्र यांच्या स्त्रिया २०७ १० रवींद्रनाथ टागोर वी वा क्त २५१५ ११ शांतिनिकेतन मंदिर ३१९ भाग रा १२ ब्रह्मानंद केशवचंद्र सेन... वा वावा ३५५ १३ पं० विजयकृष्ण गोस्वामी-1चि त्रेलोक्यनाथ संन्याळ-- साधु अधोरनाथ ... वन्य वा ३६१

अ. नं. चित्रांचे नांव

शड १५

शद २७ श्टॅ

१९ २० रर श्र २३

भारतवषीय त्राह्मसमाज-मंदिर वि

श्रीरामकृष्ण आणि केशवचंद्र सेन-तपावनातीला केशवचंद्र

त्याचे सांप्रदायबंधु

श्ररामकृष्ण परमहस

भाई प्रतापचंट्र मुजुमजदार ३. ब्र० केशवचद्राच्या नवविधानाचे धमप्रेष्रित

भाग था पं० शिवनाथशास्त्री ( ब्राह्म-इतिहासकार ) देवदास आनंदमोहन बोस ... वा पं० सीतानाथ तत्त्भूपण ... रा साधारण-त्राह्मममाज मंदिर, कलकत्ता ... 1. साधारण-त्राह्माचे प्रसुती .. क्ट व्र पॉडत शिवनारायण अमझिहोतरी वी 1

शे ./0४.-6£- -/59../60. -/6४. -/60. -01. (00. 09. 480. ४७७../०४. “61. -/09. (8४...) . 09) -(0) -/7१. -/8*. “०:

करवीरपीठाचे गदगुरु %॥रांकराचायं ( डॉ" कुतेकोटि ) यांचा आशीकांद

७८7 ध2॥ ९॥-९५०॥ ९०/ 7३८/

>“

"९७५ ९५/ ९277170५८7 70९८/ ९०” २९८/ ९८/ "९०/ १८

ञ्या ग्रंथाबद्दल आता अभिप्राय देण्यात येत आहे तो ग्रंथ अनेक दृष्टीनी अपूव आहे म्हणूनच त्याबद्दल

/त्रे पुष्कळ लिहावयास पाहिजे: परतु जितके जास्त ' लिहावयास पाहिजे तितका कमी वेळ अभिप्राय मीक ४७९ देण्यासाठी मिळाल्यामुळे ग्रथाला अनुरूष ( ७2 “कॉ | अशी ही समालोचना नाही, हे प्रथमतः स्पष्टपणे :) '< ३४--/ कबूल करूनच पुढे चालणे भाग आहे. >

२. हिंदुस्थान ही धमंभूमे म्हणून प्रासिद्ध आहे. परंतु आपल्या

पूर्बजांनीं धर्माबद्दल जितका आदर बाळगिला तितकाच अनादर अली- कडे आपण बाळणूं लागलो आहोत, आपल्या अवनतीच्या कारणा- | पेकी एक प्रघान-कारण आहे. सुदैवाने ही गोष्ट अलीकडे पुष्कळाच्या . लक्षात यावयास लागली आहे; परंतु धम हा शब्द जितका ल्हान . आणि सोपा दिसतो तितकाच त्याचा अर्थ मोठा गहन आहे. परकीयांचे बिचारसरणींत ज्याप्रमाणे घम तत्त्वज्ञान ई। मिन्न आहेत, त्याप्रमाणें आयंसंस्कृतींत हीं दोन्ही भिन्न नसून एकमेकांची पोषक .) इतकेच नव्हे तर एकात्मक असल्यामुळे धर्म हा शब्द त्या अथी बापर- |) ल्या जाणाऱ्या परभाषांतील शब्दापेक्षा अत्यंत मित्न अर्थगरभित 9 आहे, श्रीमगवत्पूज्यपादाचायोनीं गीताभाष्याच्या प्रारंभी म्हटल्या- !? प्रमाणे बेदिकधमे हा प्रदत्त आणि निवृत्तिर्ष असा द्विविध धे

9 शै ? > ? > ? ? 9 ?

|] | |

७१-...४०१४- ४७४. 751 809. -£60.- 100_.70..-/०१- -४७४*- २४. 709. ४४१. .४७१- ४०४५. 7809 ४8१. 7509. “४5१. -(ढ४--८७४--£2४9--48१.. -16४. 280१. -४०१. -27१-४28१.. ./०1.. _/४..

| |

०४-४४. £०४--७४- /60..-0४१- -/8१--7701- “8४.-/ठ१- -06१. -४७१.--४०१- ४७४१. -“5१. 6४.

०१. -४॑ढै. -“699 -28*

ढग. ०-

०--४७*-.

७४१.- (७१. -1७४- -£0४. ./ 9१.

./०*.-77५.../3-

"प्श्ा

>

आहे; आणि भगबद्रीतेने सयुक्तिकपणे सिद्ध करून दाखविल्याप्रमाणे ६: एकमप्यास्थितः सम्यगुभयो विन्दते फलम्‌ || '”' इतकेंच नव्हे तर “६ यु संन्यासमिति प्राहुयोगं तं बिश्चि अश्शी वस्तुस्थिति आहे.

३. अशा धर्माचे वास्तविक व्यापक स्वरूप ज्या वेळी भारत- बषांने ओळखिले नाहीं तेव्हांपासून त्याची अवनति सुरू झाली आणि जेथे गमाविले तेथेच कमाविले पाहिजे या न्यायाने ते धमाचे स्वरूप ओळखल्याबांचून आपल्या देशाची उन्नति होणार नाह,

४, पारोस्थति कितीही बदलली तरी ज्याप्रमाणे कसल्याही उच्च किंवा नीच भूप्रष्ठाबर शरीराचा तोल सांभाळतां येतो, त्याप्रमाणे धर्म साधतां येतो. शरीराच्या आकाति मित्न मित्न दिसतील; परंतु समतोल- पणा ज्याप्रमाणे एकच असतो, तद्वतच घर्माचे बाह्यस्वरूप बदलले तरी त्याचे आंतळें स्वरूप एकच असते म्हणूनच धर्म सनातन आहे.

५. धमाचे खरे स्वरूप लक्षांत आल्यामुळे बदललेल्या परि- स्थितीतही धर्माचे बहिरंगदेस्वील तसेच राहिले पाहिजे असा आग्रह घरणारा एक पक्ष, आणि परिस्थित्यनुरूप धमाच्या बरहिरगांत फरक करावा लागतो म्हणून बहिरगाबरोबर घ्माचे अंतरंगही बदलल पाहिजे असा हट्ट धरणारा दुसरा पक्ष; असे दोन पक्ष झाल्याने मतमतां- तरांचा गलबला होतो, असाच प्रकार हिंदुस्थानात विशेषतः पाश्चात्य शिक्षणपद्धति सुरू झाल्यापासून जोराने घडू लागल्यामुळे हिंदुस्थानांत नवीन शकडो पंथ रोकडा संप्रदाय अस्तित्वात येणे, हे स्वाभाविक आहे. तेव्हां अशा वेळीं त्या सवाची ऐतिहासिक विवेचक दृष्टया समालोचना केल्याबांचून आणि पूर्बंजांच्या सिद्ध न्तांशीं तुलना करून पाहिल्याबांचून आधुनिक सुशिक्षित वगाचे बौद्धिक समाधान होणार नाहीं.

६. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे हे काम कोणीतरी हातीं घ्यावयास पाहिजे होते, प्रो० रामचंद्र दत्तात्रय रानडे यांनीं शिंदुतत्त्व्ञानाचा बिस्तृत इतिहास तज्श विद्दजनांच्या साहाय्याने लिहून प्रसिद्ध करण्याचा उपक्रम केला आहे, त्या इतिहासमालेच्या पुष्पांचा- एका दृष्टीने

€&-८४०१../०४. /5१. 189. /ठिभ- हो. “5४--/ड. 100. 00. -/8४*-.-(४४१. 6४-6४. -69--69...£69--/09--/३१.-/6१--06*-६ी

र:

-रर- 65१. -€५.. -४१५- ४०५.

9 9 ) > 9 ? > ) > 9 ? ) > 9 > > ) ; 9

2” जा %. 6४. 46१. 6१५. 4000४. -४50.- -४७४.-

त्यांचा उपयोग होत असला तरी--त्यांचे भाषांतर केल्यावाचून या देशांत सावत्रिक उपयोग होण्यासारखा नाहीं, या दृष्टीने श्री» सदाशिव कृष्ण फडके, बकील यांनीं हाती घेतले काम महाराष्ट्रास खरोखर अत्यंत उपयुक्त असे होणार आहे,

श्री» फडके हे 'नवयुगधम? या नांवाचा हा जो ग्रंथ तयार करीत आहेत त्याचे किती प्रत्तड व्यापक स्वरूप आहे ह्‌ ग्रंथातील प्रस्तावने- वरून दिसून येईल. या पुस्तकाचे एकदर चार खड प्रसिद्ध होणार असून प्रसिद्ध झालेल्या प्रथम खडात ब्राह्मसमाज देवसमाज यांचा विवेचक इतिहास दिलेला आहे. द्वितीय खंडांत प्राथनासमाज थिआसफी या संस्थाचा असाच विवेचक इतिहास येऊन तृतीय खंडात या देशांत झालेल्या सनातन वेदिक धमाभिमानी साधुसताचे विचार संकालेत करण्यांत येण!र आहेत, आणि अखेरच्या चतुर्थ खंडात घमासंबंधीं अनेक महत्त्वाच्या मुद्दयावर विवेचन करून काहीं विधायक सूचनाही करण्याचा ग्रथकत्याचा मानस आहे.

याक नाल

""०५/ ७८ २८०० या डाण्म्य््य्ण््याय्श

८. त्याचप्रमाणे या एकंदर ग्रंथांत वरील विवेचक इतिहासा- खेरीज गेल्या शंभर वर्षांत आपल्या देशांत झालेल्या प्रमुख धार्मिक चळबळींचा इतिहास देऊन प्रामाण्यबाद, अधिकारवाद, दवेताद्वेतबाद, मायावाद, ध्येयवाद, पुनर्जन्मवाद, पुरुपाथप्रारधबाद, साधनवाद, वणांश्रमवाद, अबलोन्नतिवाद, धमेक्यवाद, इत्यादि अनेक महत्वाच्या बिषयाचा ऊहापोह होणार आहे. याशिबाय आपल्या ग्रंथात ग्रंथकार आधुनिक काळांतील घमंसंरक्षक, सुधारक प्रवर्तक यांचे ग्रंथरूपाने संमेलन भराविणार असून त्या संमेलनासाठी सनातनी हिंदु, त्राह्म- समाजी, प्रार्थनासमाजी, आर्यसमाजी, श्रीरामकृष्ण-विवकानदी, थिआओसोफिव्ट, देवसमाजी इत्यादि प्रमुख अशा धर्मपंथांचे गत विद्यमान प्रतिनिधि येणार आहेत. मग्रंथकाराच्या भाषेत सांगाबयाच असल्यास बाचकास महाजनांचा हा मेळा केवळ अपू्ब आहे असे खचित वाटेल.

ना पशा पाशा २१५ -2पाप्शाप्ाास्यासरा प्पट "५-२ १५७ प्ापप्था

-४७१../०४-../8१. .४०१-..४०१. -४50४.../ळीे.. -£60.- .£60.. 45१. -£09. -/0४- ./ढ१.. ४6४. -/00.../60*. -100१- ““6१.-../७१.- -४०४.-४०४. ४११. “50%. ४२४. -/७१.../०४१- /72*. ४७१. -४०१- -४£6*. 2

|

€& ५४/ ८८/ (०/ ५८/॥ ९९/ ९९॥ १९०॥१५०॥१"१९०॥ ९₹९॥ ए९॥ १९॥ ९९॥ १९॥ ९९/ ९९॥१॥"९०/ ए०९॥ १०/ ::

€../)_

-

७०१. ५०१. ०१. “३१. (१. “5१. 76१. 7१. (5१. (5१. १. (ठो. “ठो. >. “१. “हो... (०. ची

“€6१.

७:

०४- -४०४-..--४०४*- ४४१. -४/0१...£7१. ४०५.

5४* -४०४- -४७०१.. “8१. -151.. -£69. -£5४-

1

०४- ४१-

०१. ४4७".

०१. -४£८४.. -4 7१. -£०5४- ०7५.

28१. -£6%. .४/50.. -“४£३४..

|:

जम

& ५१५7 ५४/ (27 ७2४ ४॥ ५९॥ ९०॥/7६०॥/”-६०/ ९१७/१७॥/९४/ ९५९7० २९९॥ ५०/१४/ ५४/॥१०/ "९८॥९०/९४/”

९, प्रथम-खंडाचे चार भाग असून चौथ्या भागाच्या २१ व्या प्रकरणापर्येत ब्राह्मसमाजाची अत्यंत सविस्तर फारच मनोरंजक अशी माहिती दिलेली असून पुढे देवसमाजाची त्रोटक माहिती देऊन ब्राह्मघर्म देवधर्म यांची तुलना केली आहे. ब्राह्मसमाज आणि सनातनधर्म यांत साम्यापेक्षां भेदच विशेष दिसून येईल. ब्राहसमाजाच्या तत्त्वज्ञानाचे थोडक्यांत वर्णन करणे झाल्यास त्यांत क्वैतवादाचा पुरस्कार केला असून मायाबादाचा विरोध केला आहे. हेगेलच्या आयडियालिझमची त्या तत्त्वज्ञानावर छाया पडली असून सापेक्षबाद, विषय-विषयीभावाचे नित्य द्वैत, क्रमोत्कषबाद, जीबाची अनंत उन्नाते, इंधर आणि ब्रह्म एकच, परोक्षज्ञान हाच सहृजयोग, जीव आणि इश्वर यांचें नित्यमिन्नत्व, प्रपंचाचा गौरव, वगेरे मुद्दे ब्राह्मसमाजाच्या तत्त्वजानांत दिसून येतात. यांतील प्रत्येक मुद्दघाचा सविस्तर परामष घेऊं लागल्यास त्याचा एक निराळाच ग्रंथ होईल.

१०, ब्राह्मममाजाचे ब्रह्मसाधनाचे मार्गही असेच बहुतेक एकांगी आहेत. ते म्हणजे निराकाराची उपासना, प्रपंचासच परमार्थरूप मानून चालणे, सामुदायिक ध्यानधारणा, प्रेम आणि लोकसेवा, मृतिपूजाबिरोध, इश्वर हा सर्वांचा पिता आणि आपण सर्ब जीव है एकमेकांचे बंधु, ही भावना, वैराग्याची अनास्था, प्राचीन संप्रदाय परंपरा यांची अमान्यता इत्यादि होत.

११, ब्राह्मांचे सामाजिक विचार हेही आपल्या परंपरागत विचारांशी पुष्कळांशीं जुळणारे आहेत. वरणाश्रमसंस्थेचा विरोध, न्राह्मणां- विषयीं तिरस्कार, मिश्रविवाहइ, प्रीतिविवाह, पूर्ण छ्रीस्वातंत्र्य, स््री- पुरुषांच्या शिक्षणाची एकरूपता, सहभोजने वगैरे उपाय अमलांत आणल्याने समाजसुधारणा होईल असें ब्राहसमाजाचें मत आहे; इतकेंच नव्हे, तर कट्टे ब्राझसमाजिस्ट आपणांस हिंदुह्ी म्हणवून धेण्यास तयार नाहींत, इतका दूरीभाव ब्राह्म सनातनी यामध्ये झालेला आहे. मौज अशी कीं, प्रथमपासूनच ब्राझसमाजाचा पाश्चात्य तत्त्वशानाकडे

€-८०५. ३४.1१. /०१--10१.-179. 750. -/5१. /5१.-100- “२१-1१. ०१. ४४ -/5*- -“07४- 0. कि. 5१--179../7*.

6 टॅ |

«<£89..-29 १... ./5 १. 6 ७. 19.

७०१--४४१- “४476७ -/7४- ली 0 1 “ढे. ./३क डो. 426४.

-(7--४०*४.-४४४ -/09-.-/8४- “४70४-59

(1 001) 01

48१. .४£00.. ./59.../01.

" ७.०५../८१.-

ष्र

विशेष ओढा असून त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर अगोदर आपल्या विचारांच्या दिशा ढरवून मग त्या दिहोला अनुकूल होईल असे उपनिषदादि ग्रंथांचे अर्थ लाबिले जातात. म्हणजे पाश्चात्य तत्त्व- श्ञानाला प्राधान्य देऊन ब्राह्समाजांत हिंदु तत्त्वज्ञानाला गौणस्थान दिलें गेळे आहे; आणि अशा स्वरूपाचा ब्राह्मघर्म हाच सावंत्रिक धर्म होऊं शकेल अशी महत्त्वाकांक्षा ते बाळगितात. आपल्य! तत्त्वज्ञानाचे शिक्षणही पुष्कळसे ब्राह्मसमाजिस्ट आस्थापूवेक घेत नाहीत; एवढेच नव्हे तर प्रस्थानत्रयींचा खोल अभ्यास करतां हिंदुधमाबद्दल विशिष्ट मतेदेखील बनविली जातात; मग तीं बरोबर असोत वबा चुकीचा असोत,

१२. ब्राह्मसमाजाबद्दल आणखी पुष्कळ विवेत्तन कारेतां येण्या- सारखें आहे; परंतु ते कालाच्या अभावीं करता येणे शक्‍य नाहीं. ज्याला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल त्याने 'नबयुगधर्म' हा ग्रंथच समम्र लक्षपूवेक बाचला पाहिजे. तरी पण सामान्यतः कल्पना येण्यासाठीं खालील मुद्द्थांचें येथे दिग्दशोन करणे इष्ट वाटते.

१३. ब्राह्मसमाजावर पाश्चात्य तत्त्वज्ञानाची छाप पडून कांही बाबतींत खिस्ती मतंच ब्राह्मममाजाने उचलली याचें कारण इंग्रजांशी प्रथम संबंध झाला तेव्हां तत्पूर्वी बंगाली टोकाची घार्मिक सामाजिक स्थिते अगदीं खालावली होती इंग्रजांसारखे सुसंघटित, मुत्सद्दी आणि स्वार्थी लोक शास्ते झाले त्यामुळे बंगाली लोकांचे डोळे दिपून पाश्चाच्यांचे जेवढे असेल तेवढें ग्राह्य अशी साहजिक इंग्रजी शिकले- ल्या लोकांची भावना झाळी, बंगाली लोकांची त्या वेळीं 'घमंदृष्ट्या किती हीन दशा झाली होती याचें मार्मिक ब्णन प्रथम-प्रकरणांत आढळून येईल, वंगीय लोकांतील धार्मिक आचारांचें निर्भेळ बैदिक स्वरूप जाऊन त्यांत बोद्ध, इस्लामी हिंदी अश्शा धर्मांचा संकर झाला होता, भाविक लोकांचे तोंडींही गंगास्नानाचे वेळी गगाष्टका- ऐवजी दाराबगाझीचे दोहरे येऊं लागले; रामप्रसादाचे देवी-गीता- बरोबर जानबालीखानाचे गजल सुरू झाले. जलाली फकीर हिंदूंचे गुरु

-७2॥०९९/ "९५५ ९०५ ९८५ ४८५ २९५7 ४/॥ ए९/7 रण ९९४ ९४ ९०५ १४५ 2) ९९५ २९०॥ ए९॥ ९०॥ १९५/ ९०/९८/२१०५”

*७/ “९४५/ ६०.॥ ण्ष्क् "६४. १९९.॥”

क्ट

6 **४॥”

२. .॥१- 7. १. -ि--४. ८०४. -८०१--0०५--/०- ००-०७

डक ४४६... ७४ ह. ह. .(रिध. ४59. -(११.-०४- ०१. -““060४--८११- “०१५. -८१४--0७४- -“0०१- “७१ -£6१--65

की

-(--0७१- 419. -06४- -£00- -£09--69- 159752. -602--€0--062--८53--£603--060- £59- ८5१८60. ८७१ -(0७)--४60-

झाले, चहूंकडे सत्य-पीराच्या पूजा होऊं लागल्या वगैरे वर्णन बाचून बाचकांच्या मनांत अनेक विचार उत्पन्न होतात (पष्ठ २५-२८). ब्राह्म समाजाचे स्थापक राजा राममोहन राय हे पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या, खिस्ती मताच्या इंग्रजी चाली रीतींच्या प्रथम प्रथम तरी किती आहारी गेले होते हे तर या ग्रथांत जागोजाग दिसून येईल (पहा-प्रष्ठ ४२-४३, ४४--४५,५७--५८,७४ ते ८५). राजा राममोहन राय यांनीं स्थापिलेल्य़ा हिंदु कालेजात डेरोझीयो या नांबाचा प्रोफेसर आला असता त्याच्या नादाने जी 'तत्त्वविचारमंडळ' नाबाची संस्था स्थापिली गेली होती, त्या संस्थेतील सभासदानी मत विचारस्वातंत्र्याच्या गोंडस नांवाखाली जे अनेक धार्मेक अत्याचार केले -विदोषतः खिस्ती झालेल्या एका बानजी नांवाच्या इसमाच्या नेतृत्वाखाली कांही हिंदु म्हणविणाऱ्या विद्याथ्यांनी स्वतः यथेच्छ गोमास खाऊन हातांत गोमांसाचे तुकडे घेऊन भर रस्त्यांत धार्मिक हिंदूंचे घरांत ते तुकडे फेकून देण्याचा जो प्रकार वर्णन केलेला आहे, तोही वाचण्यासारखा आहे. मू्तिपूजा- खंडना'चे चौथे प्रकरणही बाचण्यासारखे आहे. त्यावरून राममोहन राय याचे मूतपूजेबरील विचार कळून येतात (पृष्ठ ४९-५५). ब्राह्मसमाजाचे अत्यंत बिख्यात सभासद महार्षे देवंद्रनाथ यांनी ब्राह्मघर्ममताचे १२ सिद्धान्त दिले आहेत ( पान १८२), त्याच- प्रमाणे श्री» राजनारायण बोस यांनी ब्राह्मघर्म म्हणजे काय या विषया- बर व्याख्यान दिल आहे ( पृष्ठ १८६). त्यावरून ब्राह्मसमाजाची पुष्कळच कल्पना वाचकास येईल. लहानपणीं अत्यंत व्यसनी असतांही आपल्या हढ प्रयत्नाने व्यसनांतून मुक्त होऊन पुढे थोर पदवीस चढलेल्या राजनारायण बोसांचा वृत्तान्त खरोखर वाचनीय आहे. सुघारणेच्या नांबाखालीं एकादी हुलूड उठली असतां समजस लोकदेखील विक्षित- पणाची कृत्ये करूं लागतात; त्या योगाने जुन्या मतांच्या धर्मनिष्ठ लोकांच्या भावना कितीही दुखावल्या गेल्या तरी त्याची ते पर्वा करीत नाहींत, हं श्री केशवचंद्र सेनांच्या 'ब्राह्मधमानुष्ठान' या पुस्तकाच्या

-टापप--पापार्‍-पापपापपापपप पस - लनन कनल *१६०॥४५४॥" ९४४7 १४९५॥१”१४६९८/" ११/२९/१९०६ ७/१ ३७" 0१९/१०॥ 0१/ ३2/000/0 ३१९/॥7 ३७॥" ६७॥ ६०". 2॥77१-0/” (हि

७.८५. ०१.5). /6)_ “669. 7. 41.1. 16.60 (60. (त. 7की.४२>- रो. ../7- 79. 7१..77१.-

बाचनानें आपलीं जानबीं तोडून टाकण्याचे जे खळ निघाले होतं राखालदास हलघर या नांवाच्या एका इसमाने आपले जानवें तोडलेले पहातांच त्याच्या बापाने दुःखभरांत आत्महत्या करून घेतली याबद्दल- चे वर्णन वाचून कळून येईल (पृष्ठ २०६). पं० ईश्वरचंद्र विद्या- |? सागर यांच्यासारखा अत्यंत विद्रान्‌, प्रेमळ, उदार, चारित्यवान्‌ ? कोमल अंतःकरणाचा गृहस्थही एकाद्या मताचे वेड डोक्यांत शिरल्या- ) बर काळजाला घरे पाडणारे शब्द कसे बोलूं शकतो याचे उत्तम उदाहरण प्रष्ठ २१७-२१८ मध्ये “बाळे तूं दीर्घायु होबोस, तुला 9 चांगला पाति मिळो; पण तुला वैधव्य येऊन तुझा पुनविवाह करण्याची )) संघि मला मिळो? असा एका मुलीस त्यानीं दिळेला आशीवाद (!) ') हे होय ! शास्त्रीय मर्यादा सोडून केवळ बुद्धिबलावर्च सुधारणा करूं ? लागले असतां त्याला कसलाही धरबंध राहात नाही वब एकापेक्षा यि एक बाबदूक उत्पन्न होऊन त्या संस्थेत कशी फूट पडत जाते, हे महर्षि देवेंद्रनाथ श्री केशवचंद्र सेन यांच्या मतभेदाबरून दिसून येईल. 9 ब्राह्मसमाज स्थापन झाल्यावर बरींच वर्षेपाबेता,त्या समाजातील प्रमुखाचा ।9 खिस्ती मताकडेच कसा ओढा होता आमच्या रामकृष्णादे विभूती- > पेक्षां येशू खिस्त बायबल यांजबद्दल त्याच्या मनांत विशेष आदर ? कसा बसत होता हे श्री केशवचंद्र सेन याच्या १८६६९ मधील येशू ? खिस्त, आशिया युरोप' या व्याख्यानावरून स्पष्ट दिसून येईल | (पष्ठर२९). हे सर्व लिहिण्याचा रोख राजा राममोहन राय, श्री केशवब- 9

9)

ठे

;

>

य्ल्च्या

चंद्र सेन वगैरे पुरुष केवळ सामान्य बुद्धीचे परप्रत्ययनेय होते असा दाखविण्याचा नसून अत्यंत थोर, विवारी, स्वार्थत्यागी कतेबगार | माणसांचीही पाश्चात्य तत्त्वज्ञानाने कशी दिशाभूल होते ईं दाख- विण्याचा आहे, येवढी गोष्ट सोडून दिली, तर उपारोेनेर्दिष्ट पुरुषांचे शील, चारित्र्य, विद्वत्ता, स्वार्थत्याग, घेर्य, निस्पृह्पणा वगैरे सदगुण खरोखर वाखाणण्यासारखे असून सवोनीं या सद्गुणांत त्यांचे अनुकरण करावे असे आहेत. त्यांची कांही मतं जरी चमत्कारिक अशीं बाटली

| “४ढ. ४5१. €ड६. ४०४१. ४४-४१. -४४४- ८४०४-४४. -४०४ -६०४--४0१- 46१. -४89- -£09--169--680- -6१. 254 “व. ८0४. -£809./0४६.-£0१. -£09--£20- -“शई.../०१* -/20.- -430. 401... -£2१.-४ ३६.

स्न--ाट---2---८०-००००---॥या कका फली0 न? २१0१0११? 0? ॑१ी0 ?१ीणाणणीणणीण0ती) १) 0)” 0१” शी १ॉणाणा णि ार्णिणाश 0 शॉणार्शिणार्णिणिणा ए्ण्णॅण"एिशणशाणाणाणणा २४/ ९०॥५०/ १५॥ ९०९. ९०/॥ 7९९7 7९८५ 7९९77 "९९५ ९८५ 7९९77 ९९७/ ०/10९07100/70827010/ 7१09/7₹९/7३९/

टॅ

*$ ८०४. (०१. /८१. १. (5४.75. 80.50. -.-१- वग. “७ ढ. ०४ -/० -/०४५-०--०१-./०१५-.-०-ची

तरी ते अत्यंत प्रामाणिक आपल्या राष्ट्राचा उद्घार व्हावा अशी तळमळ लागलेले थोर पुरुष होते यांत शंका नाहीं ही गोष्ट निरंतर डोळ्यापुढे ठेवूनच बाचकांनीं हा ग्रंथ बाचावा. कळविण्यास सतोष बाटतो कीं, श्री" फडके यांनीं इच दृष्टि ठेवून ब्राहसमाजाचा इतिहास लिहिला आहे. असो. यांतील आणखी अर्शींच निवडक स्थळे देतां येतील; परंतु कालाभावामुळे तसे करणे अशक्य आहे. पुढ या ग्रंथांत कबिसम्र[ट रवींद्रनाथ टागोर याची, त्यांच्या शांतिनिकेतनाची गीताजञालि बगेरे काव्यांची फारच सुंदर माहिती दिली आहे. त्यानंतर चवथ्या भागात ब्राह्मांचे तत्त्वज्ञान, प्रामाण्यबाद, प्रामाण्यविचार, शास्त्रविचार, ब्राह्म-मतदर्शन, सुधारणा, ईश्वरपरायणता वगेरे प्रकरणें असून याच भागांत देवसमाजाची त्रोटक माहिती दिलेली आहे; त्याची ब्राह्मसमाजाशीं तुलना केळी आहे. पुढे समन्बय, ब्राह्ममत- समीक्षा, वगेरे प्रकरणे फारच सुंदर असून शेवटच्या प्रकरणांत या एकंदर खडाचा उपसंहार केला आहे पुढे भ्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या “आतां विश्वात्मके देवे' बगैरे प्रासादिक काव्यमय भाषंत हा अंथ संपूर्ण केला असून परिरिष्शांमध्ये भाषांतरासह काहा सुंदर ब्राह्मगीते दिली आहेत,

०१. -४५१५..-३/७१.-.-४७* .४४8१...£67१.. ८89. ९४”"१६*/ "६2/” १०/” “₹०/”

"९०/॥"१०॥ ९९॥९९॥ ९०॥ ९०॥ ९९०॥ ३१०/९०॥ १५०/॥"१०॥ १९०॥ ९०/१७/१५१7 -५९०-९५/॥ ४/ २2ा

---८०१--०१- 4. “ठो -€759 -18४- गे. -१.-४१.--४०१- -/ो- -टि9- “6४.

१४, येणप्रमाणं या ग्रंथाचे थोडक्यांत स्वरूप आहे, ग्रंथांतील विवेचनावरून श्री० फडके यांची जिज्ञासा केवढी आहे त्यांना ग्रंथांतील माहिती मिळविण्यास ती साधक-बाधक विवेचनासह जनतेपुढे मांडण्यास किती परिश्रम पडले असतील याची हा ग्रंथ ) बाचल्याबाचून यथार्थ कल्पना येणार नाहीं, धर्मविवेचनासारखा > रूक्ष विषय आणि त्याची ऐतिहासिक दृष्टया मांडणी करणे हें अत्यंत 9 कठीण काम आहे; परंतु ते काम ग्रंथकार श्री० फडके यांनीं फारच 9) यशस्वी रीतीनें पार पाडले आहे यांत शंका नाहीं. शिवाय ग्रंथांतील 9 भाषा अतिदाय सुंदर चित्ताकर्षक असून ग्रंथकाराचें वर्ण्य विषयाशी 9 अगर्दी तादात्म्य झालं असल्यानें सर्बच ग्रंथ मनोरंजक झालेला 10 |

शे

१४/॥ २९४/ १७॥ ७॥०५४/१॥॥/ ५८८/॥ ४४/ "५2॥ ५४/॥-५१॥ ५०./६४/ ९०॥ ५१॥"-६४/ ४६४॥ ०." ६४॥ ६६/” ६९॥/”

गो. कि. रि र. (२५

4 -

१-4

€१.८३१...८४१. ८01. “0४. ./01. _/7१

(गिर “गे. (रग. पकी. आग लग. डंग आग “ग (ह.त. ग-/र--“०*-/-- ची

कांडी स्थळे तर अत्यंत हृदयंगम झालेलीं आहेत त्यांवरून ग्रंथ- काराचें भाषाप्रभुत्व, वणन करण्याची चित्ताकषेक शेली चिाके- त्सक बुद्धि हे सदगुण विशेष रीतीने दिसून येतात. हा ग्रंथ खरोखर सवे महाराष्ट्रीयांनीं एकवार तरी अवशय बाचण्यासारखा आहे. सारांश, हा ग्रंथ लिहून श्री» फडके यांनीं महाराष्ट्र-वाड्ययांत फार मोढी भर घातलेली आहे. या पुढील खंड असेच चित्ताकर्षक, उपयुक्त वब जनतेच्या विचाराला इष्ट अशी चालना देणारे निघतील अशी हा प्रथम खंड वाचून आशा वाटते. महाराष्ट्रीय जनता अश्या इष्ट कार्याला प्रोत्साहन देऊन ग्रंथकाराच्या परिश्रमाचे चीज करील त्याला आपल्या ग्रंथाचे पुढील खंड लवकर प्रकाशित करण्यास उत्ते- जन देईल अशी उमेद आहे.

०४. -/०४../०१../०१)- ची)

8 ट्ट

७१. £2१ 76१ 101.

१५, श्रीभगवत्पूज्यपादाचार्य श्रीचरणांच्या पुण्यस्मरणार्थ ग्रंथ अपण करितांना श्री» स. कृ. फडके यानीं हा ग्रंथ ज्या दृष्टीने लिहिला आहे. त्या अद्रेत वेदान्तशास्त्राचे प्रणेते ' असे जे विशेषण दिलें आहे त्यावरून आणि प्रस्तावनेच्या शेवटी श्रीशंकराचार्य पुण्य- तिथि ' असा जो उललेख बुद्धिपुरःसर केला आहे त्यावरून ग्रंथ- कष्यांची श्रीचरणाविषयीं किती भावना आहे ती सइज व्यक्त होते.

-९४॥7१५॥ ६४५ 7१०/" १९/॥ ६०॥ ६९०/॥ ६१०/॥" ९३४ 70०॥९९/॥ ३७/ ३७॥ ३१ ०॥ ३८/0३%,॥/ ए७य ऐ८॥ बहूत (2 एत

कि ४४. -४४७४--४०५. ५४- -०४ ०४. /२१*- ४०४ -“७४१- -४०१- -४०४- 5). -“०> -/२१--/७१- -/7४- ४०९१. -29--/6). -/0१- -४४१. -०४- -४6 ४.

भक्ताभिमानी अशा त्या श्रीचरणांनीं ग्रंथकत्यांबर पूणे कृषा करून 9 त्यांचेकडून अशीच लोकोंपयुक्त सेवा उत्तरोत्तर अधिकाधिक प्रमाणाने ) घ्पाबी अशी प्रार्थना आहे. ) वास्तव्य : नगर, 22... 9

गड | श्रीविद्याशंकर भारतीस्वामी 9

आश्विन शुद्ध ९५राके ९८४९ )

७" ०्ापपन्प्जय्य््स्म््म््म्प््खापळावळ 1६ प४॥ ८८/”"प८८/४ क.

वरीलप्रमाणं श्रकडन आणि ग्रंथाच्या अखेरीस दिल्याप्रमाणें संतसज्जनांकडन झालेल्या कृपेच्या अमोघ वर्षांवाने मी इतका गांग- रून गेलां आहे कीं, ह्या किकरानं श्रीसदुरूंच्या पादरजांत कोठें दडन बसावे तंही संचत नाहीं ! कारण श्रीसदगरुचरणांच्या आश्रया- चेच हे सारें कर्तुत्व आहे. श्रीज्ञानेश्वरांनी रेञड्याकडूनही वेद बोलविले तेव्हां श्रींच्या आशीर्वादाप्रमाणें श्रीभगवत्पज्यपादाचाये श्रीचरणांनीं श्रीसमथथीर्चे लॅकरूं म्हणन ह्या पामरावर पणे कृपा केल्यास अशक्य तें काय आहे! खरोखर महतांच्या ह्या उपकारांतून शब्दांनी उतराई कसें व्हावें ह्या बिकट प्रश्नांतनच पढील खंडाच्या उपोदघाताचा प्रवाह प्रगट होऊं पहात आहे ! श्रीसदगरु काय घडवतील ते खरं !

हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यापूर्वी ह्याच्यासंबंधीं विशेषकरून अब्राहम अशा महाराष्ट्रीय विद्वानांचे काय मत पडतं त्यांच्याकडन काय सचना येतात तं अजमावन पाहण्याकरितां कित्येक विद्वानांकडे कांहीं प्राते पाठविल्या. त्यांतून ज्यांच्याकडून आशीवोद अभिप्राय आले ते सवे ग्रंथाच्या अखेरीस दिले आहेत. त्या अभिप्रायांत अनकल- प्रतिकूल अशी वगळ केली नाहीं. हेतु हा कों, ह्या ग्रंथवणेनांत मीं ज्याचा अभिमान धरला आहे तो पंथ उपांदघाताच्या आरंभीच्या सिद्धान्तवाक्‍्याप्रमाण॑ आजच्या महाराष्ट्रीय महाजनांना कितपत मान्य आहे ह्याचाही या ग्रेथांतच दाखला राहावा. अशा रीतीनं केलेल्या योजनेंत कित्येक विद्ठानांकडे बांधलेल्या प्रति संपल्यामुळे ग्रंथ पाठवितां आला नाहीं; आणि कित्येकांकडे पाठविळा असूनही तो वाचून पाहण्यास त्यांना परेसा वेळ मिळाल्यामुळे त्यांच्याकडून अभिप्राय आले नाहींत. तरी वरीलप्रमाणे ज्या थोर पुरुषांनी आशीवाद पाठविण्याची कृपा केली ज्या थोर विद्वानांनी ग्रेथ वाचून आस्था- पूवक अभिप्राय पाठविण्याची तसदी त्रेतली आणि प्रोत्साहन दिलें त्यांचा मी फार फार आभारी आहें. द्रितीयखंड प्रसिद्ध करण्याचा सुयोग येइल तेव्हां त्यांनीं केलेल्या सुचनांचा मी अवश्य विचार करीन. -ग्रेथकार

श्रीसमर्थ उपोद्धात

-१->»<< तर्का प्रातिष्ठः श्रुतये (वेमिन्षा; नेका चुषियेस्य मतं प्रमाणम्‌ धघरमेस्य तत्व निहितं गुहार्‍यां महाजनो येन गतः पन्थाः

1 दु आरभी ग्रथ लिहिण्याचा प्रसग कोठचा, त्याचे प्रयोजन काय, त्याचे विदाप स्वरूप ते कोणत त्यात अपूवंता ती कोणती, इत्यादि गोष्टींच दिग्दरान करण्याची रीत आहे. त्या रीतीस अनुसरून आज देशस्थिति कोणत्या प्रकारची आहे, लोकांची मने कोणत्या विपयांनीं व्यातत आहेत, चाळ काळाचे

] वैशिष्टय काय आहे, एका बाजूस जीवना्थ कलह

| दुसरे बाजस मतामताचा गलबला सुरू असतां जिज्ञासूस युगधर्म जाणण्यास साधन कोणते, प्रामाण्य काय, धमसबधी आज लोकांच्या भावना कशा प्रकारच्या आहेत, आजकालचे ह्या देशांतील धमात्मे पुरुष धर्मसंस्था ह्यांच्या शिकवणींत कितषत सर्गात दिसते, निरनिराळ्या पथांतील भेद एकमेकाविषयीं असहकारित्व कस वाढत आहे, ह्या सर्व गोधळांतून पुढील मार्ग कसा काढावा, तो काढण्याची जबाबदारी हिंदुसमाजांत प्राधान्येकरून कोणावर येते ती त्यांनी कशी पार पाडावी, अक्या कित्येक चिंतनीय प्रश्नांचे ह्या उपोद्धातांत केवळ दिग्दर्शन करून त्याचेच बिस्तुत विवेचन पुढें भागशः करावयाचें आहे,

आजचा मनु. [ भाग ढा.

अगर्दी थोडक्यांत म्हणावयाचे तर नवयुगधम हे ह्या ग्रंथाचे नांव आहे. यावरून हिदुस्थानांतील आधुनिक धार्मिक चळवळींचा इतिहास हा ह्यांतील विषय आहे हे उघड होय. व्यक्तीच्या किवा राष्ट्राच्या प्रपंचांत गढलेल्य़ा माणसांना ही माहिती मिळविण्यापुरते स्वास्थ्य नाहीं, हेच ह्या ग्रंथाचे प्रयोजन आहे आणि अशा प्रकारची माहिती एके ठिकाणी दिलेली निदान मराठींत तरी दुसरी कोठे नाहीं, हीच ह्याची अपूर्वेता होय. तरी ह्याच गोष्टी वाचकाचे मनांत स्पष्टपणे याव्या ह्यासाठी ह्यांचे थोडे अधिक विवेचन केलेले बरे. |

सकद्ृरानी असे दिसते की, आजचा मनु राजकारणाचा आहे. यास्तव आपल्या देशातील सर्व समजस स्त्री-पुरुषानीं आपल्या बुद्धीचा व्यय दसऱ्या कोणत्याही व्यवधानांत करितां परकीयांच्या हाती गेलेला स्वराज्याचा किल्ला परत हस्तगत करून घेण्यासाठी सवानी आपले बुद्धिसर्वस्व खर्च करावे. एकदां स्वराज्य मिळाल कीं, धार्मिक-विचारांचे घरगुती प्रश्न साबकारा सोड- बितां येतील, जापयत राजशासन परधमीयांच्या हाती आहे तोपयंत धर्म- शासनाची सारी काथ्याकुट व्यथ होय. त्यांची अमलबजावणी कोण करणार? स्वराज्याबांचून स्वाराज्यासाद्व कशी व्हाबी भुकेल्या माणसापुढे वेदान्तचचा काय कामाची ! पारतंत्र्याच्या देन्यांत खितपत पडलेल्या अभाग्यांनीं स्वानंद- साम्राज्याची आशा बाळगण हास्यास्पद नाही. काय ? मनःकल्पित भवबंध मनाच्या स्वास्थ्यानंतर केव्हांतरी सुटेळ, पण आज साऱ्यांचे मन:स्वास्थ्य बिघड- विणारी ही पारतंव्याची बेडी अगोदर तुटली पाहिजेना, जवळ जबळ अशाच विचारसरणीने नाना दजाची बिचारांची माणसे राजकारणाच्या सआखाड्यांत आज नसलीं, तरी पाच बषोपूर्वी सन १९२०|२१ साली, उतर- छेलीं दिसली. तेव्हां लक्ष्मीपुत्रांनी सुखलालसा सोडली, शारदोपासकांनीं विद्याव्यासंग सोडला, आचायानी धमणीठे सोडली, संन्यस्तांनी निवृत्तीचा त्याग केला, स्त्रियांनी पडदा सोडला, आणि बंदेमातरंच्या युद्धधोषांबरोबर राजकीय रंगणांत एकच गदी झाली, पण ती गदी आज बरीच ओसरली आहे, आणि सारा हिंदी समाज आपल्या भाबितव्यतेबद्दल पुन्हा दिड्मूढ होऊन बसला अहे.

अशा स्थितींत धमाच्या निशाणाखालीं आपापली पथके संघटित करप्याचे

उपोद्धात.] आजचा मनु. 1

उद्योग कोठें कोठें सुरू झाले आहेत, तर कोठे धर्मावर वाग्बाण फंकण्यांत सव्यसाची अजुनासही कांहीं लोक मागे टाकीत आहेत; राजकीय चळवळींत “' होय, मी राजद्रोह केला पुढेही करीन असे छातीठोक सांगणारे ज्यळजहाल जरी फार थोडे असले तरी त्यांच्या असंतोषाची छाया बहुजनसमाजावर पसरलेली आहे जस नाकबूल करतां येत नाही, त्याप्रमाणे घमपरंपरेची उघड निदा करणारे जरी तुरळक दिसून आले, तरी त्याची विचारसरणी आजच्या बहुजनसमाजास सववस्वी अमान्य आहे, असे म्हणतां येणार नाही. किबहुना असेही म्हणता येईल कीं, धर्माच्या उघड वेऱ्यापेक्षां त्या प्रच्छन्न रात्रूंपासूनच धमराज्यास अधिक भय आहे. सरग्हद्दीवरील संशयात्म्याच्यापेक्षा खंबीर नास्तिक बरे. दुःख देन्य याचे सातत्याने चागली चागली बिचारी कतुत्ववानू माणसेही कित्येक वेळा नास्तिक बनतात, असेही आपण पाहतां. बणव्यांत सापडलेल्या टोळधाडीप्रमाण परवाच्या महायुद्धात झालेली प्राणहानि पाहिळी, किवा त्या युद्धमथनातून निघालेल्या चादा तत्त्वांचे उन्मत्त राष्ट्रांनी बिनदिकत केळेले स्वून मनात आले की, सर्व अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहाणाऱ्या सवज्ञ सवशाक्तिमानू, दयाळू न्यायी, अशा परमेश्वराचा कोणास असभव वाटल्यास त्यात नवळ काय? तसेच देशो- देशीचे भूकंप, जलप्रलय, अभिप्रलय, भयंकर जीवनकलह, महर्गता आणि चहूकडे माजलेले लढे ह्या संकटांमुळ जगिक अराजकत्वाच्या मताला ऊत येऊन त्या त्या सप्रदायांतील माणस इंश्ररावरील निष्टा सोडतात स्वताचे हिमतीवर लोकसग्रहात्मक बुद्धीन एकाद्या महत्कायोस लागतात; तेव्हां त्यांपैकीं कित्येकांस धर्म ही बाब अत्यत तिरस्करणीय वब घातुक अशी बाटूं लागते, अखिल मानवजातीच्या प्रगतीस धमाने मोठाच धक्का दिला असे ते मानतात. मानवजातीच्या बंधुभावांत ह्या धमानेच वितृष्ट पाडले, ह्या धर्माचे पार्यींच विद्वानांचा अनेक वेळां छळ झाला आणि मनुष्याच्या विचास्स्वातंत्रयाबर घाला पडला. धमानेच स्त्रीबगाच्या अर्ध्या जगास दैन्य अज्ञानांत डांबले. ह्या धर्माच्या नावावर लाखो मिकारी बेरागी परोपजीवि झाले, आणि कोट्यवधि अस्पृश्य साध्या माणुसकीसही मुकले, जगांतील मूर्खपणाच्या आचारांस कारण हे धर्मवेड आहे. त्यांतही हिदुस्थानां- तील बेदान्त्यांचा मायाबाद आणि वेष्णबांचा भक्तिमार्ग यांनीं तर लोकांस

शै आजचा मनु. [ भाग ला.

निष्क्रिय आणि नादान करून टाकळे आहे. सत्य, अहिंसादि अव्यबहार्य अश्या घोभिक तत्त्वांची पारायण करून या जगांत आमचा निभाव कसा लागाबा! येथे जशास तस इतकेच काय पण शोरास सव्वादोर हाच एक न्याय उपयोगाचा आहे. जेथे बुद्धीच्या पराक्रमाच्या जोरावर काहीं लोक दुसर्‍या लोकाचा पाडाव करीत आहेत असे आपण प्रत्यक्ष पाहाता, तेथे नसत्या देवघमांचे माग लागतां स्वप्रमत्नाने आपल्या आंगांत अतिमानुप शक्ति सपादित करणे देच स्वर पारुप आहे. बलाबांचून कोणी कोणाला दवत नाहीं. येथे घमाचरण काय 'करणार ! आम्ही रोज संध्याबंदन केळे, जप केळे, तष केळे, पचयजञञ केळे किवा भजन केल, तर त्यायोगान आम्ही स्वराज्यास पात्र झालो डास इग्रजाचे पालमट थोडेच म्हणणार आहे ! उलटपक्षी आम्ही आपले मित्न 'बमपथ सोडले, वणभेद मोडन टाकले, मिश्र- विवाह जारीन सुरू कळे, खाद्यपेयाचे निवध झुगारून दिले, तर भारतबर्पाची एकी दोण्यास कितीसा वेळ ळांगळ आणि तशी एकी झाल्यावर स्वराज्य किती दर ? किवहटूना या अगा एकीहून स्वराज्य वेगळ काय

परदेशातीळ ळोकाच्या अभ्युदयाकड पाहून अधीर झालेली मने या अशा सुख्वापे्षक कगगवादानी भारून गळी आहेत. आणि खरोखर लोकांच्या मनानी अधीर तरी का व्हावे ? गेल्या हजार वषाच्या इग्लंडच्या हॅलस्थानच्या दइंतिडागाकडे वरवर पाढिळ तर स्वातत्र्यसूयांने पश्चिमेस नित्य उदित असाव, आणि पूर्वेकडील परप्रकाठित चद्रानेही कलाहीन होता होतां अखेर अमावास्येच्या अ'घारांत आम्हास चाचपडत ठेवावे, असाच काहीसा प्रकार आज दिसतो ! मग निराठाच्या भसूर अधारांत स्वातंत्र्यसूयाच्या उदया- कडे लागळेळे डोळे -“बमस्य दसत्व निर्तित गुदायां'- अशा गूढ धमतत्वाकडे कसे लागणार ! पाघरुणानी गुरफटलेला मनु'य जसा प्राणवायूसाठी तडफडू लागतो, तस पारतत््यान झाकलेला हिदी समाज आज एका अभ्युदयासाठीं तळमळत आहे !

परंतु या भारतवपातीळ क्रांतीचे चंद्र वर्मावचारांत आहे, राजकारणांत नाहीं, असेही कित्येक विचारी पुस्पाच मत आहे. महाराष्ट्रांतील सतराव्या शतकांतील स्वराज्याच्या चळवळीचे प्रवतक श्रीसमर्थ रामदास यांनीं सद्धा चळवळीला भगवताचे अधिष्ठान पाहिज असंच सांगितले. आणि तत्पूर्वीही

उपोद्धात.] धमे जागृति.

मभरतखंडांत अदभुत क्रांति घडवरन आणणाऱ्या आद्य शंकराचायारनीही “जगतः स्थिति कारणं अभ्युद्यनि:श्रेयससाधनो घर्मः'. अर्सेच माचे लक्षण बांधले, अर्वाचीन काळीही ब्राह्मसमाज, रामदृ"णामरान, शथिआओसफी इत्यादि आधुनिक संस्थांनी धर्मावचारासच पिळले स्थान दिल आहे, आणि आजच्या ब्रिकट प्रसगी वरील ससम्थानी दातसांवत्सरिक, अर्धरत- सांबवत्सारक अदा समारभाच्या मित्रान आपापल्या कायाचा आढावा काढण्याचा उपक्रम सुरू केला असन. त्या त्या सस्था आपले धोरण निश्चित करीत आहेत. तसेच पृवपरपरेतीळ हिंदु-महा-सभा, सनातन-धर्मो- जीवनी सभा, ब्राह्मण्यसरक्षक-सभा. वेढऱास्त्रोत्तेजक सभा इत्यादि संस्थाचेही धममंबिचार जोरान सुरू आहेत, सद्या रातीन या भरतखडातील विचारसागरा- वर एका बाजूस धर्मोदासिन्याचा स्वळगा पडलला ढिसत आहे, तर त्याच्या अलीकडे धर्मजाग्रतीची एक प्रचड लाटही हळुहळ उभाग्त आहे, असें दिसते. ही लाट आजपयत कचर्‍याप्रमाण तुच्छ लखलेल्या अस्परव्यास पोटांत घेते कीं काय, ती जाती पाटजादी याच्यामधील मर्यादा वाळू- बरील रेघांप्रमाण धुवन काढत की काय, ही च्दिंग्सलमानाचे ब्राहमण- ब्राह्मणेतरांचे तट्याचे खडक झाकते की का) आणि ऊखेर हीच लाट हशिदी- अंटलाटिक महासागरांची जोड करून *गभद, वदाभद, धर्मभेद, जित-जेते- भेद इत्यादि भेदाची आकाशमभेदी उत्तग टिखरे आपल्यांत विरविते की काय, ते अद्याप पहाणे आहे.

भविष्यवाद्यापुढे पूर्वपश्चिमेच्या कुंडल्या बराच काळ पडलेल्या आहेत, कोणी त्यात प्रीतिखडाष्टक येत असे सागतात, तर कोणाच्या नजरत त्याचे मधुमीलन दिसते. पोबांत्याची निरपेक्ष कतव्यबुद्धि तर पाश्चात्याची जन्म- सिद्ध हक्काची मायणी, एकाची साधु वृत्ति तर दुसर्‍याचा पुरुपार्थ, एकाची 'सदसदाविवेकबुद्धि तर दुसर्‍याचा मताधिकार. एकाची राजशाही तर दुसऱयां- ची लोकशाही, एकाची वणंव्यवस्था तर दसऱ्याचा बणंबिद्वेष, एकाची कष्टाची भाकर तर दुसऱ्यांची यांत्रिक मायरा, एकाच्या दिव्य स्माते तर सर्‍्याचा आशावाद, एकाची भावना तर दुसर्‍याचा उद्योग, एकाची देवपूजा त्र दुसऱ्यांची राष्ट्रपूजा, अदा उभयताच्या व्रात्त अत्यंत भिन्न दिसतात. वोबात्यांची आत्मदृष्टि, आत्मिक बट. आत्मसयमन आत्मानुभव ह्याचा

रै प्रवृत्ति कीं निवृत्ति. [ माग ला.

पाश्चात्यांच्या देहदृष्टि, धूर्तता, अविद्योत्कषे विषयात्मकता, ह्यांच्याशी सांधा कसा जमावा शास्त्रीय कम लोकसंग्रह, सत्यान्वेषण व्यबहारकौराल्य, आध्यात्मिक ज्ञान पादवी शक्ति ह्यांचे साधक एकाच वगात कसे यावे इतकेच काय पण पोवात्य सिद्ध आणि पाश्चात्य धर्मवीर, तसेच पोबीत्य द्रष्टे पाश्चात्य प्रेषित ह्यांचा आध्यात्मिक दजा एकच ठरेल काय? स्त्रियांसंबर्धी बिचार करतांही आपल्याकडील आदिमायेपासून ग्रहिणीपयत अनादिसिद्ध ह्रीसहकारित्व दाक्तिमत्व युरोप-अमेरिकतील अबलोन्नातिवादाशी विसंगत. आहे असेच म्हणावे लागणार नाहीं काय

अद्या या भिन्न धर्मीयांचे मधुमीलनाचा प्रमातकाळ समीप आला आहे. आणि या अद्भत संगमाचे हिंदुस्थान हेच प्रयागतीथ होय, असे कित्येक आशाबादी म्हणत आहेत ! इतकच काय पण 'निद्रावश सोंदर्य चुंबनाने जागे होऊन अधिकच खुलावे त्याप्रमाणे हिंददेवी या मधुमीलनाने जागी होऊन आपल्या दिव्यसोंदर्याचा आधकच बिकास करणार आहे', असेही त्यांच्या भविष्यकालीन दृष्टीस दिसत आहे! आजचा काल कितीही आपदग्रस्त असला तरी जगाची चाल एकंदरीत अभ्युदयाकडेच आहे, अस ते मानतात, असे सोन्याचे दिवस खरोस्वरच कधी उगवणार असतील तर कोणास नकोसे आहेत ! परतु क्रमोत्कषवाद्यांची ही सुखाची आद्या खरी ठरते की निवृत्ति- बाद्यांचे निरादोचे सुखच ध्येय ठरत, ही गोष्ट अद्याप वादग्रस्त आहे. आमची निव्रत्ति त्यांची प्रत्नात याची बेरीज म्हणजे वास्तविक बजातब्राकीच आहे. या बजाबाकीत शेबटी प्रत्रत्ति अगर निवृत्ति उरते हे ठरण दीघकालाधीन आहे; किबद्युना त॑ जगाच्या अंतापर्यंतही कधीं निश्चित ठरेल की नाही, याचीही दांकाच वाटते. आमची निर्व्रत्त ही आमच्या सस्कृतीशी एकरूप नसून ती परिस्थितीन उत्पन्न केलेली एक तात्काल्कि लहर आहे; आणि ती अदातः वेष्णवाचे मधुरभाबाने विदोषतः हूग्रजाच्या ससगाने आर्य-त्राह्मसमाजाच्या प्रयत्नाने कमी होत असून लोक अधिकाधिक उत्साही, सुग्वी कार्यक्षम होत आहेत, असे एक बवघवीत चित्र कित्वेके आशाबादी रंगवीत असतात कित्येक निदृत्तिवादी ते पुसूनही टाकतात. तथापि एवढे खरे कीं, आज तरी प्रवृत्तीने निवृत्तीला गिळण्याचा घाट घातला आहे खास, गीता दासबोध

उपोद्धात.] इंग्रजीचा संसर्ग.

ज्यांनीं सांगितला त्यांचा हेतु त्यांत काय असेल तो तेच जाणोत; परंतु आज त्या ग्रंथांचा अथ पूर्णपणे प्रवृत्तिपर करण्याकडेच आधुनिक विद्वानांचा कटाक्ष आहे, यांत शका नाहीं, आणि उपरिनिर्दिष्ट केलेल्या अर्वाचीन संस्था प्रायः नवरिक्षितांच्या असल्यामुळे त्या सव प्रवृत्तप्रचान आहेत असे दिसतें. तथापि आजपयंत म्हणजे निदान गेल्या दातकापयत जो हिटघमं निवृत्तिप्रधान म्हणून गणला जात असे, ते या राममोहन-युगांत प्रत्रत्तिर कसा झाला तो प्रध्रत्तिपरच मानाबयाचा तर आधुनिकानी मानलेल्या कोणत्या प्रवरात्ति ऊफ आचार धामक ठरतात कोणते अधार्मेक ठरतात, या गाष्टींचा साबधान- तया बिचार होण अगत्याचे आहे.

धर्म आचारानींच रचलेला असतो. आचारांस रूढीने स्थयं येते. चांगल्या पायावर रचलेल्या इमारतीसही, दीर्घ कालानतर दुरुस्ती ही लागतेच. त्या- प्रमाणे पूर्वसस्कृतीवर उभारलेल्या रुढीचे मधून मधून सशोधन होणे इष्टच असत; परंतु आपल्या देशातील गेल्या एकोणिसाव्या दातकातील राज्यक्रांतीनंतर स्वराज्याचे वैभवाची साक्ष देणारे किल्ले बाडे जमीनदोस्त केल्याने जे नुकसान झाले नाहीं, ते आपल्या परंपरागत रूढींच्या खाली इग्रजोविद्येनें पेरलेल्या सुरुंगाने घडवून आणले आहे. आणि नवलाची गोष्ट ही की, या गोष्टींची जाणीब तत्कालीन इग्रज मुत्सश्यास जितकी त्यावेळीं होती, तितकी अजूनही आम्हा सवास झालेली नाही. तात्पर्य, इंग्रज मुत्सही, इग्रज प्राच्यविद्यासशोधक इग्रज मिशनरी, याच्या तार्किक बुद्धीच्या संसर्गाने जितके आमच हित झाळ असेल, त्यापेक्षां कितीतरी पटीन अहित झाले आहे. याबद्दल भगिनी निवोदिता मिसेस बेझंटबाईे यांच्यासारख्या बिदुषी इग्रज स्त्रिया महात्मा गांधी यांच्यासारखे निःपक्षपाती बक्ते याच्या उद्गारांवरून सहज खात्री पटते. बर्‍्याबाइटाचा निबाडा देणारी त्याची ओळख पटबिणारी अखेरची कसाटी म्हणजे आपलीच बुद्धि खर; पण ती बुद्धि गुहेप्रमाण खोल निर्विकार अश्यी असावी लागते. आज पाश्राच्याच्या संसर्गामुळे पूर्वपरपरतून सुटलेली नवशिक्षिताची तकटी बुद्धि, एकाद्या शीलभ्रष्ट स्त्रीप्रमाणें सदाचाररूप धमाशीं पराडमुख्ब कशी झाली, तात्पर्य, मथळ्याबरील “होकांत म्हटल्याप्रमाणे तक अप्रतिष्टित कसा ठरला, ते गेल्या शंभर वषांचा

युगधमे. [ माग शा.

आपला इतिहास आपणांस स्पष्ट सांगेळ; आणि या ग्रंथांतही ही गोष्ट अप्रत्यक्ष रीतीने सिद्ध होईल.

आतां ध्राति स्मृति अथवा स्मृतिकार यांच्यातील परस्परविरोध हा या ग्रंथाचा विषय नसल्यामुळे त्यासबंधी मथळ्यावरील कछछोकास अनुसरून येथे विदोष कांही लिहिण्याचे प्रयोजन नाही. राजा राममोहनराय स्वामी दयानंद या दोंघानीही आपापले पथ वेदांवरच उभारले खरे: परतु याचा अर्थ त्याची वैदिक वाड्यावर खरी निष्ठा होती, असा मुळीच नसून आपल्या म्हणण्यास लोकांची अनुकुलता मिळविण्यासाठी त्यांनी ती एक शाक्कल लढविली, अस अलीकडे माहितगार लेखक उघड म्हणू लागले आहेत. शिवाय गेल्या दांभर वर्षातील सामाजिक सुधारणा कायदा यांचा इतिहास लक्षां, घेतला, तसेच पोडदा सस्कार इतर सामाजिक आणि कोटुबिक लहानमोठी धर्मकृत्य यात झपाट्याने होत चाललेला सकोच विषयास पाहिला, म्हणजे श्रुतिस्माति धर्मशास्त्र याचे प्रामाण्य फारच कमी झाले आहे हे उघड दिसत. वेदांच अमोघत्व नाशाबीत ठखून ब्राह्माची बुद्धि बेदविद्येच्या सासुस्वासातून जेव्हा सुटली त्यावेळी ब्राह्माना मोठा आनद झाला ! जेथे श्रृति-स्मृतीचा दाब नाहीसा झाला, तेथ पुराणोक्त धमाला अशिक्षित स्त्रिया काढी सत्यसमाजांतून सुटळळे शूद्र याच्या शिवाय कोण विचारतो ! अश्याही स्थितीत वेदापेकी उपनिषऱ्वाग, स्मृतीपकां मनुस्मृति पुराणांतील श्रीभगवद्गीता असल्परा कित्येक दिव्य प्रकरणाचे माहात्म्य कमी होईल असे अजून तरी वाटत नाहीं. तथापि एवढे ख्वर की, बरणीश्रमधर्म हे देशकाला- नुरूष कायद्याप्रमाण बदलावे लागतात अस एका पक्षाचे म्हणणे असून प्रानय्षीयांचे असे म्हणणे आहे की, बेदप्रातिमादित कमाला किंबा तजन्य अपूर्वालाच घमत्व आहे. ते अपूर्व केवळ शास्त्रांनाच ज्ञात असते. वणाश्रम- घम हे ऐच्छिक नाहीत ते देशकालानुसार बदलतां येणार नाहींत, तासर्य, घमानुश्यासन हे त्रिकालाबाधित आहे. असे आहे तरी आपल्या भारतवपात सनातनधर्म युगधम हा भेद आजचा नवीन नाही; परंपरागत आहेसा दिसतो. पण सनातनधर्म युगधम ह्यांच्या मर्यादा असाव्या तितक्या स्पष्ट नाहींत... तसच सनातनधम रुगधर्म यांचे प्रणेते कोण ? उभयपक्षी कोणाचे बचन लोकांनी प्रमाण मानावे £? किंबा मथळ्या-

उपोद्धात.] महात्रन कोण?

बरील छोकांत म्हटल्याप्रमाणे महाजन कोणास समजावे ! हा प्रश्न फार चिंतनीय आहे.

बरील रछोक महाभारतांतील प्रसिद्ध यक्षप्रश्न प्रकरणांतील आहे. तेथील टीकाकारांनी महाजन याचा अर्थ बहुजन असा केला आहे. आणि त्याचाच अनुबाद प्राथनासमाजी डॉो० भाडारकर यांनी केला आहे, बहमत हे पाश्चात्याचे एकच नि्णीयक साधन आहे. अथवा शासन आहे. आणि कोटही सामाजिक व्यवस्थत बहमतासारखा सोयीचा असा दुसरा मार्ग सहसा सापडणार नाही हेही उघड आहे. नवीन पद्धतीन बिचार करणारे एक विद्वान शास्त्री अस सचवितात की, पाचामुर्वी परमेश्रर अस आपण म्हणतो, मग बहूजनाचे मुखी तोच आहे अस का म्हणावे ? कायद्याला जोपयत व्यक्तीच्या सूचनाच स्वरूप आहे. तापयतचच त्यात मतभंद विरांध हे क्षम्य आहेत. नव्हे दष्टही आहेत; पण तो समष्टि पालंमेटने एकदा मजर केला की त्याचे उल्धघन हा गुन्हा ठरतो. तो समष्टप्रणीत म्हणजच इश्वर- प्रणीत झाला असता अमाघ ठरतो. हा युक्तिवाद सवासच मान्य होइल असे नाही, तथापि हा कोटिक्रम सोडला तरी दहाजणासारखे वागावे ही व्यवहारनीति खरी. राजा राममोहन, न्यायमृ्ति रानडे अथवा लोकमान्य टिळक हे कमीआधिक प्रमाणाने सुधारकच असता स्वतः बहुजनात मिसळून त्याच्यासारखे वागण्याचे धोरण त्यानीं ठेविले होते. राममोहन याच्या गळ्यातील जानवे आणि त्याचा शाकाहार ( अर्थात्‌ बगाली), माधवराबजीचे दुसर लम त्याची देवळातील प्रवचन, आणि लोकमान्याचे सोबळे पढरीस रगदिलेवर नाचण ही उदाहरणे अद्यांपेकीच आहेत. परतु इतक्याही विवेचनावरून मथळ्याबरील ककोकातोल महाजन या शब्दाचा अर्थ बहजन कराबा हे कित्येकास पटणार नाही, नव्हे ह्यापूवीही पटले नाही. जे धर्मतस्व अत्यंत भूढ कळण्याकारेतां, शास्त्र- प्रामाण्यही बाजूला ठेवून, अज्ञ असे जे बहजन त्याच्या मताप्रमाणे वागाव, असं घम यक्षास कसं सागेल £ बहुमत हच [नणारक मानण आपल्या संस्कृतीला मुळींच जमण्यासारख नाही. याला उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राष्ट्रीय सभा किंवा बहुतेक सर्ब टिकाणच्या म्युनिसिपाल्ट्या हे होय, या सस्थांतून मतदारांच्या किवा प्रतिनिधीच्या बहुमताचा काय खेळखडोबा

१० महाजन कोण [ भाग छा.

असतो हें सर्व जाणतच आहेत. तेव्हां या देशांतील बहुजनसमाजास अथबा अख्विल जगांतील बहुजनसमाजास ज्या गोष्टी मान्य होतात तोच शाश्वत घम, तोंच एक खरा पंथ, हे ठरविणे मानणें या दोन्ही गोष्टी आपणांस दूरापास्तच आहेत. आणि त्यास बिनतोड प्रत्यतर पाहाणे असेल तर ज्या ब्राह्मप्ाथनासमाजांत या मताचा प्रामुख्याने अनुबाद केला जातो,त्याच समाजांतील ग्रहस्थ, लोकापवादा- ची म्हणजेच बहुजनांची मुळींच परबा करतां, आपणांस योग्य वाटेल तसेच निःशंक वागत असतात. तसच त्या समाजांसबधी बहुजनसमाजही विरोधी नसला तरी अत्यत उदासीन असतो, हे निर्विवाद आहे. तेव्हा महाजन याचा सरळ अर्थ थोर विचारी पुरुष अथवा शिष्ट असाच घेणे बर. प्राचीन कालाच्या देशा- स्थित्यनुरूम स्मृति स्वणारे क्षि देशकालभेदाने आज कदाचित्‌ सामान्य जनास अचूक असे मार्गदर्दाक ठरणार नाहीत. परतु ते स्मृतिकारच काय पण मिन्न भिन्न दिसणाऱ्या श्रति शास्त्रीय तक था सवाचा अवलंब करून प्रचलित कालचे धर्मप्रवर्तक किवा धर्मतुधारक गुहेप्रमाणे स्वोळ अशा त्यांच्या आत्मोपम्य बुद्धींत प्रतीत होणारा जो मार्ग दाखवितील तोच युगधर्म मानून लोकांनी स्वीकारावा, अस म्हणण अधिक सयुक्तिक दिसते,

तथापि त्याही विचारसरणीत पुढे अडचण येते ती ही की, अद्या अधिकारी महाजनांची जी आधुनिक बिद्वानानी वर्णने लक्षण सागितलीं आहेत, त्यांत जमीन-अस्मानाचा भेद आहे. कोणी धमसुधारकाचे परंपरासुधारक ( उदा२-लो० टिळक), व्यृत्पत्तिसुधारक ( उदा ०-स्वामी दयानंद), सारग्राही सुधारक ( उ. ब्राह्म ) कायदेसधारक (उ० डा० गार मेसस॑ बसू, मलबारी, बोळे ह० ) ठासे घर्मसुधारकाचे चार वर्ग कोणी मानतात, पण ह्या बाबतीत कोणाही सामान्य प्रतांच्या बुद्धिमानाचा सहज समावेश होत असल्यामुळे त्यांच्यात कोणतही अलोकिक श्रेय अस विभूतिमत्व मानलं जाईल असे नाही. दुसरे एक विद्वान्‌ राममोहनांच वर्णन करताना म्हणतात की, राष्ट्रीय सस्कृतीची पुनबटना करण, राष्ट्रीय साधनांची पूतता करणे, ऐक्यसंवर्धक संजीवन आणण, आणि राष्ट्राच्या नबीन गरजा मागण्या पुऱ्या करण्याकडे लोकजाग्रतीचा उपयोग करण, ही राष्ट्रोद्वारकांची लक्षणें राममोहन ह्यांचे ठिकाणीं होतीं, हं वर्णन मोठे मोहक आणि सुंदर आहे खरे; पण ह्यावरून 'महाजनां'चीं कांहीं बिरिष्ट लक्षण पटण्यासारखी

उपोद्धात.] अधिक्रारिकांची लक्षणे. ११

बांधतां येतील असे बाटत नाहीं, ब्राह्मांचा येथवर विचार झाला; आतां गेल्या रातकांतील बेदसंहितेवर सर्व भिस्त ठेवणारे दयानद खरे मार्गदर्शक म्हणून ठरबावे, तर त्यांची बेदार्थ करण्याची यौगिक पद्धात कोणीच फारश्ती मान्य केलेली नाहीं. बरें, त्यांनी आपल्या सत्याथप्रकशांत ज्या ब्राह्मणांची माग- दर्शक म्हणून वेदांतील तेत्तरीय उपनिषद किवा मनुस्मृतीवर हवाला ठेवून शिफारस केली, ते निष्टावंत ब्राह्मण दुर्मिळ झाले असून जे आहेत ते उत्तरोत्तर अधिकच अवमानिले जात आहेत.

वरीलप्रमाणें ब्राह्म आणि आर्यसमाजसस्थापकांचे विचार झाले. आतां गेल्या शतकांतील प्रासद्ध सत्पुरुष श्रीरामकृष्ण परमहंस ह्यांच्याविषयी विचार करूं, ह्यांच्या उक्तींवर हिदुसमाजाची पूर्ण श्रद्धा आहे खरी; पण त्यांच्या उक्ति धमंशास्त्र या दृष्टीने अपुऱ्याच आहेत. आणि शिवाय या उक्ति सांगणारे त्यांची स्वतांचे आचाराशीं संगाते लावणारे त्यांचे अनुयायी फार वंद्य बिद्रान्‌ असले तरी त्यांच्यावर श्रीरामकृण्णांच्या सस्कारा- बरोबर गोतमबुद्धादे इतर अनेक मतवाद्यांची चाळ राजकीय परिस्थितीची हतकी छाया पसरली आहे काँ, त्याच्या मुखाने श्रीरामकृष्णष आज बोलत आहेत, अस मानण्यास आज किती लोक तयार असतील, हा प्रश्नच आहे. शिवाय त्यांनींचे आपल्या ग्रंथांतून युगधरमप्रबतक अदा आधिकारिकांची जीं लक्षण दिली आहेत, तीही बरीच दुर्मिळ आहेत, त्याच्या मताने मनुष्य कितीही बुद्धिमान्‌ विद्वान असला तरी त्यांनी ठरविळेलळे आचार युगधर्म ठरतील ऊस नाहीं. युगधर्मसंस्थापक अवतारी पुरुषच असावयास पाहिजे. जो पुरुष जीवन्मुक्त आहे, ज्याला पूव जन्माची स्माति आहे, जो स्पशमात्रेकरून अथवा इच्छ,माऊेकरून साध्कास ज्ञान देऊं शकतो, ज्याला साधकाकडे पाहून त्याचे पूवसस्कार जाणता येतात, ज्यास आपल्या अवतारकृत्याची पूणे जाणीव असते, असेच अधिकारी पुरुष देशकालानुसार नवीन युगधम सभादूं शकतात.

थिआओसफिस्टाचे धमंप्रणेते मंत्रेयादि त्रहरॉप्रि हे तर आज वरील अवतारी संतांपेक्षांही अधिक दुलंभ आहेत. बिशप लेडबिटर, जे. इृष्णरमाति इत्यादि त्यांच्यांतील कित्येक पुरुष आज अहेत पदबीला पोचले आहेत, आणि छवकरच त्यांपैकीं जे. कृष्णमूर्ति यांच्या शरीरांत तर श्रीजगद्‌ गुरूंचा आवेशा-

कळ

१४ नवे जुने धमेप्रवतेक, [ माग ला.

बतार व्हावयाचा आहे असे ते म्हणतात. तथापि लोकांची या गोष्टीवर जितकी श्रद्धा असाबी तितकी अद्याप बसली नाही. तात्पर्य, ब्राह्मपथाच्या उपदेशाकापासून तो मेत्रेय त्हपीपर्यत, नवयुगधम सांगणाऱ्या आ/धघिकारिकाची श्रेणी नवशिक्षितानी लाविली आहे. याशिबाय केवळ पूर्वपरपरेदील सनातन- धर्मीय बहुजनसमाजानी सट्गुरुरूष मानलेला अशा धमवेच्याचा आणखी एक मोठा वर्ग आहे. तो अलीकडील साधुसत्ंचा होय. आणि आजच्या राममोहनयुगांतही धमाच्या बाबतीत बहुजनसमाजाची साधुसतावर जी श्रद्धा आहे, ती राममोहन अथबा रानडे, लळेडाब्रिटर अथवा लालाजी, महात्मा श्रद्धानंद अथवा महात्मा गाघा याच्यावर नाही, उलरपक्षा साप्रदारूक गुरू- च्या बडावर आजपयंत इतकी कडक टीका झाली आहे की, त्यांत सश्चे कोण आणि लुच्चे कोण, याबद्दलही कित्येक जिज्ञासु सहजच सादक असतात, तस- चच आधुनिक विद्वान जरी अर्लाकिक बुद्धीचे असले, तरी ते प्रायः त्रह्मानुभव- शून्य असतात, असा ज्याप्रमाणे एका बाजन आक्षेप येतो, त्याचप्रमाणे बहु- जन मानीत असलेले साधुसत अनुभवाच्या बाजूनी जरी पुढे असले, तरी त्याची दृष्टि देशकाळानुसार असाबी तितकी व्यापक व्यवहार्य नसते, असा त्याच्यावरही नवशिाक्षिताचा आक्षेप असतो. अद्या स्थितीत परमार्थतः खरे महाजन कोण, अध्यात्मदृष्टीने आपले स्वरे आमस्त कोण, हे बिचारपूबेक ठर्रवण जरूर आहे.

श्रीनिश्वळदासजींचा विचारसागर कीं केराबचद्रांच ब्रह्मगीतोपनिपद्‌ , लेड- बिटर याची ब्रह्मावद्या किवा दयानंदाचा सत्यार्थप्रकादा, हसराजाचा सदा- चचार किंबा लोकमान्यांचे गीदारहस्य, रवीद्रनाथाची दातनिकेतनमाला कीं उपासनीमहाराजांची साईवाकक्‍्सुधा, रानड्यांची धर्मपर व्याख्याने किवा कमली- बोंबांचा अनुभूतिप्रकारा, देवेद्रनाथाचा ब्राह्मघर्म किवा श्रीजीबनमुक्तांचा सिद्धबिनोद, पडित सीतानाथ तत्त्वभूपणाचे घर्मसाधन की नारायणमहाराजा- चा ज्ञानसागर, कोणते ग्रथ प्रमाण मानावेव तेका ? या अत्यंत जिव्हाळ्या- च्या बाबीचा वाचकास सागोपाग विचार करतां यावा म्हणून फक्त गेल्या रा- सवाद बपात आपल्या देशात जे अनेक घमसरक्षक घमंप्रवदक झाले, त्यापेकी कित्येक टळक पुरुषाचे चारित्र्य शिकवण ह्याचे बिवेचन या ग्रथांत करण्याचे योजिले आहे. ह्या आधुनिक धार्मिक चळवळीचा इतिहास देताना ज्या

हद्धात.] आधुनिक संत. अ.

तीचे चरित्र महाराष्ट्रीय वाचकांस हढर्पीरचित आहे, किंबा ज्यांचे चरिंत्रषस ग्रंथ "राष्ट्रांत अनेक प्रसिद्ध झाले आहेत, त्यांच्या चरित्राची माहिती देता, फक्त 1 पुरुषांच्या चरित्रांची मराठी वाचकांस विशेष माहिती असण्याचा -सभव हीं, अद्यांच्याच चरित्राचा भाग मुख्य विषयास जरूर पोषक तित्तकाच यात येईल. याप्रमाणे पहिल्या काहीं भागात आधुनिक धार्मिक चळवळीचा क्षत्त इतिहास अखेरच्या भागात सनातन'धमामिमानी अद्या अलीकडील ही सत्पुरुषाची माहिती देऊन अखेर सबाच्या विचाराचा तुलनात्मक विस्तारपूर्वक विचार होईल; हाच या ग्रथाचा विशेष आहे.

या देद्यातील ब्ठुजनसमाज ज्यास सत्पुरुपमालिकेत आजम4त गणीत आला हे, असे अलोकिक साधुपुरुप गेल्या रोदीडळे बपात या देशात अनेक होऊन ठे आणि आज कित्येक विद्यमानही आहेत. आमचे खरे मार्गदर्शक तारक तेच आहेत, अशी हिदुसमाजातील बहुतेकाची आज भावना आहे, ठा थोर पुरुपापेकी काहीची चरित्र वाड्यय प्रसद्ध म्हणजे छापल्ेल हे: पग्तु त्याचा वाचकवर्ग आणि थिञसफी, ब्राहाथम इत्याद आधुानक मंसस्थाच्या वाड्याचा वाचकवर्ग हे प्रायः मिन्न अहित आणि जरी कदाच्ति चकवगात असा निश्चित भेद काढता आला, दरी हे ग्वचित आहे को, 1 आधुनिक धघमसस्थाच्या बाड्ययात या सत्पुरुपाचा अगर त्याच्या धमसरक्षक र्यांचा नामनिदेशाही केलेला आढळत नाही. क्रचित्‌ मोघम उल्लग्व आढाच : तो निदाव्यजकच असतो. त्राह्माची जी मुख्पत्रे अस्पन्योद्धारासवधी त्मा गांधींचा गोरव करीत असता त्याच्या तौत्र व्रृत्तिमेद मतभेदाकडे ठक्ष करू दाकतात, त्यास श्री उपासनीमहाराज श्रीसिद्ठारूढमहाराज या ग्रमान सत्पुरुषपाचाही या बाबतीत उल्लेग्ब करावा अस का वाटत नाही मेच ज्या इडियन मेसेजरसारख्या त्राह्माच्या वृत्तपत्रात पाश्चात्य धमवेच्यांचे वार्प्रावर उतारे नेट्मी येत असतात, त्यातून स्वदेशातील विद्यमान "पुरुषाच्या ग्रंथातील उतारे किंबा तोडचे तात्त्विक बोल ह्याचा अनुवाद रबार कां यत नाहीं ?

एका खिस्ती लेग्वकाने 'हिदुस्थानातील अवाचीन धार्मिक चळवळी" या नांवा- 1 एक ग्रथ लिहिला आहे. त्यांत त्यांनी ह्या देशांतील अलीकडील 'घमजाग्टीचे गे श्रेय इंग्रजी सरकार, त्यांचे प्रोटेस्टंट मिशनरी आणि प्राच्य-विद्यासशोधक

१४ घर्मसुधारकांची माऊजंदकी. [ भाग छा.

सश्ा साहेअंसच दिले आहे. त्यांत येथील निरनिराळ्या धार्मिक पुढाऱ्यांपेकीं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष इंग्रजी जाणणारांशीं ज्यांचा संबंध आहे ज्यांचे वाढ्य़य इंग्रजींत उपलब्ध आहे अशाच पुरुषांचा कसाबसा तरी उल्लेख आहे. पण इतर जुन्या परपेरेतील सत्पुरुषांचा नामनिर्दशही नाही. हीच पद्धाति येथील आधुनिक धर्मसंस्थानीही उचललेली दिसते. स्वामी विवेकानद म्हणतात तेच खरे कीं, विसाव्या शतकांतील हिदूच्या कित्येक पंथानी आपल्या इंग्रज धन्यांस काय मानवेल हीच सत्याची कसोटी ठरविलेली दिसते !

घधमासारख्या पविञर क्षेत्रात अशी ही भाऊब्रदकी असाबी याचे नवलच बाटते. या भाऊबदकीचा संबंध केवळ इग्रजी शिक्षणाकडेच पोचतो असही ' म्हणबत नाहीं. एकादा पीएंच्‌. डी, असो किवा एकादा महामहोपाध्याय असो, संत म्हणून गणलेल्या पुरुणासब्रधी त्याचा सापत्नभाव सहजसिद्धच असतो. आतां आपल्या संस्कृत पंडितापक्षा आपले इग्रजी पडित साधुसंत यांच्यांतील भेद अधिक ठळक रीतीने नजरेस येतो उघड आहे. पहा कीं, एकाची चिकित्सक बुद्धि दुसर्‍याचे वेराग्य, एकाच पाडित्य दुसर्‍याचा स्वानुभव, एकाचे लोकसग्रहाचे गाभीर्य दुसऱ्याची बत्सलता, एकाचा समन्वय दुसर्‍याचा व्यतिरेक, एकाची महत्त्वाकाक्षा दुसऱ्याचा सतोष, एकाचे व्याप दुसऱ्याची याति, एक राजसी दुसरा सात्विक, दोघेही थोरच खरे, पण दोघांच्या गुणधमाची अशी ही बांटणी झाल्यामुळे दोघांचेही सहकारित्ब कचितच नजरेस येत, या ग्रंथाचे द्वार वाचकांचे प्रत्ययास आणून देण्याचे आम्हीं योजले आहे,

बर जी आम्ही तुलना केली आहे ती केवळ स्थूल दृष्टीने केलेली आहे, हे सुज्ञ वाचकांस सागावयास पाहिजे असे नाही. कारण आधुनिक धमंप्रबतक सारेच ब्रह्मानुभवरहित आहेत असे कोणीं सांगावे ? तसंच अलीकडील साधु- संतांत ब्रह्मानष्ठ असून श्रोत्रिय असे जाडे विद्वानही असल्याचे लोकप्रसिद्धच आहे. विरोष चिकित्सक मनुष्यापुढे जी अडचण येते ती अशी की, लोक- हितासाठीं अत्यंत दक्ष जाडे विद्वान्‌ अशा थोर पुरुषांसही आत्मानुभवा- ची जोड नाही अशी लोकांची समजूत असते, तेव्हां त्यांनीं विचारपूर्वक ठरविलेले पंथ सिद्धान्त लोकांनीं कितपत मानावे; तसेंच ज्यांच्या त्रह्म- निष्ठेबद्दल लोकांत ख्याति आहे अशा थोर विभूति दिसण्यांत विक्षिस वृत्ती-

उपोद्धात.] पंथ आगि साध्य. १९

च्या किंबा अत्यंत मितभाषी असतात, तेव्हा त्यांच्या तोडून क्काचित्‌ बाहेर पडणाऱ्या सहजोद्रारांवरून रकेखोर बनलेल्या मनांनी आपला मार्ग कसा चोखाळावा १. तेव्हा या दोन्ही पथाचे पुरुष लोकिक दृष्टीन 'महाजन' या संज्ञेस पात्र असले तरी त्याच्या पथाचे अनुकरण निःद.कपणे करणे कठीण जाते. यास्तव आधुनिक विद्दानाच्या विचारसरणीचे महत्त्व अजमावण्याकरितां त्यांची रहाणी ब्रह्मनिष्ठाच मनोगत जाणण्याकारतां त्याची अमाघ वाणी यांचा बारकाईने विचार करणे जरूर आहे: हे जाणूनच त्यासंबंधी सविस्तर माहिती आम्ही प्रस्तुत ग्रंथात दिली आहे.

आतां मथळ्याबवरील 'छोकातील रोबटला दाब्द जो पथ त्याचाही थोडासा विचार करूं. या एकवचनी दाब्दाप्रमाण एकच एक असा पथ निश्चित ठरलेला आहे काय किवा तसा तो यापुढें तरी ठरणे सभबनीय आहे काय तसे नसेल तर आज जे अनत पथ अस्तित्वांत आहेत किबा पुढे राहतील त्या सवात भूढ रूपाने अनुस्यूत असणारा असा एकच पथ दाखवितां यईल काय, हा मोठा चितनीय प्रश्न आहे.

मागोबद्दळ विचार करतांना जावयाचे कोठे हा प्रश्न सकृददर्शनीच पुढे येतो. सर्व घमपथ एकाच ठिकाणी जाऊन मिळतात अस म्हणतात, असे ते एकच अतिम निधान अज्ञात असल्यामुळ, अबुद्धिप्रःसर सर्व जीव जरी तिकडेच जात असले, तरी बुद्धिप्रःसर प्रत्येकाने मानलेले अलीकडील साध्य भिन्न असू दाकेल, नव्हे असतेच अस म्हणावे लागेल, व्यक्ति तितक्‍या प्रकति ह्याचप्रमाण व्यक्ति तितक्‍या प्रत्रात्त असही म्हटल पाहिजे. मतभेदा- बद्दल रणे माजतात, त्यावेळी ह्या स्वाभाविक साध्यभेदाचा जितका बिचार व्हावा तितका होत नाहीं. आतां हे प्रत्येक व्यक्तीचे जे साध्य ते त्यास प्राप्त करून देणारे त्याचे सद्गुरू असतात, असे सनातनी हिदुधम सांगतो. आधुनिक पद्धर्ताचा धमविचार एकाच जन्माने मर्यादित असतो. परतु बास्तविक ती चूक आहे. जीवाचे साध्य त्यास एकाच जन्मीं मिळत असे नाही. यास्तब ह्या कामी मार्गदशक त्रिकालजञ सदुरुच लागतात असे हिदुधम सांगतो. आतां ह्याप्रमाणे घमांचा जो 'बिचारात्मक भाग त्या भागांतील मार्गदर्शक महाजन म्हणजे सट्रुरु, त्यांनीं दाखविलेला मार्ग, हे व्यक्तिपरत्वे भिन असं राकतील, अश्या रीतीने कदाचित्‌

शश मित्र मार्ग, [ माग ला.

साध्याच्या अनेक श्रेणींतून प्रत्येक साधक अंतिम साध्याकडे जातही असेल; परंतु येथे विचाराची अशी एक बाजू आहे कीं, उपरिनिर्दिष्ट छोकांत जो धममार्ग अभिप्रेत आहे तो मुख्यतः क्रियात्मक असावा, कारण त्यात महाजन ज्या मार्गांचा उपदेश करतात, असे म्हणतां महाजन ज्या मार्गाने जातात, त्या मागाने जावे, असे म्हटळे आहे. येथे महाजन म्हणजे अलोकिक सत्पुरुष मानल्यास त्याच्याप्रमाण आपण वतन करावे असा अर्थ निघेळ, तो अर्थ श्िष्टसमत नाही. कारण सद्ररूंचा उपदेश अनुकरणीय असला तरी त्याचे वतन क्रिया अज्ञजञनास अनुकरणीय्र असतातच अस नाहीं. यामुळे क्रियात्मक धमाचे निणायक आपल्या प्रातातील बहुमत म्हणजे सदाचार, रराढ असे मानणेही एका अर्थी सयुक्तिक ठरेल, आता बहुमत आपल्या कुल, गांव, प्रात, देश, अशा मर्यादतील पहाव, की सवे जगातील बहुमत अजमाबावे हाही एक विचार आहे. हिदुस्थानदेशा केवळ हिदूचाच असता तर हिंदूना बहुमतानी समत असा जो पथ तोंच प्ररास्त ठरळा असता. परतु आजच्या कालमानाप्रमाणे दळणवळणाचे आतरराष्ट्रीय सबंध लक्षात घेता, सवे प्रथ्वी हाच एक देद असे विचाररबिनिमयापुरते तरी मानण्याची वेळ आली आहे तेव्हा, बहुमत कोणाचे पहावयाचे, हा प्रश्न सहजच उभा राहतो. आणि ह्याच दृष्टीने ह्या जगातील झगड्यात जगावबाच असेल तर हिदूनी आपली परपरा सोडून सवसंग्राहक व्हाव अस सुधारक मोठ्या कळकळीन सागतात, तर उलट कालगतीने हिद नामगोय झाळलळे पत्करले, पण त्यानी आपल्या धमात इतर गोष्टीची भेसळ करून वदिकधमनिष्ठा साठड़ नये असे सनातनीही निग्रहाने बजाबतात. ह्या दोन बाजच्या दोन टोकात घमपथावद्दळ अनंत मतभेद होऊन राहिले आहित. |

पहा की, आज हिदुस्थानात धमाचे सशोधन चालल आहे ते सकृहरांनीं इतक्या मिन्न परम्पर्रावरोधी मागान चाळल आहे की, सार्‍या जगातील सर्वे धमाच समेलन राहो, पण या हिदी ( हिदू ) धमाची तरी एकवाक्यता होऊन त्यांतून साऱ्या महाजनाचा एकच पथ निश्चित होईल हे दूरापास्तच दिसते. निराकार परमेश्वराची प्राथना हे त्राह्माच साधन आहे, शूढविद्यांच सशोधन हा थिआसफिस्टांचा हव्यास आहे, वेदाथयत्न हा आर्यसमाजिस्टांचा बाणा आहे, संन्यासपूर्वक लोकसेवा हे रामकृष्ण-मिशनचं ब्रीदवाक्य आहे, श्रीदेब-

उपोद्धात.] 'दृष्टि भेद १७

गुरूपासना हे देवसमाजारचे तरत आहे, आहेंसा हा महात्माजींचा खुणेचा राब्द आहे, लोकसंग्रह हा लोकमान्यांचा दडक आहे आणि त्याग ही सनातनीयाची गुरुकिल़ी आहे ह्याच मुद्याचा अधिक विस्तार करावयाचा तर धमाधमातील भद-विदाष कायम ठेवून त्याचे संशोधन करण्याचे काम थिआओसफिस्टांनीं जोराने सुरू केळे आहे. पण आब्याची साळ बाठा टाकून एकच आावबरस कराबा त्याप्रमाण सर्व धमाचे विशेष बाह्योपचार हे टाकून एक सार्वत्रिक धर्म- कषाय बनवावा अदी ब्राह्माची आकाक्षा आहे. अनतपूजच्या चवदा प्रकारा- प्रमाणे ब्राह्माची सारसग्राहकपद्धात फारच फलावली आहे, तर एकधान्याचे त्रत करणाऱ्या त्रतीप्रमाण केबळ वैदिक सहितेवर आयांची भिस्त आहे आर्येसमाजी त्राह्मसममाजी मिळन दोघानी पुराणाचा शिमगा कळा आहे, तर बेझंटबाद वेदापेक्षाही पुराणातून ग्रूढ रहस्य अधिक शोधीत आहत. आणि श्रीरामकृष्ण बिवेकानद-जीवनचरित्रात तर श्रीरघुबीर श्रीहनुमान आणि श्री राधा श्रीकृष्ण या बिभूतीचे त्याना साक्षात्‌ दर्शन झाल्याच प्रासद्ध आहे, बरील भेद:दृष्टीने आणस्वी थोडे बारकाईन पाहिल्यास अस दिसत की भगिनी निवोदेता यास हिदधमात चढाइची प्रवृत्ति दिसत आहे, तर त्याचेच दुसरे साप्रदायबंधु (नवृत्ति, निव्रत्ति, निवृत्ति, त्रिकालाबाधत एकच ध्येय म्हणून घोषणा करीत आहेत. वेदिकाचा याशिक धम बोंदानी बुडविला, पुढे बौद्धधर्म आचायानी नामहोप केला. आचायाचा अद्वेतमायावाद नव्या विद्वानानीं झिटकारला; त्यानतर आता पुन्हा मीमासचा अभ्यास सरू होऊन बुजलेल्या यज्ञकुडांचा पुनरुद्धार होतो की काय, असाही स॒मार दिसत आहे, श्रीकृष्णकथा ज्यांस निद्य बाटत आहेत, त्यानी गीता मस्तकीं घारण केली आहे; आणि रामायणांत ऐतिहासिक सत्य मानणारे रामनामाचा अखंड जप करण्यास सागत आहेत. भवभीति हे मनोदोबल्य आहे असे ग्रही विद्वान्‌ सागत आहेत, तर प्रपचाचचा मोह सुटलेल्या आरामखुर्ची वाल्यांची ही धूर्तता आहे असे विरागी आणि सन्यासी बजावीत आहेत तप्तेंच देवपूजा दि शास्त्रीय कमे लोकसंग्रहात्मक लाकिक कमात. एकीकडे नामरे होत असतां, अथबा कोठे धमंबेड म्हणून तुच्छ मानली जात असता. तिकडे लेड-विटर बेझंटबाई यांच्या बिद्यमान भ्रीकृष्णमू्त अपवित्र: पवित्रो बा

७4 मतामतांचा गलबला [भाग ढा

करून पुरुषसूक्तादि बोदिक मंत्रांनी हिंदूंच्या ज्योतिमदिरांत सोंबळ्याने पूजा करीत आहेत गायत्रीमंत्रपठणाचे दिव्य अनुभव घेत आहेत. गुरुसप्रदायाचा नायनाट करण्याचे ककण कोणी हाती बांधळ आहे, तर कोठे जगदगुरूच्या आगमनाची मोठ्या आस्थेन तयारी चालली आहे, कोठे अहिसेचे निरपवा]देत्ब उपदोरोाळले जात आहे, तर उलट क्षात्रधमांला जे मानीत नाहीत ते केवळ आरेंस बाद हिदूच नव्हत असही कोणी ठासून म्हणत आहेत. कोठे परकीया- च्य, घरात आपल्या मुळी घन सलोस्वा ज.डण्यांचा एन अकबरी घर्म पुकारीत आहेत ! तर कोठे बाटलेल्यासच काय पण परधमींयासही हिदू करून घ्या, असे मोठमोठे धर्माधिकारी सागत आहेत ! विदुषी बेझंटबाई आपणांस हिदु म्हणविण्यात भूपण मानीत आहेत. परतु ब्राह्मादिकास तच हिदुल्ब तिरस्करणीय झाल आहे ! “हे जग झालचि नाही' हे तत्त्व मानणारे आधुनिक सशोधक, त्याच जगाच्या इ(तहासातील राम-कृष्णाद अवतार मात्र “झालेचि नाहीत,” अस निश्चयाने प्रतिपादीत आहेत ! आणि त्याच वेळी श्रीरामकृष्णांची श्रीदत्ताचीं नवीन नवीन मदिर बांधण्याचा खटाटोप ब्रह्मनिष्ट सत्पुरुषही करीत आहेत.

आणखी, नपुसक संन्यासी दोघांसही स्त्री बज्य व्हावी त्याप्रमाणे प्रपचात हिरमुसळेले प्रवृत्तीत जोरावलेले कनिष्ट श्रेष्ठ अकत॑ कर्त .दोन्हीही वर्ग भक्तीस पारग्व झाले आहेत ! आरयत्राह्माचा मृ्तिपूजाबिरोध आणि चिकित्सकाचे पुराणसंशोधन यांनी सगुणभक्तीचा उच्छेद होण्याचा रग आहे, भोतिककास्त्र, व्यवहार धर्म याचा समन्वय करण्याच्या प्रयत्नात घमनिष्ठची हानी होत आहे. सार्वत्रिक धमाच्या ध्येयांत दवाबरील माया इतकी पातळ झाली आहे की, त्यांत सांप्रदायिकांची एकाग्रता सिद्ध होणे सअशक्यप्रायच आहे. धमवेड परबडले; पण हे धर्मादाय नको असही कदाचित्‌ प्रत्ययास येण्याचा सभब आहे. सुलभ वेदांत घातकी झाला आहे, स्थितप्रज्ञांनींही कम केले पाहिज, ह्या लोकमान्यांच्या सिद्धान्तावर पामर जीवांनीह' रण माजबिलीं आहेत. सिद्धांस विषय बाधत नाहीत, तेव्हां, संसार काय नडतो! अस म्हणून साधकही विषयांस बिलगले आहेत. राग आणि द्वेष ह्यांनी बिषम झालेली मने 'तस्मात्‌ युद्धस्व' ह्या भगबदुक्तीच्या जोराबर झगडूं पाहात आहेत, महात्माजींच्या शब्दप्रामाण्याचे निमित्ताने दुबलानेही अआहिसेची ढाल धरली

उपोद्धात.] ब्राह्मणांची जबाबदारी १९

आहे. वणांश्रमधमांच्या बादांत तर गण, जाति, स्वमाव एककार असा चौरंगी सामना सुरू आहे. आणि एकीकडे तो बाद सुरू असतांच प्रत्येक जात वब पोटजात आपापला समाज संघटित अभेद्य करण्याच्या खटपटीत आहे. तसेच बाहेरून सघट्टन तर आंतून वर्णसकर होण्याचा सुमार आहे. असो, हे वणन कोठवर करावें. अशा या पारस्थितीत हिंदुधर्माचे भवितव्य काय आहे, तों कोणत्या पंथास लागेल हृ अजमावणे फार कोठेण आहे. केवळ तारतम्यानेच विचार करावयाचा तर आज सार्‍याच त्रेवार्णिकांचा अधःपात झालेला दिसत असला, तरी त्यांतही क्षत्रिय वेव्य जे आज विद्यमान असतील ते विद्यमान ब्राह्मणांपक्षां वेदवियेशी आधिक पारग्े झाले आहेत. मग त्याची कारण कांहीं असोत, अथात्‌ अश्या परिस्थितीत श्रेष्टत्वाच्या नात्याने कोणीं मानले, तरी जबाबदारीच्या नात्याने, मार्गदर्शक म्हणून, आजच्या जातिब्राह्मणांनीच पुढे व्हावयाला पाहिजे, ह्यात इतराची अपात्रता दर्शविण्याचा हेतु नसून आजच्या जातिब्राह्मणाच स्वार्थानरपेक्षकतव्य कोणते तच दाखविण्याचा हेतु आहे. शिवाय असे की, चादुवण्यांचा जोपयत या देशांत अत्यत लोप झाला नाहीं, तोपयत हिदुधमांच्या दृष्टीने मागदशक ब्राह्मणांनी व्हाबे, ही भाषा कल्पना अपरिहार्यच आहे. याबद्दल कोणी वेपम्य मानणे व्यथ॑ आहे. जातीजातींचे मागदराक वेगळे असोत, परतु एकदर हिदुसमाजा- चा विचार करता धार्मक बाबींत ही जबाबदारी प्रथम द्रिजांबर, त्यातही आजच्या परिस्थितीत विशेषकरून जातिबत्राह्मणावर येते; मग, ते जर आपल्या खऱ्या ब्राह्मण्यास जागले, आणि केवळ ब्राह्मण जातीच्या पोकळ अभिमाना- ने ब्राह्मणेतरांस तुच्छ लेखू लागले, तर मग शूट्रच काय, धर्मव्याधा- प्रमाणे अतिशूद्रही, आपले मार्गदर्शक मानणे ब्राह्मणास कालगतीमुळ अपरिहाये होईल, हे निराळे सांगावयास नकोच! आज जाति- ब्राह्मणांची स्थिति अत्यंत चिंताजनक आहे ही गोष्ट खरी; पण आपत्ति हे सकट नसून सुसांधि आहे. ज्या सकटाकडे आपली नजर भिडली त्या सकटाची मग भीते ती काय! ' अनेक विरोध प्रथम भीतिदायक वाटतील, पण भेदाभेदांची एकदा संगाते कळल्यावर मग सारें एकच आहे. विरोधकांचे तोफखान्याचे माऱ्याखाली आजच्या जातित्राझमणांस ब्राहण्यसंरक्षण उपजीवन हे दोन बिकट प्रश्न सोडवावयाचे

२० पन्थाः [भाग १? ला

आहेत खरे, पण स्वराज्याचे भोग कांहीकाळ ब्राह्मणांनी भोगले असले, तरी अल्पसंतोप विद्याव्यासग हे त्यांचे शील अद्यापिही सुटले नाहीं, असे वाटते, लोकरिक्षणाचे धरमसंरक्षणाचे काम मुख्यत्वेकरून आजपयत त्यांनी केळेच आहे, आणि निदान यापुढे तरी धर्मरक्षण ब्राह्मणांचे उप- जीवन या दोन गोष्टी अन्योन्याश्रित राहण्याचा, अळीकडे टीकास्पद झालेला, अनिष्ट योग बहूधा टळेळ, अशा स्थितीत कांही देशाभिमानी पुढारी असे म्हणतात की, ज्यांना अभ्युदयाचा मोद सहज आंबरता येतो, त्यांनी आज नजरेपुढ नसलेल्या निःश्रेयसाची मुमुक्षाही आवगवी, निरपेक्ष लोकसेवा होच संन्यासाची परमावाधे मानावी, मोक्षाच्याही बासनेंवरील विजय, यादच त्यांनी खरे श्रेय भोगाव, गभाच्या उत्क्रान्तीसर मनुष्यास मच्छकच्छादे अवतार घेऊनच बटरूपात जन्मास यावे लागते, पण त्यानतर राम आणि कृष्ण या दोन मदन कमसी क्षंत्रियाच्या भूसकाचे काम केल्यावाचून बुद्धावस्थेत कोणासच जाता येणे कठीण आहे. ब्राह्मण्य ही एक द्विजांची देवी शाक्ति आहे ती देशकाळानुस[र निरनिराळे रूप धारण करिते. इश्वर करील तर यापुढ उदित होणाऱ्या ब्राह्मण्यातील, नराचे नारायणस्वरूप, आत्म्याचे स्वातञ््य, जीवाच पारुप, चित्ताची अहिसा, बुद्धीच शुद्धत्व, मनाचा दिलदारपणा आणि इंश्वराच्या पाडकत्वाचा अहंकार, याच भिन्न गुणादश्ात, या पुण्यभूमीत सामा- बलेल्या भिन्न भिन्न धमच प्रतिवब्रिब जगास कदाचचितू पाहण्यासही सांपडेल, आण असा हा सुयोग आल्यास 'स पन्थाः), म्हणून वर म्हटल तो हाच पथ असेही लाक सहजच मानू लागतोल.

ही धमंजाग्रात होण्यासाठीच ह्या ग्रथाची एक अल्पशी प्रवरत्ति आहे. खुढील मार्ग सावडण्यास आज आपण आहो कोठे, याचे ज्ञान असावयास पाहिजे त्याचच दिग्दर्शन पुढीळ भागात द्यावयाचे आहे. गेल्या शंभर वर्षांत आपल्या देशात चाललेल्या प्रमुग्व धार्मिक चळवळीचा संक्षिप्त इतिहास या ग्रंथाच्या आरभीच्या कांही भागात देऊन, प्रुढील भागांत प्रामाण्यवाद, अिकारब द, द्रेताद्रैतवाद, मायावाद, ध्येयवाद, पुनजन्मवाद, पुरुषार्थ- प्रारधवाद, साधनवाद, वणांश्रमवाद, अबलोन्नातवाद आणि धर्मेक्यवाद इत्यादि अनेक वादग्रस्त विषयांवरील गेल्या शतकातील नव्याजुन्या पडतीने विचार करणाऱ्या “महाजनां'च्या विचारांचे सार तुलनात्मक पडतीनें

उपोद्धात.] नवयुगधमे-मरहामंडळ २१

मांडण्यांत येईल. हं काम मोठ्याच अधिकाराचे जोखमाचे आहे हे खरें. तथापि होतां होइतो निराधार कांहीच लिहावयाचे नाहीं, असा प्रयत्न ठेवल्या- ने हे जोखम बरच हलके होईल, आणि लेखकाच्या अनधिकाराकडे पाहून बाचकांसही बुचकळ्यात पडण्याचे कारण उरणार नाही.

हिंदुस्थान ही धमर्भूमि आहे. येथे धमचचकरिता आजपयंत अनेक सभा झाल्या असतील; परतु आधुनिक कालातील धमसरक्षक, सुधारक प्रवतंक ह्यांचे या ग्रंथरूपाने होणार सम्मेटन वाचकास अपूव वाटेल असा भग्वसा आहे. या सम्मेलनासाठी सनातनी हिदू, ब्राह्मसमाजी, प्राथनासमाजी, आयंसमाजी, श्रीरामकृष्णविवकानदी, थिआस;फस्ट, देवसमाजी इत्यादि प्रमुख अद्या संब पथाचे प्रर्तिनिथि यावयाचे आहेत. उदाहरणाथ, या ग्रथा- गारांत राजापि गाममोहन, महाप्रि दवद्रनाथ, कविवय खवीद्रनाथ, ब्रह्मानद केशवचंद्र, पॉडित शिबनाथशास्त्री, पडित सीतानाथ तत्वभूपण इत्यादि त्राह्म आपापल्या सहकारी मित्रासह अनुयायासह येणार आहेत. येथ गुरुवय मोडक, ड० भाडारकर, न्यायमृति रानडे, सर नारायणराव, रा० ब० गोपाळ- राब हरि, दोठ भोळानाथ साराभाई, सर बकटरत्न, दीनवधु विठ्ठल गमजी शिदे इत्यादि प्राथनासमाजीही दिसून येतील. तसच स्वामी दयानद, स्वामी श्रद्धानद, पंडित गुरुदत्त, श्रीयत लजपतराय, पाडत नरंदेवतीथ इत्यादि अनेक आर्यसमाजीचीही भेट होइल. त्याचप्रमाण श्रीमती बरेझटवाइ, बिदष ळेडविटर, हिंदु-मिदानरी-बेंद्र, भावी जग टगुरु श्रीकृ'णमृते, 'घम- जाग्रतिकार भागवत, पडित जिनराजदास इर्त्यांद शथिआर्साफस्टाशीही विचारविनिमय होइल. श्रीरामकृष्णपरमह्स आणि त्याचे विवेकानदप्रमरव प्रचंड अनुयायी यांचेही दरोन घडेल, शिवाय उत्तरेकडील महापडित निश्चवळदासजी, धमात्मे कबळीबावा यांच्या वेदान्ताचा लाभ होईल. रामबाद- शहा यांची ओजस्वी वाणी उत्साह आणील, तसच श्रीबासुदेवानदसरस्वती भ्रीसिद्ारूस्वामी, श्रीहसराजस्वामी, श्रीजीवनमुक्तस्वामी, श्रीशकराचार्य कु्तकोटी ) इत्यादि नारायणस्वरूप झालेल्या स्वामीचा अल्प स्वल्प ्पारचय होईल. तसेच श्रीमोनीबुवा, श्रीबिष्णुबोबा, श्रीसखारामबोवा, श्रीसाईबाबा ह्या सत्पुरुषांच्या भेटी होतील, आणखी श्रीऊपासनीमहाराज, श्रीनारायणमहाराज, श्रीगुलाबराबमहाराज, इत्यादि महापुरुषांशी विचारविनिमय होईल. लोकमान्य

२२९ अखर [ माग छा.

भेटतील. महात्माजींचीही गांठ पडेल. असे कोण कोण म्हणून सांगावे, महाजनांचा हा मेळा केवळ अपू्वे आहे असे खचित वाटेल, जसजसे एकेक प्रतिनिधि दाखल होतील तसतसा जरुरीप्रमाणे कमीअधिक विस्तारपूर्वक त्यांतील प्रमुखांचा वाचकांशीं परिचय केला जाईल. आलेल्या सर्व प्रतिनिर्धी- *ची ओळख करून दिल्यावर कांहीं प्रास्ताविक विवेचन होऊन नंतर विःचार- बिनिमयाकरितां कोणते विषय घ्याबयाचे त्याचा निश्चय होऊन उपरिनिर्दिष्ट प्रतिनिधींचा अत्यत मनोरजक उदबोधक असा विचारविनिमय होईल. प्रतिनिधीच्या फार मोठ्या सस्थेमुळ प्रत्येकाचे विचार फार थोडक्यात मुद्दे- सूदच माडले जातील. अश्या या नवयुगधर्म-महामंडळाचे काल्पनिक अधि- वेशनांत, लेखकान आपल्या आवडीप्रमाणे सवाधिष्ठाते श्रीसट्गुरु यासच सभापति मानणे हेच त्यांच्या दृष्टीने योग्य होईल.

बरीलप्रमाण विचारविनिमय झाल्यानतर चर्चेकरितां उपस्थित केलेल्या मुद्दयांवर कांही ठराव सूचनारूपाने बहुजनांच्या समतीकरितां पुढे माडण्यांत येतील. आणि अखेर अहो, इंश्रर काय करील खर!” ह्या अध्यक्षां- च्या, निरहर्कात तन्मयतादशक अत्यत अर्थपूर्ण अशा बाक्‍याने ह्या रूपका त्मक सभेचा ग्रथ समाप्त होईल,

ह्याप्रमाण या ग्रथाचे स्वरूप, प्रयोजन सबःध हे तीन अनुब'ध सांगितले, आता या ग्रथाची फळश्रात काय ती लेखकान आणग्बी वेगळी सागतां वाचकानीच ठरवावी ते बर,

प्रकरण पहिलं भूमिका

कलिचोने योग मे तो राहला अधम चालीला बहुसाल) शेव आणि शाक्त आगमादि जाण ; आचरती जन बहधा ते शब्दे घ्रह्यज्ञान बोलती सुंदर होती शीष्णोदरपरायण आंगीं नाहीं पहातां वैराग्याचा टदा | वरी वरी वष मिराषताती। कमोचा तो टाप जनीं करऊन यथप्टाचरण करिताती

"हरिहर. बरील उक्तीत हरिहरानी कलिकाळलाचे वणन केळे आहे, ते राभर वर्षा- पूर्वीच्या बगाळ प्राताला बरोबर लागू होत. ज्या बंगाल प्राती पुढ श्रीराम- कृष्ण-विवेकानदासारग्वे संन्यासी, राममाहन. आनदमोहनासारस्वे मुत्सही, केदाबचट्र, प्रतापचद्रासारख्ध वक्त: इंश्रस्चद्र सवात्रदासारख्ब सुधारक बोस राय याच्यासारख्ये शास्त्रज, आअर्रावद देवेद्रासारखे योगी; रवीद्रनाथ मायकेलदत्तासारग्वे काव' नागमहादय द्रिजद्र्नाथासारख्ये साधु. सरद्रनाथ चित्तरजनदासासारग्वे राजकारणी; बकिमचद्र जदुनाथासारखे लेखक, टगाणि बोस ठाकूर याच्यासारण्ये चित्रकार, अदी खनक नररत्न निर्माण झाली, त्या बगाल प्राताची स्थिति ळाभर वषाप्रबी चागली नव्ह्ती.

आयांच्या प्राचीन सस्क्रतीचे स्फटिकरिाळेवर, इंश्वराच्या अचित्यानयती- मुळे, परधरमींयांच्या निद्याणांची छाया पडली, ह्याळे आमची मुळची शुद्ध सस्क्ृति नष्टच झाली की काय, असा भ्रांतिकत चमत्कार आज कत्येक वर्षे होऊन राहिला आहे. आणि स्वघमाची आस्था बाळगणाऱ्या कित्येक देशाभिमानी पुरुषास हा स्फटिकास जडलेला नसता रग कशाने धुऊन काढाबा, असा मोठा प्रश्न पडला आहे. ह्या पाश्चात्य संस्कृतीच्या रंगात तीन गुणांची भेसळ कशी झाली आहे समजण्यास प्रेसिडेन्ट बिल्सन याचा सरळ- पणा, कायसरची दंडुकेशाही कझन, लॉईड जाज याचा कावेबाजपणा, ह्या भिन्न गुणांना युक्त अशा त्यांच्या उद्रारांकडे पहावे, - ह्या तीन विचार-

२४ संस्कृतिसंसर्ग [माग ला

सरणी वरुण, अग्नि इद्र ह्या तीन वोदिक देवतांच्या सत्तेप्रमाणे अगदीं मिन्न आहेत. बरुणाची निर्विकारता अभ्नीची प्रखरता यापेक्षा इद्राची धूर्तताच अधिक कार्यक्षम ठरल्यावद्दल पुराणेतिहास साक्ष दत आहेत आपल्या सत्तेच्या शाश्रतीसाठी इद्रान प्रजत नास्तिक मताचा फलाव केला, तेजस्थी तपरूयाचा दतपोभग केला, प्रल्हादासारख्या सरळ स्वभावी महा- पुरुषाचे शीळ हरण केळ, बलिष्ठाशी कपट केल, प्रातिस्पध्यात झगडे लावले बुद्धिमतासही मोह पाडला. ह्या प्रकारे इंद्रसत्तन पूवी कसकशी कारवाई केली, वाचकांच्या लक्षात असेलच. ह्याच जुन्यापुराण्या हातहासाची अथवा पोॉराणिक कल्पनाची पुनरात्र(त्त गेल्या एकोणिसाव्या इतकात घड्डन आलेली आपणांस पहाबयास मिळते.

राजा राममोहन म्हणतात की, आमचा सस्क्ांत एका काळी फाजील सघारून राहिल्यामुळे आम्हांस परधमीयाचा असा हा जाच आज कित्येक रातके सोसावा लागला आहे. पुढे येणारी क्राति प्रतिकारानी हटवून लावावी, हे आमच जस काही शीलच नाही. हिदभूमीचा चूडामाणि असा जो हिमाचल त्याच्या स्फटिकरूप प्रभेन बोद्वाचा पिवळा, महमदीयाचा हिरवा इग्रजाचा ताबडा अद्या अनेक र्गास पोटात घऊन पुन्हा तो आत्मप्रभा अतदृष्टांन पाहता अभग अविकारी अद्रीच राहटी, तर हिदचे दिव्य यठा आहे, यात दका नाही. तथापि कोणत्याही रगाचे किरण येवोत, त्याचा प्रतिकार म्हणून करावयाचा नाही, हा जो स्फटिकाचा सात्विक गुण, तों त्याच्या युद्ध स्वरूपाची हानी करतो ही गोष्ट कित्येकांच्या लोक्क- दृष्टीस सहजच उद्देगजनक वाटते. उलटपक्षी स्फटिककुसुमाचे दृष्टान्तातोल स्फटिकाची अलिप्तता आर्यंधमांत कधीच राहिलेली नाही. उलट ह्या ससग- गुणानी आर्य-धर्म आजपयंत सपन्न होत आला आहे याच प्रकारे तो पुढेही सुधारत जाणे इष्ट आहे, अशीही कित्येकाची (वेचासरणी आहे.

पूर्वी भारत-वषातून बोद्धघम गेला खरा; परतु त्याची छाप निदान बँगाल प्रांतावर जी पडली, दी पुढे तशीच राहिली. बगाली लोकांच्या आचार बिचारात वैदिकधर्मापेक्षां बोद्धघधमीचाच अश अधिक राहिला. पुढे बौध मांच्या सस्कारामुळे जातींचीं धमांची बंधने अत्यंत शिथिल होऊन बया प्रांती मित्न व्यांचा वणांचा संकर कित्येक इतके सुरू राहिला.

शवकरण ल॑.] बंगाली लोकांत वाशिष्ट्य २५

योडूधमातूनच निघालेल्या कित्येक ताक पथांत प्रत्येक शाक्तास चिनी, भुतानी, सयामी अशा आहिदु मुळीशी लयन लावण्यास रूढीची परवानगी होती, इतकच नव्हे तर प्रत्येक शाक्ताची एक तरी दोक्ति (स्त्री) आहिदु असाबी असा परिषाठ होता. राजा नंदकमार याचा शाक्त ( स्त्री.) पठाण जातीची होदी. हा केवळ डापवाद नसून ।नयमच होता, आण डाशा प्रकार पूर्वेकडील सर्व वगातील वणादील र्क्त आमच्या अगाद खंळत आल आहे, ह्या गाटी काही बगाली टेग्बक आजडी अभिमानपुरःसर सागत असतात, वबगाल ही केवळ दशाध्दिक नव्हे तर सक्रिय एवयद धनाची झामि असल्य़ामळ भिन्न सम्कृठीच्या ळोकारा सनघध आळा ळसता. त्याच्याशी रोटीबेटीव्यवह्ार करून त्यास आपल्स करून घेण हृ बगाळी लोक आपले ब्रीद समजत. पठाणाच्या स्वाऱ्या बगात्यात झाल्या; पण त्या दाऊ भावाने झाल्या नसून बगाली लोकानी त्यास बोलोडन घेतल त्याशी सायरीक जमबून सलोखा करण्याचा उद्योग केला. पण त्यामळ साहाजिकच पूषवगाल- च्या बऱ्याच भागात इस्टामीथम सुरू झाला ड्याण जथ प्रत्यक्ष धमातर झाल नाही तेथही पठाणी रक्त खेळूं लागळे. पुढे हळुहळू याचा परिणाम असा झाला की, भाविक लोकाच्या ताडाही गगास्नानाचे ६ळी वार्त्मक- मुनीच गगाष्टक जाऊन ढाराब गाझी याचे दोहरे यऊ लागले. रामप्रसाद याच्या देवीगीताच्या बरोबरीन जानबाटीखान याचे गज्जल सुरू झाले, धामक आचारात बोंड, इस्लामी हिदी अद्या धमाचा सकर झाला. जलाली फकोर हिंदूचे गुरु झाले, सुफी तात्रिक हजारा झाले. चोहोकडे सत्यपीराची पूजा हिदुधामेष्ट ब्रायाही करू लागल्या, तात्पर्य, शाक्त वेष्णय असाच काहीसा भेद हिदु-मुसलमानात राहिला, पूर्वी सन राजानी बंगाली टोकास आर्य-सस्कार देण्याचा त्यास ब्राह्मण्याच्या अनुद्यासनात ठेवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला होता; परतु बगाली लोकानी मानतां आपले वेरिष्ट्य सोडल नाहीं. आजही बगाल्च्या ब्राह्मपथाचे कटे अभिमानी आपणास हिंदु म्हणवून घेण्यास तयार नाहीत. आम्ही बगाली आहात, आम्ही ब्राह्म आहोत, अशा प्रकारचा त्याचा अभिमान आहे. ह्याप्रमाणे आये, हिदू, ब्राह्मण यांसबंधी बंगाली लोकांनी मानलेली परकीयता परको- र्‍यांना घरांत घेण्यांत त्यांनी दाखविलेली आतिथ्यशीलता या बगाल्यांतही

शट घमवेड [मग ? ला

आज सर्वमान्य असतील असें सांगवत नाहीं. आणि तशा त्या असल्या तरी महाराष्ट्रीय वाचकांस त्या कितपत मान्य होदील याबद्दल शका'च वाटते.

ते कांही असो; अश्या आतिथ्यशील बंगाली लोकांची इंग्रजांशी प्रथम गांठ पडली, त्या वेळीं म्हणजे सुमारे शभर बषापूवी बगालप्रांतांतील धार्मिक, सामाजिक राजकीय परिस्थिति शोचनीय झाली होती, ह्यांत शंका नाहीं. सनातन हिदुधमांचे अत्यत उज्ज्वळ आणि उदात्त असे स्वरूप टप्तप्राय होऊन अज्ञान आणि अधश्रद्धा ह्याचे गोडबगाल पसरले होते. एकमेवाद्रितीयम अशा. परमात्म्याची ओळख बुजन, धातु, काष्ठ, पाषाणाच्या मृ्तींसच लोक परमेश्वर समज लागले होते. मृतिप्रजेतील ग्राह्यमादा लक्षात घेता, बाह्योपचाराचे दभा-

टो ळी

पायी अनेक पथभेद माजळे होते. कित्येक बष्णवांचा विषयी मधुर प्रेमभाव, कित्येक तामसी शाक्तांच घोर बलिदान आणि यथेच्छ मद्म-माससवन, तसच कित्येक चकळेल्या तांतरिकांचे अनीतिमय बामाचार इत्यादि प्रकारानी धमाला अत्यंत विकृत स्वरूप प्राम्त झाळे होत. प्रतापचद्र मुजमदार लिहितात की, त्या वेळो एका दृर्गाटेवीन बगालच्या सर्व देवदेवतांचे हक्क हिरावून घेतळे होते. साऱ्या बगाळइलाग्व्यातील अधे बोकड एकट्या दुर्गी- देवीळाच लागत ! तत्कालीन एक सुप्रासद्ध राजे कृ'्णचंद्रगाय हे एक जबर- दस्त देवीउपासक असून मोठे गणिती होते ! त्यानी एकदा आपल्या आगराध्य- दवतेस त्रेसष्ट हजार पाचदा एकणनव्यद बकर गुणात्तर्वाढीन बळी ब्लि! हिंदू असो कौ मुसलमान असो, नवराच असाद की इंढ असा, घमवडा- स्तव असा जीवांचा होत असलेला सहार सारग्वाच असमथनीय टग्तो. असो. ह्याचप्रमाणे अझिनारायणास सतीदान. गगानर्द,स अपत्यदान, प्रयागास कवत' घेण आणि जगन्नाथाचे रथाखाळी देहसमपण, असले दहत्यागाचे अज्ञानमूलक अतिरेकाचे प्रकार अत्यत श्रेयस्कर म्हणून गणले जात असत. खरी अध्यात्मावद्या अस्तंगत झाली होती सस्कृतबाड्ययाची थोर पदबी आरश्री फारश्णी भाषांनी बळकाबळी होती. वबणव्यबस्था अनेक शतकांतील विधरमी राज्यसत्तेखालळी रसातळास गेली होती. दारिद्य पारत्त्र्यांताल शुलामगिरी ह्यांमुळे त्राह्मण झूद्रांचेही दासानुदास झाले होते. परकीय राज्ययंत्राचे जरबेमुळ बीरवृत्तीसही फारसा अवसर नव्हता. एते दोयांपेक्षां अधिक साहसी अका परकीयांनी वबेश्यवृत्तीसही बुडबीत. आणिली होती.

प्रकरण ! टे.] विपन्नस्थिति २७

सर व्यंकटरत्न आपल्या एका भाषणांत असे वर्णन करतात कीं, 'त्या काळीं विद्यासंपादनाकडे कचितच कोणाचे लक्ष असे. धार्मिक आणि आध्यात्मिक तेज नाहीसं होऊन त्याचे रूपांतर कांही अशीं निकृष्ट प्रकारच्या शिपाई- गिरींत राहिले होते. धम हा केवळ कांहीं बिधीत राहिला होता. धर्मवेडापुढे बुद्धीस अवसर नव्हता. एक्या परमेश्वराची कल्पना शतावाधे देवतारूपांत विभागली होती, जातीजातीत धमांधमांत भयंकर द्रेप माजला होता. कोमल मनोवृत्तांचा देह॒दंडणाच्या अघोरी पद्धतीने ऱ्हास झाला होता. नीतीला अविचारी अद्या रूर्ढांचे कायमचे स्वरूप प्राप्त झाले होते. राज्ये पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे उत्पन्न होऊन ल्यास जात होती. देश उध्वस्त करून लोकास जुलमाने बाटविणे हीच विजयाची चिन्हे मिरविलीं जात होती, अरा- जक स्थितीमुळ मालमत्तेस शाश्वति नव्हती. दळणवळण बंद होती. राष्ट्राच्या अवयवाची दाकळ झाली होती. मने परस्परांशी विन्मुख झाली होती लोकांचे हात एकमेकांचा घात करण्यास सरसावले होते! अकद्या रीतीन हा प्राचीन भारतवष त्या काळी अत्यत सकटावस्थल विपषपन्न स्थितीत येऊन पोचला होता',

देशात दारिद्य बाढत चालल होत काही थोडेफार जामिनदार जहागिरदार होते, ते ब्रेजबाबदारपणे नाचरग तमाठे ह्यात टग झाले होत, कोणी नवकोटनारायण आपले पेसे कसे उघळाव, ह्या विवचनत पडून घर- च्या मुळाच्या अभावी पाळीव माकडाचे लय्नसमारभात लक्षावांध रुपये उड- बीत होते, तर कोणी हरीचे लाळ वेळ जाइनासा झाल्यामुळे, पतग उडबीत किवा कोबड्याच्या झुंजी लावीत आपली कालक्रमणा करीत होते. कोणाचा पायपोस कोणाचे पायांत नाहीं, आपले पारमार्थिक अगर सामाजिक कर्तेव्या- ची कोणास जाणीव नाहीं, अशी लज्ञास्पद स्थित चोहोकडे दिसून येत होती. अशा वेळी स्त्रियांची स्थिति तर अत्मत अनुकपनीय झाली होती. स्त्रियांना कडक गोषा असे. जेथे प्रकाशाचे किरण गोषामुळे पोचू दोकत नसत, तेथ अज्ञानाचा अंधकार कशाने दूर होणार ! त्यातही त्या वेळी बहुपत्नीत्वपद्धाति जारीने अमलांत होती. बिधर्मा लोकांचे कित्येक रतकांचे जांचामुळ सहबासामुळे कुलभ्रष्टता वाहून ब्राह्मणांमध्ये शद्ध कुलीन घराण्यांचे माहात्म्य अत्यंत वाढले होते. जो तो आपली मुलगी हरप्रयत्नाने

टं दुरेंवी श्रिया [भाग त्र

अशा कुलीन घराण्यांत देण्यास पाही. ह्यामुळे अशा घराण्यांतील पुरुषांस पंधरापंधरा, वीसबीस, बायकाही कराव्या लागत ! परतु ह्यापंकी कित्येक अभागी स्त्रियांना एकदा माळ पडल्यावर नवर्‍याचे सुखाबलोकन करप्यांचा योंग साऱ्या हयातीत कचितच येत असे ! मग स्त्रियात अनाचार माजल्यास त्यात नबळ काय !' शिवाय इतक्या बायका त्याची मुले ह्यास पोसणे, बहुतेकास अशक्यच असल्यामुळे, गरीब (बचाऱ्या अबला अन्नाला महाग होत. तशांतही दुदेंबाने त्यास वेधव्य प्रास झाल्यास त्या उपासमारांत विटबने दिवस कंठण्यापेक्षा सच्छीळ गरीब स्त्रयास नबर्‍्याबरोबर सत जाऊन जिवाचा शेवट करून घणच बरे वाटे ! त्यातूनही ज्या दुर्देवी स्त्रियास अस जिवतपणीच जाळून घेण्यःच साहस हांत नस, त्यास पोसण्यास कटाळ- लेले आसत त्यांचे अभावी, इस्टटीवर बारसा सागणारे दाइज, कितेक ठिकाणी खुपीची स.क्त करून त्या गरीब गायास 'सती' या मोठ्या नावाखाली कोठे उघड जुलमान, तर कोठे भागेसारख मादक पदाथ पाजून, जिवत जाळून टाकीत असत ! आपल्या कोणत्याच कामना पुर्‍या झाल्या नाहीत, आपली पोटची दीनवाणी पोरे पारक होऊन मागे रा.हेली, या अतराच्या असह्य दुःखाझीन बाहेरच्या प्रत्यक्ष भडकलेल्या चिताझीने होरपळून जात असता, प्रतिवर्षी शाकडा तरुण स्त्रियांनी ज्या किकाळ्या फोडल्पा असतील, किवा जग कस अद्याप ज्यानी डोळ उघटड्टन पाहिलही नाह, अशी कोमल अभके नदीत फकल गली असता प्राण सोडताना त्याना अखरचे लहानसेच आचक दिले असतील, ९च हिदुस्थानच पुढील अधःपातास कारणीभूत झाले, अस कोणी म्हणू लागल्यास, तो केवळ अतिशयोक्त आहे, असे म्हणतां यण,र नाही.

धार्मिक सामाजिक परिस्थिति ह्याप्रमाण खालाबलेली असतांना त्या वेळची राजकीय परिस्थितीही काही स्प्रहणीय होती असे नाही, यात्रेकरूनीं भरलेल्या नोका नदीचे मध्यभागी बुडबून शाकडा यात्रेकरू कसे तडफडत बैकुंठास जातात, ती गम्मत पाहाणारे नराधम नबाब त्या वेळीही विद्यमान होते. तथापि एकदरीत मुसलमानी राजसत्ता अस्तास गेली असून मराठे- शाही अंतःकलहान ग्रस्त झाली होती; आणि एका नवीन राजसत्तेचा उदय होऊं घातला होता, अश्या सधिकालचे अंधुक प्रकाशात उदित होणाऱ्या राक्ष-

प्रकरण ले] राजा राभमोहन रर

सत्तेचे घवघवीत रागरंग पाहूनच लोक इतके थक्क झाले होते की, अशा संधीस कोणकोणाकडून काय लुबाडण्याची संधि पहात आहे, याची कोणा- सच आुद्धि राहिली नव्हती. जो तो आपली घरे मोकळी टाकून नृतनोंदित सत्तेचा रंगीबेरगी सधिप्रकाश पाहण्यास बाहेर पडला, लहानानी थोरांची मर्यादा सोडली ! पढतमुृखानी वारा प्याटेल्या गाईच्या पाडसांप्रमाणे उच्छं- स्वलवरृत्ति स्वीकारली ! धीट स्त्रियांनी पडदयाचा पदर डोळ्यांची भीड सोडून दिली, आणि दाकड भोळींभाबडी तर तेजाने दिपून जाऊन, पायास्व्रालील जमीन गेल्याचा सुमार राहिल्यामुळे, खाचखळग्यात पडून कायमची जायबदी झाली,

येथ वाचकास एक दणारा देण जरूर दिसते की, वर आम्ही तत्काळीन परिस्थितीचे वणन केळे आहे ते सवस्वी खिस्ती ब्राह्म टेग्वकाचे आधारेच केळे आहे. यामुळे त्यात बस्तुस्थितीचा विपर्यास अतिदार्योक्त हे दोप थोडेफार असण्याचा सभव आहे. खिस्ती लेग्वक सारेच अप्रामाणिक असतील अस नाही तरी त्यास त्या वळी हिदु-समाजस्थितचे यथाथ ज्ञान होण अदाक्यच होते आणि ब्राह्म लेखकाची द्र आपले जने प्रायः वाइट उशी काहीशी पूवग्रहदूपित दिसते. आमच्या ह्या म्हणण्यास प्रत्यतर राममाहन ह्याच्या लेग्वातच मिळत, खिस्तीपाद्मानी तत्कालीन हिदुसमाज एंदी, असस्क्रत ब॒नीतिभ्र्ट असल्याबद्दल टीका केली त्यास प्रत्युत्तर देताना राममोहन ह्यानी त्या दातकातील हिदु-समाजाची नीतिमत्ता युरोपयनां- पेक्षा खांचत कमी नव्हती अस स्पष्ट म्हटले आहे. तसंच त्या वेळच्या हिंदूचा उद्योग विद्याव्य.सग ह्याचीही तरफदारी त्यानी केली आहे.

तर्थाप ही गोष्ट निर्विवाद आहे की, तो काळ क्रान्तीचा होता आणि अशा ह्या क्र न्तिसमयाचे वेळी बगालचे नबयुगाची नोका विदेशी बिधमीं खडकावर हापटून नामरोषर होण्याचा सभव होता. अशा वेळी विरुद्ध वाऱ्याचा तोल संभाळून ज्या कोणी ही नाका बुडू दिली नाही, माचणीवर माचणी घेत घेत आजवर ती शाबूद ठेवली, अश्या थोर पुरुषाचा त्याचे दीघोंद्योगाचा विचार करावयाचा तर बंगालचे सुर्पासद्ध नेते राजा राममोहन रोय ह्यांचे चरित्राचा त्यांनी स्थापन केलेल्या त्राह्मसमाजसंस्थेचा प्रथम विचार केला पाहिजे.

१० राममोहनयुग [भाग ला.

-कारण एकोणिसाव्या शतकांत आरंभ झालेल्या ह्या नबयुगास कित्येक राममोहनयुग असेच म्हणतात,

ह्या युगाच्या आरंभीं पाश्चात्य शिक्षणाने, नास्तिक पाखंडवादाची अशी भयंकर लाट ह्या देशांत उसळली होती कीं, तिनें कित्येकांचे मतांप्रमाणें लवकरच सर्व देश आक्रमून हिदुधर्म आमृलाग्र उखळून काढला असता. परंतु इंश्वराच्या अर्चित्य नियतीसुळ त्या वेळीं राजा राममोहन हा एक अलौकिक पुरुष निर्माण झाला त्याने एकेश्वरीपथ नामक एक नवीन लाट उत्पन्न केली, त्यामुळे पुढे येणारी आपत्ति टळली, पाश्चात्य संस्कृतीतील पहिली लाट थोषविण्याचा राममोहन ह्याचा बुद्धिपुरःसर प्रयत्न असो अगर नसो; पण त्यांच्या व्याक्तमाहात्म्याने त्यांनीं स्थापन केलेल्या ब्राह्म-पथाने सुशिक्षितांची मने आपल्याकडे बेधून घेतली, आणि नंतर मेकालेसाहेबां- सारख्या बिभ्नसतोषी मुत्सद्दयांचे सस्कृति-विजयाचें सुखस्वझ लवकरच मावळलं येवढे खरे. ते कसे तो भाग पुढे यथाक्रम येईलच,

“राजा राममोहन राय जेन्म-इ, सन १७७२ मत्यु-हइ, सन १८३२३

प्रकरण दुसरं राजा राममोहन

सिद्धांची लक्षणे ही साधकाची साधने होत, हा सिद्धान्त सर्वमान्य आहे. हाच सिद्रान्त एखादा सस्थापक वब त्यान स्थापलेली सस्था ह्या जोडीस लावल्यास असे दिसून येईल की, सस्थापकाचे चरित्र हे त्याच्या भाबी सस्थेचे आदरा असत, सस्थापकातील गुणदोप, हेच त्यांच्या सस्थत प्रातिबिबत होतात, ह्या दृष्टीने एखाद्या सस्थेचे खर स्वरूप त्याचा कार्यकारणभाव नीटसा समजण्यास, त्या सस्थेच्या सस्थापकाच चरित्र समजावून घेणे अगत्याचे होत. आणि म्हणूनच आम्ही यापुढे ज्या सस्थाचे दिद्वशान करणार आहोत, त्या सस्थासबधीं नीट समजत होण्यासाठी, आम्ही त्या त्या सस्थापकाचे चरित्रा- तील महत्त्वाचे भाग थोड्याशा विस्तारान देण्याचे योजिले आहे.

त्या काळी बंगाल्यांत शाक्त वे"णव, असे दोन बिरोधी पंथ प्रचलित होते. शाक्तपथाचे धर्मगुरु शामभट्राचाये ह्या नावाचे भंगकुलीनापेकी एक होते. एक दिवस ते शिवपूजा करीत बसले असता, त्यांची मुलगी तारिणी, आपल्या लहान मुलास घेऊन तेथ उभी होती. आजोबानी नातवास कोतुकाने जबळ बोलाविल पाथींब लिंगावर वाहण्यास एक ब्रिल्बपत्र त्याचे हाती दिले, त्यान ते शिवलिंगावर वाहतां कुसकरून स्वाऊन टाकले. ही सहज घडलेली बाललीला त्या तामसी उपासकास सहन झाली नाहीं. या मुलाची जन्मकथाही नवलाची आहे. आपली मुलगी कुलीन घराण्यात पडाबी, म्हणून शामभट्टाचार्य यानी वेष्णव-पथविरोध विसरून, त्रजविनोद नामक एका कट्टा वेष्णबांचे घरीं तिला दिली होती, वृद्ध बज्रावनोद अंतकाळी त्या काळचे देशाचाराप्रमाण गंगातीरी मृत्युरय्येवर पडले होते. अशा वेळी शामभट्टाचाय॑ आपल्या मुलींचे कल्याण व्हाब, या हेतूने आपला पंथाभिमान बाजस सारून त्या महाबेष्णवास भेटण्यास गेले आणि मी मागणी करीन ती आपण द्याबी अशाबद्दल श्रीगंगेच्या शपथपूबक त्यांचेव डून अगोदर वचनही घेतले. आणि ते बचनबद्ध झाल्यावर आपली मुलगी सून करून घेण्याबद्दल

३२ राममोहनाचे बालपण [भाग ला

त्यांनीं त्यांचेजबळ मागणी केली. परतु त्या वेष्णवाचे मुलगे त्या भंगकुलीन शाक्ताची मुलगी करण्यास कबूल होतना. दोबटीं वृद्ध पित्याला वचनांठून मोकळ करण्यासाठी त्यांचा पांचवा मुलगा रामकांत ह्यानी त्या शाक्तकन्या तारणीदेवीशी विवाह केला, पुढे तिला लगेच वेष्णवपथाचची दीभ्षा देण्यांत आली. अक्या रीतीने श्राक्त वेष्णव ह्या अत्यंत विरोधी पंथांची जोड ज्याचे ठिकाणी झाळी, असला हा बालक जणुं काय वेष्णवषंथाचे अभिमानानेच प्रेरित होऊन »टिवपूजेचा अव्हेर करतो, हा गोष्ट त्या व्रद्ध तापसास अगदी दुःसह झाली, आणि अत्यंत क्रोधा- वेशांत शामभट्ट चार्य ह्यांनी त्यास उर्ेगून असा दप दिला कां, हा मुलगा पुढे वष्णबषंथाचाही रात्रच होइल, प्रायः हा विधरमी होइल.'' हा घोर शाप ऐकून तारिणीचे अतःकरण करपून गले, बावा हे काय केलत! अस म्हणत ती भीतीन कापू लागली. हदेव्हा आजोबाना तिची दया येऊन ते इतकच म्हणाळे की, “' माझी ही वाणी तर अन्यथा होणार नाहीच; पण इतकच म्हणतो की, हा सुलगा मोठा कटुत्वशाली निघून सरकारदरबारी मान- मान्यता पावेल,”

शामभट्टाचार्य हे तत्कालीन शाक्तांचे देरागुरूंपकीं प्रमुग्य धमंगुरू होते आणि त्रजविनोद तर वेष्णर्बींदारोमणि श्रीचेतन्य ह्याचे खास दिष्यपरपरतीलच होते. ह्याप्रमाणे ज्याचे ठिकार्ण' मित्न विरोधी पथ सम्मीलन पावले, असा हा मुलगा म्हणजेच त्राह्मसमाजाचा सस्थापक राजा राममोहन राय होय. ह्यांचा जन्म हुबळी जिल्ह्यात राधानगर येथ तारीख २२ मे १७७२ रोजी झाला.

राजा राममोहन ह्याचे जनक जननी रामकात तारिणीदवी ( हिलाच फुलठाकुराणी असे म्हणत ) ह्या वेष्णव दपत्याचे राधागोविद हे कुळ- देवत होते. प्रातःकाळी उठून देवास गधफूल वाहिल्यारिबाय पाणीही प्याबयाचे नाही, अशी त्याचे घरची कडक दिस्त होती. ह्या शिस्तीत राममोहन यांचे बाळपण गेळे. तेही आपले कुळदेवताची पूजा भागवताचा पाठ झाल्यावांचून पाणीही पीत नसत. श्रीकृष्णाचे ठायीं त्यांचा बालभाव इतका उत्कट असे, काँ श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचे लळितांतील मानभंजनाच्या प्रयोगात, राधिकेचा राग आलेला पाहून, बाळकृष्णाने आपला सुंदर मोरमुगुट तिच्या पार्यी नमवावा आपण शोकाविव्हल व्हावें, हा देखाबा

प्रक्रश रं.] तार्किक, विकारपद्धाति ३३१

त्या मानी बालभक्तास पाहवत नसे ! तारिणीदेचीचे धर्मानुष्ठान तर फारच कडक होत. ती वैष्णव तर खरीच; पण करारीपणांत बाणेदारपणांत तिचे पितृ- ग्रहींचे जन्मसस्कारच अस्वेरपयेत जाग्रत होते. घरस्ची चांगली सुस्थिति असतांना तिन आपली अखेरची जगन्नाथाची यात्रा एकटीने पायीच केटी, आणि मरणा- पूर्वी एक व्ष जगन्नाथाचे मंदिरात दासीचे अगदी हलके काम करीत असतानाच तिने देह ठोविळा, रामक्तांत मनाचे कोमळ असत, पण तारिणी ही अत्यंत करारी होती. अशा धर्मिष्ठ आईब[पास आपला मुलगा धमंभ्रष्ट होणार ह्या शापाची फारच भीति पडली असल्यास नवल नाही. त्यानी त्याचे शिक्षणा- कडे लहानपणापासून विदोप लक्ष पुरविले, राममोहन यांसही बालपणापासून शिक्षणाची अत्यंत आस्था असून ते फार बुद्धिमान एकपाठा होते. प्राथामक रिक्षण झाल्यावर त्या कालचे राजभाषातील वाढ्य़याचा अभ्यास करण्यासाठी त्यास पाटणा य्रेथ पाठविळे, यावनी विद्येचे मुख्य विद्यापीठ तेथे असे. त्या काळी राजदरबारी आरबी फारशी या भाषास फार मान असे. राममोहन त्या भाषांचा अभ्यास करीत असता त्यांचे अवलोकनात हृस्लामी धमाचे कुगण, ताब्रीज, हाफीज, रूमी या सुफीपेथाच्या कवीचे ग्रंथ, अरिस्टोटल यक्कीड याची आरबी भापेतील भापांतर असे ग्रथ आले, त्या ग्रथाचा त्यानी फार आस्थापूषक अभ्यास केला, बिधरमायाचे सत्तेचे कुयोगामुळे स्वधर्मशास्त्राचे परिशीलन होण्यापूर्वीच परधमातील तत्त्वज्ञानाने त्यांचे ज्ञानोन्मख कोवळे मनावर कायमचे दढ संस्कार करून टाकले. राममोहन यास सुफीपथाचे तत्त्वज्ञान फार आवडले. इस्लामी धमातील एकेश्वरीपथाने त्याची राधागोविद या प्रिय कुलदेवतेवरील श्रद्धा नाहीशी केळी आणि ऑसरिस्टाटल युक्कीड याच्या अध्ययनाने त्यांचा भाविक भ्रड्डाळू स्वभाव पालयून त्यांनी तार्किक बिचारपद्धतीचा अगिकार केला. राममोहन यांचे घराणे कुलीन ब्राह्मणाचे होते. पांच पिढ्यांपूर्बी त्यांच्या घराण्यांत फार श्रेष्ठ दजाचे धर्मिष्ठ पुर्ष होऊन गेले होते. राममोहन यांच्या आईचे कुल प्रसिद्ध याशिकांचे होते. पण राममोहन यांचे हे आनुवंशिक संस्कार आणि त्यांचे बालपण ही त्यांच्या प्रोढदशतील चारित्र्याशी अगदींच विसंगत दिसतात. रामकांत यांची निस्सीम रासभक्ति फुलठाकुराणी ह्यांचे शाधागोविदाबरील अत्रुल प्रेम, झ्ांस साजेक्षीच राममोदइृन यांची कृष्णर्भाक्त

श्४ घरचे वैरी [भाग ला

होती. त्यांनीं आपल्याला विद्या प्रात व्हावी म्हणून आपल्या आराष्य- देवतेच्या नाममंत्राचीं पुरश्वरणें एक दोन वेळां नव्हे तर बाबीस वेळां कर- विलीं होतीं. इष्टदेवतेप्रमाणें आईबापांवरही त्यांचे फार प्रेम असे तेही त्यांचे फार लाडके होते. आईबापांनी त्यांचे लझ़ फारच बाळपणी केले, पण पहिली बायको लवकरच वारली, तेव्हां (इ. सन १७८१-८२) एक वषांच्या आत त्यांनीं दुसऱ्या दोन बायका केल्या ! त्या वेळीं ते अबघे नऊ चपा!चे होते. अश्या परिवारांत संस्कारांत वाढलेले राममोहन पुढे लवकर- चच आपल्या कुटुबांतील ( कुलदेवतेसुद्धां ) प्रत्येकाच्या प्रेमास पारखे झाले, नव्हे, त्यांचे कांहीं काळ जबळजवळ वेरी बनले, हे मोठेच आश्चये होय ! रामकांत यांच्याजवळ त्यांनी अगदी लहानपणीही अध्यात्मचचा करावी, चडिलाचे सर्व म्हणणे शातषणे ऐकुन घ्यावे, पण त्यापुढे ह्यांचे किंतु हे आपले ठराविक असावयाचेच ! ही संदायी वृत्ति प्रथम पाटणा येथे उत्पन्न झाली, त्याचा परिणाम, त्यांस आपल्या आईबापांपासून पुढे बायका- मुलांपासूनही दूर रहावे लागले, त्याच्या बापान त्यांस घरांतून कांहीं दिवस घालवून दिले, पुढे कांहीं वषानी तो घरी पर्त आल्यावर, त्यांनी एकदां डाक्‍्टरांचे सांगण्यावरून आजारीपणात मासरस घेदल्याच कळल्यावरून तर त्यांच्या आईने मोठाच गहजब केला त्यांस पुन्हा घरांतून हांकून लावले ! इतकेच नव्हे तर त्यांस त्यांच्या अधार्मिक मतांस्तब बरेबारस ठरविण्यासाठी त्यांचे पुतण्याने त्यांच्या आईच्या मदतीने, कोटात दावा !]दिला, आणि त्यांस वडिलार्जित मिळकत मुळीच मिळूं दिली नाहीं. तेव्हां राममोहन गांवा- खाहेरील एका स्मशानभूमीबर घर बांधून राहिले ! एका बाजूस धर्भवेड दुसरे बाजूस मतस्वातत्र्य यांच्या झगड्याचा अतिरेकच झाला ! परंतु यावरून राममोहन यांची मातृपितृभक्ति कमी होती असे मात्र कोणी समजूं नये. पुढे इ, सन १८०३ सालीं रामकांत यांच्या अंतकाळी राममोहन आपल्या वाडेलांच्या सनिध होते. प्राणोत्क्रमणाच्या वेळींही रामकांतांच्या मुखाने होणाऱ्या रामनामाच्या घोषाब्ररोबर दिसून येणारी त्यांची आपल्या देवता- बरील प्रबल निष्ठा उत्कट प्रेम पाहून, रामकृष्णादि देवांस त्या वेळीं न्न मानणाऱ्या राममोहनांसही, त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाटला, तो ठसा पुढें 'कव्हांही गेला नाही. वडिलांची इतराजी आपलेवर झाली होती ही गोष्ट

3राजा राममोहन यांचा [तनटचा प्रवास.

» राजा राममोहन यांचा कलकत्त्याचा वाडा,

भ्रकरण र॑.] राममोहनांचा गृहत्याग १९

त्यांच्या मनास नेहमीं डांचत असे. राममोहन याच्या उत्तरवयात जेव्हां करचचित्‌ू आजाराने किंवा औरदासन्याने ते खिन्न होत, त्या वेळी कपाळाला आंठ्या घालून आपल्याकडे क्रुद्ध मुद्रेन पहाणारी त्याच्या वडिलांची मृती त्यांचे मनापुढे हटकून येई ! ही पुढील हकीगत सोडून पूर्ववृत्ताताकडे वळता असे दिसते की, राजा राम- मोहन यांच्यासारखे थोर पुरुष या भूलळोकी काही (विदिष्ट कार्य करण्याकरिता- च्च जन्मास येत असतात, व॒इश्वराच्या नियत्यनुसार त्या ठराववक कायाची निकड लागल्यामुळच कीं काय, ते लहानपणीच मठे प्राढ होतात. पाटणा येथील आपला विद्याभ्यास सपवून राममोहन घरीं परत आले तेव्हा ते ५घरा- -सतरा बषाचे असतील, तवढ्याही वयात त्याना काही समजल होत दुसऱ्यास समजावून सांगण्यास ते उतावीळ झाले, त्यांनी एक मूतिपूजा- निषेधपर लहानसा ग्रथ फारशी भाषेत लिहिला, कुराणाद ग्रथाचे अध्ययना- ने मूतिपूजेबरील त्याचा भाव नष्ट होताच इतराचीहीा मृतिपूजवरील ।नष्ठा दूर करण्यासाठी ते एक प्रकार उत्कंठित झाले. मृतपृजानिपेधक असा त्याचा तो लेख त्याचे वडिलाचे नजरेस आला, तेव्हा त्यास झाषल्या मुलांचा अतिराय राग आला. त्या आपत्कालींही धमाभिमानाचा पारा इतका चढलेला होता की, ह्या त्याचे धमंबराह्य विचाराबद्दल त्यास ग्रहत्यागाचे घोर प्रायश्चत्त मोंगांवे लागलं ! राममोहनही काहीं कच्च्या ।दला'चे नव्हते, त्यानी शिक्षा धिम्मेपणाने अगिकारली. इतकच नव्हे, तर मूर्तिपूजेसबधी बोद्धधमांत काय सागितले आहे, याचा अभ्यास करण्याकरिता ते इतक्या अल्पबयातही, इ. सन १७८७ सालीं, हिमालयासारखा महापर्वत उलटून तिबेटात निघून गेले ! केवढी ही जबरदस्त धर्मजिज्ञासा ! तिबेटात जाऊन पाहतात तो तेथील लोक लामाला परमेश्वराप्रमाणे मानतात. एक लामा मेला तरत्याचे पश्चात्‌ पाळण्या- तील एखाद्या लहान मुलांसही तितकाच मान देतात, असे त्यांस आढळून आले. या त्याच्या ध्मभोळेपणाबद्दल राममोहनानी त्याचेसमोर कडक टीका केली, त्यामुळे ते धर्मवेडे तिबेटी लोक सतापून जाऊन राममोहन याचे जिबावरच उठले होते. परंतु त्या कुमाराचे माषणकोडल्य धिटाई पाहून तिबेटी स्त्रियांना त्यांचेबद्दल मोह उत्पन्न झाला होता. त्यांनीं राममोहन यांच जिवा- बरील प्रसंगांवून त्यांची मोठ्या युक्तीने सुटका केली. या प्रसंगी त्या रित्रयांन

शदे घर्मचची ख्यतंन्य्रेक [म्ह्ा; ला

त्यांचेवर केळेळे उपकार राममोहन पुढे कधीही विसरले नाहींत; उलट स्रियांचे कल्याणाकरितां इतउत्तर अहर्निश झरण्याचा त्यांनीं सकल्प केला. तीन चार वषें तीथाटनांत घालविल्यावर इ. सन १७९०-९१ सार्ली राममोहन श्रीक्षेत्र काशी येथ सहकुटुब येऊन रा'हेळे, तेथ त्यांनी सस्कृत वाड्ययाचा आणि आपल्या धमशास्त्राचा अभ्यास करण्यांत बरीच वर्षे घालविली. पुढे मि० डिग्व, नावाच्या एका कलेक्‍्टराची शिस्स्तेदारी त्यानीं पत्करली. या नोकररीच्य' निभित्ताने रगपूर येथ असता ते आपल्या घरीं धर्मचर्चेकरित्तं फावल्य; वेळी काढी मंडळ, जमवू लागळे. काहीशी आश्चयांची गोष्ट अशी क!, प्रथम त्यास कार्ह| मारबाडी व्यापारी ग्रेऊन मिळाले. जमाबंदीचा नवीन जम बस बयाच असल्यामुळे, त्या. वेळी कलेक्‍्टरच्या शिगस्तेदाराचे काम त्यत दगडदगांचे असे, पण [दवसभर त. दगदग करून सायंकाळचे फुरसर्तःचे वेळी (कत्येक हिदू, मुसलमान जेन ग्रहस्थांबरोबर ते धर्मसंवाद कर्र'त असत, हर्हरानंदताथस्वामी नांब,च्या एका बंगाली विद्वान्‌ तांत्रिका- कडून त्यानी तत्राचाही अभ्यास केला, त्यांच्याकडे येणाऱ्या मारवाडी व्यापास्याकारितां त्यानी जेन-धर्मीयांची धमसूत्रे त्याचे इतर धघमंग्रंथ याच्चे परिश.लन केल, इतकच नव्दे, तर आपले वयाचे पचबिश्यीत-इ. स, १७९६ साली-त्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्य सुरू केला, आणि डिग्बीसाहेबां- च्या पत्रब्यवह,राचे आध,र पुढ पुढ त्याची वततंमानपत्रे बान्चून त्यांनीं हळहळ इग्रजावन इतक प्रयुत्व सपादन कल क|, त्याना इ.सन १८१६ खाली त्यानतर इग्रजी भाषेत केळेळे ग्रथ कोणाही युरोपियन पंडितास साजण्यास,रखे आहेत, अस इंग्ळ्डमधील विद्वान्‌ म्हणू लागले, याच वेळीं फ्रान्स देशात राज्यक्रान्ति सुरू होदी. तत्संबंधी लेख डिग्बी- साहेबांकडे येणाऱ्या वर्तमानपत्रांत राममोहन यांस वाचाबयास मिळत, स्बातंव्थाची त्याच्या जिवास इतकी तळमळ असे की, फ्रेच लोकांच्या स्व्रातत्यास,ठीं चाललेल्या झगड्यांत त्याना अपयदा आल्याची बातमी त्यांनीं कात्वली, कीं त्यांचे डोळ्यांत आसवे उभी रहात. पुढे एकदां इ. सन १८३१ साली विलाय्रतची सफर करीत असलां केप आफ गुडहोप. येथे एका फ्रेच जहाजावर स्वातंत्र्याचे निशाण फडकत असलेले त्यांनीं पहातांच त्यांना इतका ख्यानंद झाळा कॉ, रिडीवरून पडून पाय मोडल्याचेंद्दी भान त्यांन्त राहिळे

प्रकरण रें.] तहफतुछ भुंवाहिद्दौन

माहीं, ते आपल्या बोटीधरून उतरून त्या स्वातंत्र्याचे निद्याणाखालीं तसेच स्॑ंगडत लंगडत जाऊन फ्रान्सचा जयजयकार करून आले ! स्ऐन देशांतील अंदाधुंदी मोडून तेथे लोकसत्तात्मक राज्य स्थापन झाले तेव्हां तर, त्यानीं 'कलकच्याचे नगरभवनांत आनंददरदोक मेजबानीच (दिळी ! हिंदुस्थानचे राज- कीय अमभ्युदयाकरिताही त्यानी देशकालमानान वरेच प्रयत्न कले. जीस हल्ला सनदशीर चळवळ अस म्हणतात तिची जागात तलांनीचच प्रथम उपत्न्न केली, आणि कित्येक कायदेकानुंचे बरेवाईेटपणाबद्दल लेस्व (लिहून पुष्कळ भर्बात भबति केली, इग्रजसरकारबहदळ प्रथम त्यास अत्यंत तिटकारा असे; पण पुढ त्यांचे सस्कृतीबद्दल त्यांचा फास्च अनुकल ग्रह झाला. त्यानी लोकरिक्षणांचे मिषाने खिस्ती ।मगनरी प्रथम बोल्ये,लाकृून (हदुस्थानात आणल आण पाश्चत्याचे सहवासावाचून आमची उर्थात हाणार नाहा, या समजुतीन यरोपियनाच्या वसाहती थेथे व्हाव्य,, या मुद्द्याचाही त्यानी फार झटून पुरस्कार केला.

याप्रमाणे राममोहन रॉय याच्या आयुष्यांताल व्याप जरी अनेक हेते, तरी त्यांच्या चरित्राचे मुख्य उद्दिष्ट धार्मिक सुधारणा हेच होय, ज्या लेकांना हश्रराचे ख्वरे ज्ञान नाही, ते महस््वाला चढाबय,च नाटीत, उसे त्यान वाटे. मनुष्यस्वभावाळा धर्म हा एक आवद्यक विपय आहे, आ.ण त्यातच त्याचे खर कल्याण आहे. अस त्याच म्हणणे उसे, परतु ध्मचे बाबतीत खरी मागदर्राक श्रद्धा नसून बुद्धि आहे, अस| त्याचा ग्रह झाला होता

एके9त्रशीपंथाच्या लोकांस उद्दशून त्यानी तुहफतुल मुवाहद्दान या नावाचा जो पहिलाच फारशी ग्रथ लिहिला, त्यान्या प्रस्तावनत ते म्हणतात की, “मी ह्या प्रथ्वीबरील दूरदूर्चे देश फिरून आलो आहे. डोंगरातील भणि दहग- तील लोकास भेटलो आहे. त्यावरून मला असे आढळून आल आहे की, ज्याने हे जग उत्पन्न केले, जो ह्यांचे नियमन करीत आहे, अशा एका यरमेश्वराबद्दल सवाची आस्तिक्यबुद्धि आहे. परंतु त्या परमेश्वराचे गुणधम त्याने अनुशासित घर्मपथ ह्यांबद्दल मात्र चोहोकडे मतभेद तीन्न विरोध दिसत आहे.” परमेश्वर एकच आहे, हे मत त्यांनी विशोषकरून महमदी थमोतून घेतले. परंतु हिंदूप्रमाणे मुसल्मानांचीही त्या काळची इश्वर-विषयक कल्पना राममोइन यांस भान्य नव्हती. इश्वर म्हणजे स्वगीय साझाज्याचा

ऱ्८ घमेविचारॉची प्राथमिक दिशा [भाग

स्वामी, महंमद पेगंबर हा याचा मुख्य प्रधान आणि इतर देवदूत ही त्यांची प्रभावळ इत्यादि मुसलमानांच्या इंश्ररविषयक कल्पनांचा निषेध करण्या- करितांच त्यांनीं हा पहिला ग्रथ लिहिला. ह्या त्यांच्या पहिल्या ग्रंथास पाटणा येथील फारशी आरती वाढ्ययाचा अभ्यासच कारणीभूत झाला हे उघड आहे.

ह्या ब्राह्मथमे संस्थापकाच्या विचारांची बाढ प्रथम कशारीतीने झाली, हे बारकाईने पाहणं जरूर असल्यामुळे, त्यासबंधीं चर्चा येथे थोडी विस्ताराने करणे वावगे होणार नाहीं. कुराण वाचून एक अशी गोष्ट राममोहन यांच्या लक्षात आली कीं, महमद पेगंबर हा जर स्वरोखर इंराप्रेषिते असेल, आणि त्याने स्थापन केळेला धम हा जर इश्वरानेच सांगितलेला-अतएवब सत्य असेल, तर तद्य'तेरिक्त दुसरे सव धर्म खोटे, त्याज्य निद्य टरतात. त्या दुसर्‍या धमातील लोकांस सद्रति मिळणे किवा त्याचे ऐहिक अथवा पारमार्थिक कल्याण होणे, हे सर्वथा अशक्य ठरते. इतकच नव्हे, तर त्या धमाप्रमाणे अशा निद्य प्रकाग्चे हिदुःधर्माय मृर्तिपूजकास, ते भेटतील तेथे जीवे मारावे, हे एक पवित्र कर्तव्य होते. परतु याचबरोबर इतर धमाचे बाज़ंनी विचार केला, तर त्याचे सस्थापकही इराप्रेॅपित अतिमानुप शाक्तीचे, आणि त्याचे धमही इगाच सकेत'नेच झलेल म्हणून कल्याणकाग्क अस मान- ळेळ आढळत. तेव्हा त्यास अस वाटळे की, या परस्परवरेर्घ, गोष्टीत कोणती तरी एक डसत्य अ्सळीच पाहिजे, आणि ज्याअथी त्यांकी अमक एक असत्य अस ।नश्चवसात्मक म्हणण्यास आधार नाही, त्याअर्थ ह्या प्रचाल्त वबिसगत धर्ममतास शाश्रत सत्याचा मुळीच आधार नसून, निर्रानराळ्या धर्म- गुरूनी आपपल! संप्रदाय वाढविण्याकरिता ही माजविळेली थोताड आहेत, आण त्यास अद्भत चमत्कारास,रर्या अनक परपरागत अद्या आख्यायिकाचीं पुट मिळन, श्रद्धाळ अत्ना समाजानं ती सत्यस्वरूप मानली आहेत.

प्रत्येक धमाचे प्रणते, त्याच्या आज्ञा सिद्धान्त ह्याबद्दल शका घेण, हे त्या त्या धमाप्रमाणे पाप मानण्यांत येत; कारण ते घधमसस्थापक दिव्य शक्तीचे असतात, असा समज असतो. यामुळ त्यांच्या कित्येक आज्ञा बुद्धीस बिसगत बाटल्या तरी तश्याच अंधश्रद्धेने पाळण्यांत येतात. परंतु मृतास सजीव करणे, अंतराळांतून उड्डून जाणे इत्यादि असंभाव्य गोष्टी करतां येतात, असा इढ-

प्रकरण रे रँ.] घमैप्रवतेकांचे 'चार वर्ग ३९

बिश्वास बाळगणे, हं एक दुसरे थोतांड आहे, असे जर होऊं लागले तर संभाव्य आणि असंभाव्य ह्या शब्दांत भेद तो काय रा'हला ? इतरांची कथा काय, पण साक्षात्‌ इश्ररासही असंभाव्य गोष्ट घडवून आणतां येणार नाहीं. नाहींतर असंभाव्य काय ! ज्याप्रमाणे युरोपियन लोकांनीं लावलेले शोध किवा जादुगारांचे खेळ यांत पाहाणारास अद्धत प्रकार बाटतो; पण बवार्स्तावक त्यांत तेमानुप शक्तीचे सृष्टीनियमास अपवादक असे कांहीच प्रकार नसून इतर सामान्य व्यवहाराप्रमाण त्यांतरी विचाराऊती कायकारण- भाव दिसून येतो. तसाच सववत्र खरा प्रकार असता, कित्येक धमवेड लोक सृष्टचमल्कारांचा ग्वर कार्यकारणभाव रोखून काढता ते हे चमत्कार कोणतरी व्यक्तींच्या दिव्यद्वाक्तीचे परिणाम आहेत अस मानून च(कत होतात. यामुळ त्यांची बमलिष्ठा जास्त कडवी हेकेग्वार होत जाते, आपलाच घम अरा दिव्यदयाक्ति प्रसवणारा आडे, अद्या अभिमानाने ते परमासाशीं बिरे करितात अद्या प्रकारच्या धमवड,ने मोटमोर्खी रणकदनही माजतात.

तालार्य, ह्या धमप्रकरणी एक भादू गुर्चा असा बग आहे का, ते आपापला सांप्रदाय वाढ(विण्यासार्ट न.नामत पथ उभे करतात लोकात नसते अभिमान उठदून सादर्व, माजवत. दुसरा वग भेळ्याभावच्या लोकांचा कसतो. ते सत्यान्वेपणाचा काहीच प्रयत्न करता रपल्या साप्र- दायिक गुरूचे टानुयायी बनतार, 'तिसर| एक वग स्वतः फसला जाऊन लाड्य; कल्ह्याप्रमाण इतगस फी पोउणागचा डासत. उर्गाण चाथही एक बर्ग खर्‍या, 'बर्मप्रयतकाचा डस, डासत, की, इंचाचे कुशल 6, स्वतः फसला जात नाटी इतवरासही फसवील नाह.. राममाहन प्रा व्डत रणळे ऊसतां त्याचे तिचार वर्र प्रकारच हात. नुसते शुष्क विचार करून *००य बसणारे ते पुरुष नवत्त, ते मोठे मुत्सळी कायकत होते. यामळे उ.रिनिरदिप् चार वगाभेकी ॥चळ तीन त्ळल्ल नामरेप करून चबश्या बगांची सख्या वाढवावी अजी त्यानी महच्त्वाकाश्षा घरी.

प्रकरण तिसरं नवीन विचारांचे मूतस्वरूप

४. सन १८१४ मध्ये राममोहन नोकरीचे बघनादन मोकळे होऊन कलकच्य!स येऊन राहिले, त्या वेळी ते चागल्या सपन्न स्थितात हाते. शिवाय त्यांच्या रंगपूर येथील सभा सभापण आणि त्यानी प्रसिद्ध केलेलीं एक दोन लहान पुस्तके, ह्याची वाता कलकच्यास येऊन पोचली होती. या- मुळे त्यांचे भोवती, फार मोठ्या बड्या घराण्यातील मडळी हळुहळ जमू लागली, कळकच्याचे व[तावरण त्यांच्या सुधारलेल्या (बचारास जास्त अनुकूल होत. कारण तेथ सर्वसामान्य फारशी. दिक्षणाचे सस्कारात आणणग्वी इग्रजी संस्कारांची भर पडत चाळली होती. त्यामुळ सुशिक्षिताचा मविश्वास नाहींस, होऊन, आपल काठे तरी वरचसे चुकले आहे, ही भावना 'क्ल्कांचे ठायी जाग्रत झाली होती. अद्या अनुकूळ भमीत राममोहन यानी धर्म- विचाराकरिता अ'त्मीय सभा नामक सस्था सन १८१५७५ साली स्थापन केळी, सुप्रसद्ठ कवि रवींद्रनाथ याचे आज द्वारकानाथ ठाकूर, जॉस्ट्स मुकर्जा याचे आज बाबू विश्वनाथ, राजनारायण बोस याचे वडील नद- किशोर बोस अशी अनक श्रीमाज्न्‌ सुर्प्रासद्ध मडळी या सभेत दाखल होती. अथ,तू्‌ सवांचीच धर्माजज्ञासा सारख्याच दजाची होती, असे नव्हे. काहीं केवळ राममोहन याच्यासारख्या थार पुरुषाची ओळख असाबी म्हणून सभेस येत असत तर कांहीं राममोहन यांच्या अगीकूत कायात त्याचे सहकारी मित्र असत. काहीं तर शिष्यभावाने त्याचेजबळ असत, आपले 'घमदास्त्रातील गहन सिद्धान्तांच उद्घाटन करण्याचे कामीं पडित शिवप्रसाद मिश्र हरि- हरानदतीर्थस्वामी याचे राममोहन यांस बरेच सह्य झाले. पुढे ह्याच हरिहरानंदर्तीर्थस्वामीचे बघु रामचद्र विद्यावागीश हे राममोहन यांचे ब्राह्म- समाजाचे पहिले आचाय झाले.

आत्मीय सभेची बैठक प्रथम कांहीं वषे आठवड्यांतून एक दिवस राजा राममोहन यांचे घर्री होत असे. तेथे शीबप्रसाद मिश्र कांहीं बेदपाठ म्हणून

भ्रकरण रॅ.] मूर्तिपुजाविरोध ४१

त्यांतील रहस्य सांगत असत आणि मंतर कलकत्यांतील एक सुप्रसिद्ध गोबिद- माला म्हणून गवई होते, ते राममोहननी केलेली काही प्राथनागीते म्हणत असत. याच सभत सन १८१९ साली सुत्रह्मण्यश्ास्त्री या माबाचे एक मद्रासी राममोहन याचे दरम्यान मृतिपरजेसबधी मोठा वादांबवाद होऊन त्या बादात राममोहन यानी आपल्या बुद्धिवभवान प्रातस्पध्यास चीत केले अस म्हणतात. या वादविवादाची कत्पना वाचकास स्पष्ट कळण्याकरिता त्या- संबधी पुढे एक स्वतत्र प्रकरण लिहिल आहे.

आत्मीय सभेतील वार्दविवाद करूनच राममोहन थाबले नाहीत, वेदान्त- बिद्यारूप गुस्तघन त्यानी सरसहा सवे जिज्ञासूस सुलभ करून दिले. कोठे भापांतररून,न तर कोठे साररूपान, इग्रजी, बगाळी आणि हिदी अद्या भाष्रातून एकामाशून एक ग्रथ छापरन, त्यानी वदान्तशास्त्राचा पस्चिय सरसहा सव वाचकास करून दिळा. इ. सन£८१६ ते १८५९ ह्या साली त्यानी मडक, केन, कठ इंद अश्या उपानपदाची बेदान्तसूत्राची भाषातर प्रासद्ध कली, आणि त्या भाषांतराचे प्रस्तावनत त्यांनी आपल स्वतःच विचार ग्रथित केल,

राममे,हन याचे म्हणण असं काँ, हिदुधमास आधारभूत जे वेद त्यात मूतेपूज कोठे सागितलेली नाही. उलट (तचा (नपरेधच कळला आहे. पुढे पोराणिक ग्रथातून मृर्तेपरजा कोठेकोठे सागितळी असली, तरी ती ज्यास परमात्मस्वरूपाच आकलन करता येत नाही, अद्या निबुद्ध लोकांकरिताच साभितली आहे. श्राति-स्मृति-पुराणे ह्याचा खरा लाक्षणिक अर्थ लक्षात घेतला तर मूर्तपूजा ही त्यास अभिप्रेत नाही अस [दसून यइल. असं असता आज हिदुलोकांत मूतंपूजेचा प्रचार सवत्र दसतो, ह्याचे कारण त्यांस विचारल्यास त्याचे कोणासच समर्थन करता येत नाही. वाडवडील करीत आले म्हणून आम्ही करतो असेच सारे सागतात. जी गोष्ट गह्य आहे ती परंपरेने स्तुत्य कशी होइल शिवाय बगाली लोकाच्या इतर आचारांत रघुनदनानंतर प्राचीन परपरेचे बघधन कोठेच राहिलेले नसतांना, त्यानी मूतिषजेपुरता परंपरेचाही धाक दाखविणे व्यथं होय अस राममोहन याच म्हणणे पडल.

काष्ठमाषाणादि वस्तूंची देव म्हणून पूजा करणे हे इतके वेडगळपणाचें आहे कीं, हिंदूंसारखे सुसंस्कृत लोक अशा मूतीची पूजा करीत असतील हा गोष्ट सुरोषपियन लोकांस अराक्य बाटे. ते मूर्तिपूजेचा अर्थ इंश्वराच्या शुण-

४२ लोकांर्चे अज्ञान [माग छा

प्रतीकांची उपासना असाच करीत. परंतु खरा प्रकार तसा नसून हिंदुलोक देवदेवतांस स्वतंत्र अस्तित्व अधिकार मानितात. इतकेंच काय, पण काष्ठपापाणांच्या मूर्तीसही सर्व शाक्तिमान्‌ परमेश्वर मानून त्यांस मनुष्यमात्रा- प्रमाणे कनककांतादि सब भोग दिले जातात, इतकेच नव्हे, तर अशा देवांच्या संतोपासाठी, नानाप्रकारचे उपासतापास, देहदंड आअगिरा रघुनदनादि स्माताच्या बिचारे कूर्मनारसिह पुराणांच्या मताने जीवाचे बलिदान आत्महत्याह, केल्या जातात. ह्या गोष्टी राममोहन ह्यांनी आपल्या लेखांत वारंबार प्रसिद्ध केल्या,

ज्यांची परपरा झुद्ध आहे, अश्या निग्रही सच्ळ्शील हिदुलोकांचे आचार कतुत्व कितीतरी उज्ज्वल असावयास पाहिजेत, असे असतां त्यांनी अशा घोर अज्ञानात रहाव ही गोष्ट राममोहन यांस पहावेना. मृतिपूजा, त्रतवेकल्ये त्याचे अनुधगान उलस्न्न झाळेल्या ख्ायपेयादि आचारांसंबधी निरनिराळीं बंधने वेड्या समजुती ह्याने हिदूसमाज फार ब्रिघट्टडन गेला आहे, असे त्यांस वाटळे, मनुष्य कितीही विद्राण नीतिमान असो, त्यांचेकडून खाण्या- पिण्यासबंधी/ एस्वाय्या कुलक रूढीचे उळघन होताच, तो जातिब(हा'कत होतो, पण चोरज,रपढि पार्पी गुन्हेगार मात्र तसेच जावोत शुद्र म्हणून नादूं ठाकतात अशा चाळ प्रकागाची राममोहन ह्यास अत्यत चीड आळी. आणि त्या सव अनथावह पार्रास्थदींचे कारण गाममोत्न ह्यानी अस टराबिळ की, हिदुसम जास गुर्स्थानी असळेला श्रप्ठ वग, आपली रूतःची वृत्त उत्तम रीतीने च.ळावी, यासाठी, माच्या नावाखारी मृदिप्रजादि निरनिराळी विधी- विधानाची ग्वुळ उत्पन्न करून लोकास खरी ज्ञानर्टार येईल अशी काळजी घेत आला आहे. 'भोळा भाव हा तो अज्ञानाचा म्वभाव' ह्या न्यायान धर्मगुरु सागतोळ ती पूर्वांदशा, भूदवच ते! त्यास अस का? असही (विचारण्याचे) साय नाही, अर्ज, दूःस्थितत पाहून राममेःहन म्हणतात की, त्यांच्यामधील खरें ब्राह्मण्य जाग्रत झाळे, आणि कितीही लोकक्षीभ झाला तरी ते| सहन करून हे लोकांचे अज्ञान दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला, त्यानी उपनिपदा५कीं कांही लहान उप नेपदांच बंगाली, हिंदी वब इग्र्जी भाषांतर करून त्यांच्या दोकडो प्रति आपल्या खर्चाने फुकट वांटल्या आणि एक्या परमात्म्यांच ज्ञान करून घेऊन त्याची उपासना कराबी, हेच सर्व बेदांचे सार आहे. वेदांत

भ्रकरण रॅ.] धमेवेड्या समजुती ४३

धमकास्त्रांत देवदेवतांच्या उपासना सांगितल्या असल्या तरी त्या गौण असल्याबद्दल वेदशास्त्रांनांच सागितले आहे, अर्थात्‌ चित्तशुद्धीसाठी अगर दुसऱ्या कोणत्याही हेतूंनी देवताचेन करीत बसतां एक्या परमपुरुषाची उपासना करावी. आणि तीही वेदिक मंत्रांनीच केली पाहिजे अस नाहीं, तर जशी येईल तशी स्वभाषेतही केळी तरी ती अदास्त्रीय ठरत नाहीं. अशा प्रकारचा ज्ञानाचा प्रसार त्यांनी केला ह्याबरोबरच त्यांनीं विरेषे- करून साहेबलोकांच्या माहितीकरितां शिव, कृग्ण, काली, इत्यादि देव- देवतांच्या कथा उपासना क्या बीभत्स अनीतिमय आहेत, यांचेही त्यानीं आपल्या बुद्धीप्रमाणे उदघाटन केले! आणि एकदरीत देवतार्चने, जप- तपादि साधने, यज्ञ, होम, हवने, शास्त्रीय मानलेली विधिविधाने, त्रतवेकल्ये, प्रायश्चित्त, शास्त्रीय कमाकर्मानपेध, किवा थोडक्यात वणांश्रमधम ही सर्व कमीअधिक प्रमाणांतील धघमवेड आहेत, कनिष्ठप्रतीच्या अज्ञानी जीवांस त्यांचा उपयोग होतो अस असले तरी त्यांसही ती आवद्यक कर्तव्ये नाहीत, असेच त्यानी पुनः पुन्हा लोकांस जाणविले,

हे सर्व विचार राममोहन यानी आपल्या उपनिपदाच्या प्रस्तावनातून प्रगट केळे आहेत. मद्रासच्या सरकारी काळेजातील दकरदास्त्री, कत्कच्यांचे सरकारी कालेजांतील पडित मृत्युजय क्ययािलकार आणि दुसरे एक सुत्रहाण्य- शास्त्री, ह्याच्या टीकास उत्तरांद,खल म्हणून जी लेखमाला रममोह्न ह्यानी प्रसिद्ध केळी, त्यांतही अद्या प्रकारचे पुढील मृ्तिपजाविरोध ह्या प्रकरणात दर्शबिल्याप्रमाणे विचार त्यांनीं प्रगट केले. प्रत्लेक ळेग्वात त्याचा कटाक्ष ब्राह्मण- वर्गावर विदोप अस, तथापि पुढे मिदनर्‍याबरोबर वोदविवाद करण्याकरितां त्यांनीं जी माला सुरू केटी, प्यास त्यानी *“ ब्रेहानिकल मगेइन म्णजे “: ब्राह्मणधर्माची पत्रिका ?” असेच नाव दिले. पुढे त्यानी आपल्या अल्प आत्मचारित्रांत मी ब्राह्मण्याचा विरोधी नसून त्यास (वक्त स्वरूप प्रास झालं आहे, त्याचा विरोधी आहे असे म्हटले आहे.

लोकांत प्रचलित असलेल्या धमवेड्या समजुती कशा सुधाराव्या, लोकास सुजाण कसे करावे, ह्या गोष्टींचा आत्मीय सभेतही नेहमी खल होत से, त्या वेळीं कलकत्त्यास डेव्हिड हेअर या नांबाचा एक सामान्य घड्याळजी राहत असे, त्याचें शिक्षण बेताचेच झालेले होते. घमाचाही त्यास अभिमान

४३४ पुशिलित शरुडे [भाँग एअर

होता अस नाहीं. पण त्याचेमध्ये कामाची धडाडी फार मोठी असे. एक दिवस लोकांस सुसंस्कृत करण्याचा प्रश्न आत्मीय सभत बिचारास घेतला असतां, राजा राममोहन ह्यांनी असे सुचविले की, उपनिषद बगेरे ग्रंथांतून जे परभ उदात्त असे धर्मविचार आहेत, त्याचा लोकात प्रसार कराबा, डेव्हिड हेअर याचे म्हणणे इंग्रजी शिक्षणाचा चोहाकडे प्रसार झाल्याबाचूम लोक सुज्ञ होणार नाहीत. या वादांत डेव्हिड हेअर यास यश येऊन, शेबटी उभयताचे ख्वटपटीन कलकत्ता येथ हिंदुकाळेज स्थापन झालें. परतु ह्या उद्योगाचा परिणाम प्रतिक्रियार्ष झाला, लोकाच्या ध्मसमजुती आचार खुळेपणाचे आहेत, ही गाष्ट ग्रहित धरूनच ज्या दिक्षणाची उभारणी, त्या दिक्षणान अधबट तयार झाळेळे तरुणही अत्यत नास्तिक धर्मभ्रष्ट झाले. त्यानी पाश्चात्याचे विद्धेतील गुणापेक्षा द.पाचाच अगिकार जलद केला. आणि ह्या विचारक्रान्तीच्या वाबटळीत सापडलेल्या सुणि'क्षत तरुणाची मन पुन्हा सुस्थर कर्शी कराबी हाच पालकास माठा बिकट प्रश्न पडला. इ, सन १८७९ साळी मुबदैस दिलल्या एका व्याख्यानात बाबू प्रतापचद्र मुजुमदार म्हणतात की, ह्या ज्ञानवक्षा ची फळ बग,ल प्रात,च्या न.दयास कारण झाली. आपल्यापकी उत्कृष्ट हावकरू माणस दारूपायी मृत्युमुखी पडली नाहात काय ! आपल्या ज्ञानाची घमड मारणारे आपल्यातील पुष्कळ सुदिक्षित लोक-षाजी-दारुडे नाहींत काय ? अन्ना रीतीने हेदुध्मांचा सर्वस्वी नाश होण्याचा तो बेळ आला होता,”

ह्याच सुमारास (सन १८२८) हिदू कॉलेजात डेरोझिओो या नांबाचा एक बीस वषाचा तरुणबाड प्राफसस्चे जागेवर आला, फ्रेच राज्यक्रान्तीचे वारे त्याच्या गुरूपासून त्याच्या अगात सचरटे होत. तो मनाचा मोठा दिलदार उमदा होता. त्यान हा हा म्हणता सर्व विद्याथ्यावर विलक्षण छाप बसबिली, डेरोझआओ ह्याचा एक शब्दही मलांनी खाली पट्ट दिला नाही. बिद्याथ्याकडून असे उत्तेजन मिळताच त्याने इ.सन १८२९साली एक “' तत्त्वविचारमंडळ म्हणून सस्था काढली. त्या सस्थेत हरएक विप्रयासंबघीं पूण मत- स्वातंत्र्याच्य, तत्त्वावर बिचार केला जाई. बडिलांची मर्यादा, शाखत्मर्यादा, रूढि, लोकापवाद इत्यादि लोकिक बधनांना झुगारून देऊन, विचारस्वातंत्र्या- सवूळ तेथें जबस्द्स्त माजले. धर्मा*्ता क्लुलात्कार ह्ांचा उघड उघड

प्रकरण र.] डरोझिओ ४%

उपहास होऊं लागला, डेरोझिओ ग्रास धमाची यत्किितही चाड नसे. तो हिंदूंतील ब्राह्मणवर्गावर मृ्तिपूजेवर भयंकर टाका करी, जात-पात, देव-धर्म या सवीचा नायनाट करू पाहणारा तो एक कलिपुरुपच होता. त्याच्या रिभ्षणाने विद्या/थवर्ग अत बहकून गेला. सध्यावदन, स्तोत्रपाठ वगरे करण्याचे प्रसगीं मुद्दाम उपहासबुद्धींने ते शलयड ह्या इंग्लिश काव्यातील कावता म्हणत, आम्हीं सर्वे धर्मबधने झिडकारली हे दाखविण्याकरिदा ते डेरोझिओबरोवर बोटेल स्वाद्यपेय सेवन करीत, एक दिवस तर या सुशिक्षित बंगाली तरुणांनी आपला अत्याचार कळसास नेला. पुढे लवकरच खिम्ती पाटी झालेल्या बानर्जी नांवाच्या एका बगाली ग्रहस्थाच्या नेदुत्वाग्वाली ते एका घरात शिरले तेथे त्यांनी गोमांसावर यथेच्छ ताव दिला, इतकेही करून त्याचा आचरटपणा थांबला नाही. अभश््य भक्षणाने मस्त झालेत विद्यार्थी आपल्या हातात गोमांसाचे तुकडे घेऊन भररस्त्यांतून उरामपणे (मग्वृं लागले, कांहीनी तर ते गोमासाचे ठकडे एका अत्यंत धर्मिष्ठाचे घरात मुद्दाम फेकून दिले. ह्या अर्त्यंत नित्य अद्या अत्याचाराचा परिणाम फौंजदाऱ्यात होऊन कित्येकांस शिक्षाही झाल्या. इग्रजी विद्यावारुणीने उडवरन दिलेला हा अनर्थ पाहून तत्कालिन पुढार्‍्यांनीं माना स्वाली घातल्या. किलेकानी आपली मुल भराभर शाळांतून काढून घेतली. अखेर याचा फारच गवगवा होऊन इ. सन १८३१ ख्वाली डेरोझिओ ह्यास काळेजांतून काढून टाकल, तेव्हा काही दिवसांनी ही लाट किचित्‌ शांत झाळी. तरी एके वाजस जुने ते धमवेडे दुसरे बाजूस नवे ते फाजील शाहाणे असा उभयपक्षी लेकाषवाद सुरूच होता.

प्रकरण चवथे मृ्तिपूजाविरोध

अगोदरच मागील प्रकरणांत वर्णन केल्याप्रमाणे चिताजनक परिस्थिति उत्पन्न झालेली त्यात राजा राममोहन यांचे, जनदृष्टीने धरमबाह्य असे, स्वतंत्र विचाराचे ग्रथ जेव्हा प्रासद्ध हांऊं लागले, तेव्हा त्यांचेविरुद्ध मोठीच चळवळ उडून गेली. राममाोहून ह्याचे मतांचे खडनपर लेख ग्रथ प्रसिद्ध होऊं लागले. पडित गोरीकांत भट्टाचार्य यांनीं ज्ञान-रचद्रिका नामक पुस्तक प्रसिद्ध केले, फार काय थेट मद्रासची पुराणमताभिमानी मंडळी बादाकरितां जागी होऊन पुढे सरसावली, राममोहन ह्याच्या हेजाऱ्यापाजाऱ्यांनीं तर त्यांस नानाप्रकारे त्रास देण्याचा बिडाच उचलिला, एका विक्षिप्त ग्रहस्थांनी अपरात्री त्यांच्या दाराशी कावड्यासारखे ओरडून राममोहन हे कोंबडी बाळगतात असा लोकांचा गैरसमज करण्याचा राममोहन यांची झोपमोड करण्याचा क्रम सुरू केला, त्यास घरांतल्या मंडळीनी कटाळून घरांतून हाकून लावावे म्हणून, दुसऱ्या एकाने गाईंची हाडे त्याच्या घरांत रात्रीं टाकण्याचा उपद्याप केला. हतकेच काय, पण रस्त्यांनी राममोहन जात असता त्याची धुळवड करण्यासही टारग्या मुलानी कमी केले नाहीं, आणि गावांतील दिष्ट लोकांनी तर असंही उठविले की, जेसुर कासमबरजार येथे उद्भवलेल्या वाख्याची सांथ राम- मोहन याच्या अधार्मिक कृत्याचाच पारेणाम आहे, याच्याही पुढे जाऊन कांहीं मडळींनीं त्यांच्या पुतण्याकडून राममोहनांस धर्मबाह्यवर्तनामुळे बेवारस ठरविण्या- बद्दल कोटोत दाबेही देवविळे, त्याचा उल्लेख वर आलाच आहे. पुढे पुढें तर, कांहींनीं राममोहन यांचे मुलाबर फौजदारी गुन्ह्याची भयंकर तोहमत आणिली; असे त्यांस पुरपुरे सतावून सोडल. परतु ते मनाचे खंबीर असल्यामुळें मुळींच डगमगले नाहींत. उलट अधिकच इर्षेस पेटले,

त्यांच्या हिंदुधर्मासंबरंधी वादबिवादांतील मुख्य विषय म्हणजे मूर्तिठूजा हा होता. खिस्ती मुसलमानी धमानीं ज्या कारणास्तव आपल्याला निद्य मानले, त्या मूर्तिपूजेला राममोइन ह्यांनी कसून विरोध केला. सबब त्यापंबंधी

प्रकरण थे] मूर्तिपूजा ४७

सविस्तर माहिती कळण्याकरितां, त्यांच्या बादांतील कांहीं ढळक मुद्दे संवाद- रूपाने पुढे दिले आहेत. ह्या वादांत राजा राममोहन ह्यांचे प्रतिस्पर्धी प्रायः मद्रासी शास्त्री होते. त्यांच समग्र बिवेचन आम्हांस पाहाण्यास मिळाले नाही, तथापि त्यातील जीं विधाने राजा राममोहन यांनी आपल्या लेखांत निरनिराळ्या ठिकाणी उद्धत केलीं आहेत, त्याच्या आधारे खालील सवाद रचला आहे. तो भाषांतररूप नसून भावरूप आहे, असे समजाव. त्यात विशेषकरून राममोहन ह्यांच्याच विचाराची दिशा अधिक स्पष्ट करण्याचा हेतु आहे. राम- मोहन ह्याचे उत्तरास त्याचे प्रांतस्पध्यानी प्रत्येक वळी काय प्रत्युत्तर दिले, ते यांत दाखविले नाहीं. अथात्‌ राममोहन याच्या प्रतिस्पध्याच्या दृष्टीने खालील संबाद अपूर्ण आहे, हे बाचकतानी लक्षात ठेवावे, मू्तिपूजा

शास्त्री:-- आमचे वेद, शास्त्र, पुराण, आगम, तत्रे, सूत्रे आणि इतिहास या सबाबरील टीका, भाष्ये भाषांतर ह्या सवात एका अद्वेत ब्रह्मस्वरूपाची उपासना सांगितली असता, हे एक नबीन तन्व आपण शोधून काढल, असे तुम्ही धर्मसुधारक म्हणविणारे समजतां हे आश्चय होय ! पूर्वी एकदा ह्या आरयावतोत धमाची घडी बिघडली असता, त्याची उत्कृष्ट व्यवस्थाति लावून देणारे श्रीजगद्रुरु आद्य शकराचा्य ह्यानीही ही अहता धरली नव्हती.

राममोहनः--माझे हितरात्र तस भासवीत असल्यास कळे, बाकी मी कांहीं नवीन तत्त्व शोधून काढल, असे केव्हाच म्हटले नाहीं. उलट माझे तर असच म्हणणे आहे की, आपल्या प्राचीन धर्मतच्वाप्रमाण आदरणीय जी निराकार ब्रह्मोपासना ती सोडून आज लोक चोहोकडे काष्ठपापाणाच्या मूर्तीची उपासना करीत आहेत, हा आमच्या सनातन धमाचा घोर अधःपात आहे.

शास्त्री: -“-अहो, यांत अधःपात तो कसला ? सरगुणब्रह्माची उपासना करण्याचा तो एक राजमार्गच आहे. राजाची भेट घेण्यास जशी राजदरबारी मंडळींची मर्जी संपादाबी लागते, त्याप्रमाणे पड्गुणेश्यसपत्न भगवंताची कृपा संपादन करावयाची तर त्याचे भिन्न भिन्न गुणप्रतिकाची पूजा करणें योग्यच आहे. किंवा असे म्हणा की, समुद्राच्या एका भागाची पूजा केल्यानें सर्व सागराची पूजा केल्याप्रमाणे होतें.

३८ मूर्तिपूजाखैडन [माग ळर

राममोहन!---अहो, तुमचे हे दृष्टान्त विसंगत आहेत, एकांत अंशअंशीभाब दाखवितां, तर दुसऱ्यांत सेव्यसेबक असा भाव दाखवितां ! मृ्तिपूजक आपल्या इष्ट मूर्तीस साक्षात्‌ ब्रह्मस्वरूपच मानतात, राजसेबकांप्रमाणे राजाहून अत्यत हीन भिन्न असे मानीत नाहींत. शिवाय मोहवरऱा राजाची उपमा निर्विकार परमात्म्यास देणे योग्य नाही. आतां परमात्म्यापासून मिन्न असे प्रतीकांनीं दर्शित जे त्याचे गुण तुम्ही मानता, ते शाश्वत की अशाश्वत ? शाश्वत म्हणाल तर एकमेवाद्वितीयम्‌ या परम सिद्धान्वास बाध येईल बरें, इंश्रराचे गुण अद्ाश्रत म्हणाल, तर इश्रराच रवरूप बदलणार 3३२6एव विकारी होईल, दिवबाय तुम्ही मानलेले त्रिगुणाचे प्रतीक जेऊ.ह्या, "णु उशाण महेश ह्यांच्या अत्यमत अनीतिमय अवतारकथा मनात आल्या, म्हणजे निर्गुण निर्विकार अद्या परब्रह्माचे त्यास प्रतीक मानणे याहून साहस ते कोणत तुम्हांला पाहिजे तर बडानगर किवा कालीघाट येथील उपासनाप्रकार पाहून या ! तेथे इद्याची गाक्ति म्हणून ज्या कालीदेबीची उपासना करितात, तिचे ते विलक्षण रूप आणि तिच्यापुढे होत असलेल्या पश्मूचे माणसाचेही बलि, तसेच तिच्या उपासकांनी तिच्यापुढे मद्यमांस अनाचार यांचा चालविलेला नंगा नाच, पाहिला म्हणजे केवळ आुद्ध अद्या परमेश्याची ही दक्ति अस कोण म्हणेळ ? आणि जे तसे मानीत असतील, त्यांची नीतिमत्ता तरी काय किमती- ची असणार ?

शास्त्री: ---डेश्वरांच्या या अचित्य त्रिगुणात्मक मायाशाक्तीचा बिचार थोडा शूढ म्हणून तूर्त बाजूला ठेवला तरी आकाशात पतित तोयं यथा गच्छति सागरम्‌ ह्या न्यायाने कोणत्याही सचेतन-अचेतन पदार्थांची इंशभावानें पूजा केली, तरी ती त्या एका परमात्म्गास पोचणार नाही काय

राममोहन:---अहो, ह्या तुमच्या म्हणण्यान तुमचा श्रीकृष्ण तो ज्या कदंबावर बसे तों वृक्ष, हे सारखेच पूजनीय झाले. मग देवळांतला देव देवळाबाहेरील पायरी, यांत अंतर काय

शास्त्री:---पण अनंत, अमर्याद व्याप्रक असा परमात्मा जर तुम्ही मानतां, तर तो, पाषाणमूतीतही आहे, असे मानावयास काय हरकत आहे

राममोहन: --तुम्ही म्हणतां तसे एक व्यापक परत्रह्म आहे, असा आमचा हृढविश्वास आहे खरा; परंतु या आमच्या ,आस्तिक्यभावामुळे जड प्रदाभशीही.

प्रकरण थें.] मूर्तिपूजाखंडन ४९

तो इंश्रर संलम आहे, अशी श्रद्धा असणं जरूर नाहीं. जडसृष्टीच्या सापेक्षतेने परमात्म्याचे वास्तविक स्वरूप कसे ते आपणांस स्पष्ट कळत नाहीं, असं पाहिजे तर म्हणा,

शास्त्री: ---तुम्हांस त्याचे स्वरूप कळो; पण कर्धी पाहिलेल्या राजाच्या भेटीस जाताना तुम्ही नजराणा बरोबर नेता ना, मग अज्ञात अशा परमेश्वराची कृपा संपादण्यासाठीं आम्हीं त्याची पूजा बांधली तर त्यात गैर काय झाले?

राममोहन: --गेर काय झाले वबाहबा ! दंभलोभादि विकारयुक्त राजाचे बरोबरीस तुम्हीं निर्विकार परिपूणं अश्या परमात्म्यास बसविलेत, याहून आणखी गैर ते काय असावयाचे ? इंश्रराचे अवतार माणसांप्रमाणे हाडामासाचे देहधारी असे मानण्यात तरी तुमची हीच चूक होते.

शास्त्री: -- अहो, ज्याप्रमाणे गरीब प्रजेची गाऱ्हाणी समजावून घेण्याकरितां एकादा मोठा सम्राट्ही महारमागाचा गुसवेष घेऊन फिरत असतो, त्याप्रमाणं भक्तवत्सल परमेश्वरान दीनजनांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठीं मानवदेह धारण केल्यास त्यांत असभवनीय ते काय

राममोहनः--- का बरे? सर्वेज्ञ सर्वशक्तिमाजू परमात्म्यास भक्तांची दुःखे समजावून घेण्यास अथवा निवारण करण्यास क्षुद्र मानबदह धारण करणे भाग पडावे, हेच असभवनीय.

शास्त्री:--पण तुमच्या आईबापांचे फोटो किबा थोर पुरुषांच्या तसबिरी प्रत्यक्ष त्यांच्या अपेक्षेन कितीही तुच्छ असल्या तरी त्या उत्कृष्ट प्रेममय अशा स्मृति जाग्रत करून तुम्हास आनद देतात ना? मग सगुणमृताचे दर्रन त्याचप्रमाणे इंश्वरासंबधी स्मृति जाग्रत ठेवणार नाही काय! ही इष्टापत्तिच आहे.

राममोहनः---इष्टाप त्त वाटेल तर तुम्ही म्हणा; पण हत्तीचे तोड लाविलेला गणपति, पुच्छधारी हनुमान्‌ , राधेचे खांद्यावर हात टाकलेला कृष्ण किंा त्याहून निद्य प्रकारच प्रतीक शिवालिग, हींच जर ब्रह्मस्मृतीची साधने असतील, तर ती अनिष्टापत्तिच म्हणायची! घड मानबी नाही धड देबीही नाहीं अशा विलक्षण गुणांचा आरोप तुम्हीं एखाद्या सृष्ट पदाथीवर केल्याने त्यास एकदम सृष्टिकर्त्याची पदबी प्राप्त होते, हें तुमच्या मू्तपूजेतील मोठेच ढोंग आहे!

शास्त्री:---अहो, इंशाचें खरं स्वरूप कळल्यामुळे भलत्याच प्रतीका-

(> ५० मू[तेपूजाखंडन [भाग छा

चर जरी इशाची भावना केली, तरी त्या ठिकाणींही इरातत्त्व असल्यामुळे इंश्ररप्राप्ति झाल्याबा'चून राहाणार नाहीं. स्वस्थ पुरुषाने आपल्या कल्पनेने खोटाच वाघ उभा केला, तरी खरा वाघ पाहून भयकर्पाद जे ्पारणाम होतात ते सवे त्या खोट्या वाघानेही अनुभवास येतील. कारण त्याची भावना तश्ी आहे.

राममाहइन:---_ही स्वप्नातील भ्रमिष्ट स्थिति भटभिक्ष्क पुजारी यास खआपली वतत चालविण्याकारता सोइची वाटत असेल तर वाटो; परतु ज्यास सत्यान्वेष्रणाची यत्किचित्‌ चाड आहे, त्यास असली भ्रमिष्ट स्थित कधीच स्पृहणीय वाटणार नाही.

शास्त्री: --काष्टपाषाणाची प्राथनार्मादर, चर्चे, मशिदी, उपासनेस असाव्य] तर तुम्हास स्पृरहणीय--नव्हे आवश्यक वाटत ना? मग आम्ही तरी उपासने- ला त्याच काष्टपापाणाच्या मूर्ति घेतो.

राममोहन: -- भळे, भले! पण महाराज, तुमच्या मृर्तीप्रमाण मरिदीस कोणी प्रजानवेद्य अपण करीत नाहीत. मूर्तीचे अष्टभोंग कोणी देवळास अर्पण करीत नाहीत. कालीदेवीपुढील रंडे बोकड प्रार्थनार्मादराला बळी लागत नाहीत. काष्ठपापाणातील उपासना काष्टपाषाणाची उपासना, यात मह दंतर आहे. दिवाय अवतारमृतीप्रमाणे कोणत्याही चच-मरिदीची असभ्य अनीती, पुराण, कथा स्तोत्र तयार होत नाहीत.

शास्त्री:--काय हो, आमच्या प्रजानेवेद्याची तुम्ही कुचेष्टा करता; पण समजा, क'णळा एकादा अत्यत जिवलग मित्र आहे. तो घरी आला असता त्यास खसण्याला सुदर कोच दिला, उपाहारास उत्तम फळे दिली, हारतुर्‍्यानी त्यास मोडत कला चार स्तुतिपर गोड शाब्द त्याच्याबद्दल बोलला तर त्याचा अगदी अपमान झाला असेच होईल नाही !

र[ममाहन:--- वाः ! उदाहरण मोठे चागले घेतलत ! तुमच्या या सन्माननीय मित्रावर, मच्छा, गड्य। कासवा, अरे डुकरा, नाहीतर, अहो म्हसोबा. अशा सबाधनाचा तुम्ही वर्षांव केलात, आणि टू बक्रदरत असून लंबकणं आहेस, तू दुताड्याच काय पण तीन तोडांचा आहेस, तुझे लाणूलचालर्‌ मोठ भयप्रद आहे, इत्यादि पकारे त्याची स्ताति केलीत, तर त्यास कार चाटेल बरे! रावाय याहूनही मोजेचा प्रकार असा की, तुमचा जिवलग सख: साक्षात्‌ सन्निध असतां जर तुमचे ते उपाहाराचे ताट त्याला समपण करितां

पकरण ्थे,] मू्तिपूजाखंडन ५१

तुम्हीं त्याचे फोटोपुढेंच नेऊन ठेवलत, फुलांची माळ त्याचे फोटोवर्च घातलींत आणि त्या सन्मित्राकडे पाठ फिरयून त्याचे त्सावरीपृढच हात जोडून, या, बसा, वगेरे प्राथना चालविळीत, तर तुमचे डोके ठिकाणावर नाही असच तो समजणार नाही काय ? तुमचे जिवाचा कलिजा, तुमचे सन्निध सदासबंदा हजर असता त्यास सोडून त्याचे (कल्पित ) चित्राचे देव्हारे माजवणे, विचित्रच नव्हे काय

शास्त्री:--मग ग्रीक देवताचे देव्हारे माजविण्यांत पाश्वात्य वबिद्वानानी एवढा ग्रंथसभार खर्ची घातला, तही स्वृूळच नव्हे काय?

राममोहनः -- होय, होय, तेही स्वळच. परतु त्यान समाजात तुमच्या मूर्तिपूजेइतका बखेडा घातला नाही. निर्रनराळ्या मृतांच्या उपासनेत पथभेदाने घातलेली कुपण आणि तन्निमित्त स्पशास्प्दा, भक्ष्याभध्य इत्यादि विधिनिषेधाची गुफलेली जाळी, ह्यानी आपला सवे समाज विस्काळत होऊन जगापासून स्वयबाहि'कत होऊन पडला आहे. ह्या विधिनिपेधाच्या संगोपनाने जीवाच्या सामान्य सुख्वातही माती घातली आह!

शास्त्री:---मग तुमच म्हणणे, वाटेल ते वाटेल तेथ खाध, प्यांब यथेच्छ मजा मारावी ६१

राममोहन! ---नाही; अस नव्हे. आपले स्वाण पिणे वागण ह्या- संबधी शास्त्रमयादा पाळावी, ते बरे. इंश्ररगाचे जानसपादनासाठी प्रत्वेकाने बणाश्रमानसार शास्त्राविहित कर्म करणे, हे योग्य आहे, दे "यर, परतु अर्पार- हाये आहे असे मात्र आम्हास वाटत नाही. कारण वदान्त आणि बेदान्त- दर्शानांत, रेक, बाचक्नवी, सुळभा, विदुर, 'वमव्याच उत्या.दै वेदाथ्ययनास अनिकारी स्त्री पुरुष ज्ञानसपत्न झाल्याची उदाहरण आहत.

शास्त्री:-- असतील, एकूण तुमची मत त्या वेदवाह्य लोकांप्रमाणे---

राममोहन: --नाहीं, माझ्या मतास तुम्हाला वेदबाह्य म्हणता येणार नाही. वेद[स सोडून मी कांहींच बोलत नाही. उलट, तुम्ही वेदिक म्हणविणारे लोकच, मूर्तपूजा, सक्तीची सती, कन्याविक्रय, बहुपत्निकत्व, (बेय्यानिरपेक्ष- ब्राह्मणप्रतिष्ठा, इत्यादि कित्येक वेदबाह्य आचार रूढ करीत असता.

शास्त्री: --तुम्हांस जर बेद मान्य आहे, तर त्यांत अनेक साकार देव- देवतांची बर्णने नाहोंत काय !

५२ मूतिपूजाखंडन [माग ला

राममोहन: --ज्यांचीं बर्णने आहेत ते देव तुम्हांआम्हांप्रमाणेंच विकार- बद आहेत, परमात्मपदाची तेही आमच्याप्रमाणे आकांक्षा धरून आहेत. एकमेवाद्रेतीयम्‌ असा जो एक परमात्मा, तो अवर्णनीय आहे, त्याचे स्वरूप अनिदंर्य आहे.

शास्त्री: ---अहो, ज्याचेब्रद्वल तुम्हांस कांहींच निर्देश करतां येत नाहीं, तो मग आहे म्हणून तरी कशाला म्हणतां ? पुरे नास्तिकच कां बनाना !

राममोहनः---नाही, नाही. आम्ही नास्तिक कधीच होणार नाहीं. एक- वेळ मूर्तिपूजा पत्करली; पण नास्तिकपणा त्यापेक्षां सहखपट घातक आहे. आता तुमच्या आक्षेपाला धरून इतकच म्हणतो की, त्या ब्रह्माचे इंद्रियातीत असे गुणधर्म जरी आम्हांला समजले, तरी असे एक सर्वेव्यापि अह्म आहे, अस भान सहज होत. एकादी क्षुल्क गवताचे काडीची रचना पा.हळी, तर ह्या सृष्टीचा कोणीतरी नियामक असला पाहिजे अद्यी सहज खात्री होते, तो कोण कसा, हे आपणांस सांगवणार नाही, ही गोष्ट वेगळी,

शास्त्री:---मग सगुणोपासनेदिबाय अद्या निराकार, आणि अनिवबचनीय परमात्म्याचे ज्ञान तरी कसे व्हावे बरे ? ते अत्यंत दु्धेट नाहीं काय

राममोहन: -- होय. परमात्म्याचे स्वरूप पूणपण जाणणे, हे दुर्घटच काय, प्रायः अशक्यच आहे. परंतु या अजब दुनियेची घडामोड जर एकादा चाणाक्ष मनुष्य पाहील, तर तो बघेल तेथे त्यास ब्रह्मसाक्षात्कार होईल,

शास्त्री:--तसे म्हणाल, तर 'ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः? असा बेदान्तशास्त्राचा सिद्धान्त आहे. सृष्टीची घडामोड ही सर्व माया आहे, एक परमात्मवस्तु काय ती सल्य आहे, बाकी सर्ब इृश्यजात हें मिथ्या आहे. ते बघून काय फळ !

राममोहनः---माया म्हणजे परमात्म्याची शक्ति त्या शक्तीचा जगद- रूपाने परिणाम. एक परमात्मवस्तुच काय ती सत्य, याचा अर्थ इतकाच की, सर्व हृद्यजातास जी भावरूपता आहे, ती त्या परमात्म्याचीच आहे. सृष्ट- पदाथाच्या सुंदर मांडणीत इंगदरशान होऊं शकते ह्याचा अर्थ हांडा, भांडे वगेरे प्रत्येक जड वस्तु देव आहे, असा कोणीच करीत नाहीं. त्यांतील जो एक सदरा, तं इंशाचे स्वरूप आहे.

शास्त्री:--- पण तो सदंदा प्रतीर्त.स येणे सुलभ व्हावें, म्हणून संस्कारांनी,

भकरण थे.] मूर्तिपूजञाखेडन ५३

दिव्य पारदर्शक केलेल्या प्रतीकांची पूजा आवश्‍यक नाहीं काय ? आपण पृथ्वीवरील माणसें पार्थिब शरीरधारी आहोत तर आपला देवही पार्थिवच नको काय मानसपूजेस जसा मनोमय देव तसा बाह्य शारीरिक पूजेस स्थूल -साकार देव आवइयकच आहे. आपण जोपयंत व्यावहारिक सत्तत आहोत, तोपर्यत आपले देवासही व्यावहारिक सत्ता पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही जो सदरा म्हणतां, तो सदंदा चिदेश, अगर दुसग एकादा परमेत्नाचा गुण ह्याची, विर्वाक्षित आकारबान्‌ संस्कारानीं पवित्र केलेल्या प्रतीकाचे द्रार उपासना करावी, अशी धघर्मशास्त्राची सवास आज्ञा नाही काय

राममोहनः--- नाहीं, खचित नाही, श्रांत, स्मृति, पुराणे तंत्रे सव एक- मताने एका निराकार ब्रह्माची उपाम्ति सांगत आहेत, तुम्ही म्हणता ती मूतिपूजा केवळ अजाण साघकासच योग्य म्हणून तुच्छ गणली आहे. साधकांच्या अधिकारभेदांतच यासंबंधीं विरोधी शास्त्रवचनांचा मेळ घालतां येतो. शिबाय असे पहा की, महमदी, प्राटेस्टट खिस्ती लोकास तसेच आपलेकडीलळ नानक, कबीर, इत्यादींचे साप्रदाय्रिकास मूर्तिपूजेची "आवश्यकता कां भासत नाही

शास्त्री:--भासत नाही अस तुम्हाला बाटत असेल, तर तो भ्रम आहे. कोणाचा ग्रंथसाहेब, कोणाची तसबी, कोणाचा क्रूस, अशीं नानाविध प्रतीके असतातच, शिबाय येशू खिस्त, महमद पेगवर इत्यादि विभूति, ते इश्वरतुल्य मानीत नाहीत काय ? बहुसंख्याक असे रोमन कॅथलिक लोक तर मेरीला भजतात तिला नबसही करतात. तासपर्य तुम्ही कांही म्हणा, थण कोणाही पूजकास त्याची पूजनीय वस्तु दाखविल्यावाचून त्यास पूजा करण्यास सांगणे, हे अत्यंत अव्यबहाये आहे ! अरक्यच आहे.

राममोहन: --पण तो अखिल चराचरव्यापी परमात्मा, ह्या सृष्टीतील अलोकिक योजना वब दिव्य शक्ति इत्यादिरूपाने कसाव्यक्तदरोस आला आहे, याचे सूक्ष्म अबलोकन हच त्याचे दरान. आणणि आपले अस्तित्व, आपली जाणीव, आपले सुख, ह्यांस तोच एक आधार आहे, ही कृतज्ञताएवेक नम्र भावना हीच त्याची पूजा अशी उदात्त भावना ठेविल्यास निराकार अशा जह्माची उपासना नुसती रकक्‍यच नव्हे, तर अगदीं व्यवहार्य, इतकेच नव्हे तर ग्रत्येक विचारी जीबास अत्यंत आवश्यक आहे, असे आम्हांस वाटते.

५४ मूर्तिपिजञाखंडन [माग ला

शास्त्री: -- तुमचे हे उदात्त बिचार तुम्हांस लखलाभ होवोत, पण रोबटी एकच विचारतो कॉ, आज या आययावतात दुसरे शेकडो नव्हे, कोट्यवाधि भाविक लोक पदरच्या खर्चाने आपल्या इष्ट मूतींची आराधना उत्सब करून त्यांत आपण धन्यता मानीत असतात. त्यात तुमचे काय बिघडते ? तेव्हां यापुढे आमचे भाविक बहुजनसमाजाचा ह्याप्रमाणे विनाकारण बुद्धिभेद करण्याचा उपद्याप तुम्ही कराल, तर मेहेरबानी होईल. मार्तिपूजा कांही आजकालची नाही. र्ढीनच तिची उपयुक्तता सिद्ध केली आहे,

राममोहन:-- आपत्या या उपदेदयाबद्दळ मी आपला आभारी आहे. परतु मळ त्याप्रमाण स्वस्थ राहावत नाही, तेथ माझाही नाइलाज आहे आपल्या बांधवांचे दढन्य, दुःख वब अजान पहात असता जव कळवळण हे केवळ आपमतलबी माणसाशिवाय, इतरास अपरिहाय आहे. शिवाय ध्षद्र माणसाप्रमाणे भागप्रधान अस निद्य दास्त्रवाह्य अस ढवाच पूजाप्रकार तदनुपगान प्रास झालेल्या अनीतिमय रूढी समज, मला ब्राह्मणाला लजास्पद वाटणे स्वाभाविक आहे.

अठरा| स्थितीत कित्येक आपमतलबी 'बमाचायानी स्वतःची व्रत्ति अंबा चालळण्यकारता सुरू ठवलळेल्या या रूढीचे छुल्मातून जनते ची नीट समज तीन सोडवणूक करावी, आणि त्याना स्वर श्रयोन्मुख करावे, माझ एक कतंव्य आहे असे मळा वाटत, केवळ परवंपरपरनचच सव गोष्टी पनीत ठरतात, असे नाही. ठिवाय, आपण पुवपग्परा सोडल्याची जथ दुसरी अनक उद'हरणे घडत आहेत तथ तरी ह्या बाबीपुरतच शास्त्राजेपेक्षा रूढीचे आधिक स्तोम माजवबिण्याच काटीचच कारण नाही

तात्पय, आम्टी कात्रिम, नसर्गिक कात्पनिक ठाणा सवे प्रकारच्या मति

*ट-५ााापा

उदाहरणाथ दुगामाहात्म्यः-- नुसते दुगा नामोच्याराने चोर, जार, गुन्हेंगाग्ही पावन होतात,

भागवतः --“* अजितनाम घडो भलत्या मिसे| सकल पातक भस्म कर्रातसे [ मूळचे समानार्थी ]

महाभारतः--जो देतां घेतां, उठतां बसतां, कार्य करितां, गंगेचे स्मरण करितो तो सर्वे पापांपासून मुक्त होतो.

प्रकरण थे] पूर्तिपूजाखंडन ५५९

पूजेचा निषेध करतों, . आमची देवपूजा म्हणजे देवळांत अगर व्यासपीठा- बर बसून कांहीं तरी बडबडण, अथवा दुसरे हातवारे वगेरे इद्रियव्यापार करण ह्यांत नाही, ती कोणत्याही काल्पनिक भावनेत नाही, तर एकमेकां- शीं दया परोपकारयुक्त बर्तन ठेवण यातच ती आहे, , थोडा पाल्हाळिकपणाचा दोप पत्करूनही वरील सवाद इतका सविस्तर देण्याचे कारण मृतिप्रुजाविरोध वत्राह्मयममांच एक विाराष्ट लक्षण आहे. ह्याचेडलके महत्त्व दुसर्‍या कोणत्याही गाष्टींस ब्राह्मसमाज दत नाही अस आम्हास वाटते. सनातन हिदुधमाचे रूढ असलेले मागातून त्राह्मधमपथ, जो फुटून बाजला वळला, त्याचे कारण मृतिपूजेवरून पुढ जाणार पिपीलिका- मार्ग, ळावीमुळे कटाळवाण|, आणि वाटेतील मार्गदनंक वनराजीमुळ कोदट किवा सकृवित अस, त्याना बाटला, दिवाय त्याना असेही आढळल असावे की, या माग!तील कित्येक पाथस्थ, वनश्री हेच आपल सुखाच निघान मानुन मागातच मक्काम करून राहळे. टतकच नव्ह, तर त्याना असही दिसून आळ असल की, त्यातील कित्यक विषयी जीवास व्रक्षलताचे मधु- मीळनान विषयफदात फरशी पाडल, कित्येक पामर जीवास मोहाचे झाडानीं उत्पन्न केळा आणि कित्येक वाटसरूनी ताडदेवाचा आश्रय कला असता त्याचे तीर्थोदकान त्यास उन्मत्त कल, तात्पर्य, मागारूढाच ध्ये दूग राहून मधल्या मुक्त मावर आळस अर्नीति मात्र बसुमार चेकळली , तेव्हा ज्यानं बुद्ध लल माद्य यत, अशा मोहाद झाडाचे माहापासून पाथम्थाच रक्षण कराव, आण ज्याच्या बुडाशी आळस, डाहकार स्शाण आसक्ताच भुजग राहात आचवल. उणा केतकीचपक!दिकावद्ळ मागस्थास स्पष्ट इपाग द्यावा, ही गोष्ट गरमाः न- सारख्या बाटाड्यास त्या काळी जरूरीची बाटली असावी, शवाय हही खर की, त्यापूर्वी कित्यक दिबस आरवीसमुद्रावरून येणारे पश्चिमकडील धमाचे बारे अधिक स्वुळ आल्हादजनक वाटल्यामुळे, कित्येक पोवाच्य त्या बळी पाश्चिमाभिमुख हाऊ लागले होते. अस होते तरी, खुद्द राजा राममोहन हे मूर्तिपूजच्या द्रारे इंश्ररोपासना करणाराचा सरसहा विरोध करीत होते, असें नव्हे तर जड मूतींसच इश्वर मानणारा त्याचा तटा होता, आणि तोही केबळ सुबुद्धापुर्ताच होता अस त्यांच्या इतर लेखांवरून दिसते.

प्रकरण पांचवे राममोहन आणि ख्रिस्तीधम॑

इकडे राममोहन धर्मसशोधनाचे कामास लागले असतां तिकडे अमेरिका युरोप खंडात चनिंगप्रश्रात मंडळी परधमीयास बाटविणाऱ्या जुन्या खिस्तीधमांविरुद्ध चळवळ करीत होती. ह्याप्रमाणे प्रचलित खिस्ती- घमाबिरुद्ध जोराचे वादळ खास खिस्ती जगात सुरू असता, पुढील एका विनोदी लेखांत वणिल्याप्रमाणे हिदूना खिस्ती करून त्याना पावन करण्याचा उपद्याप खिस्ती पाद्मांनी हिदुस्थानात सुरू केला होता.

खिस्ती धमात अनेक पंथ आहेत, त्याःकी हिंदुस्थानात आलेले पाद्री जुन्या मताचे होते. मनुष्य खिस्ती होइल, तर मरणोत्तर त्यास अक्षय नरकात राहावे लागेल, अशी त्यांची धार्मिक समजत होती, आणि तसंच सवे जग खिस्तमय व्हाव, ही त्यांची महत्त्वाकाश्षा होती, प्रथम प्रथम मिदानरी हे कपनीसरकारला विश्नीभूत वाटले. धमासारख्या नाबक बाबतीत ढवळाढवळ केल्यास आपले पाऊल येथ स्थिरावण दुरापास्त होईल, असे जाणून मिदानर्‍्याचा पाय येथे लाणूं य्यावयाचा नाही, असा कंपनीसभर्कारचा कटाक्ष होता. परंतु पुढे ही दृष्टि मावळन, उलट आपल राज्य रृढमृल करण्यास पाद्रीलोक आपणांस उपयोगी पडतील असा सरकारचा ग्रह झाला असावा. आणि सूक्तासूक्त उपायांनीं येथील प्रजा बिनबोभाट बाटविता येईल, तर ती एक इष्टापत्तिच आहे असही इंग्रज मुत्सद्दयांस बाटले असावे. कारण पाद्यांचा कंपनीसरकारकडून होणारा प्रतिकार पुढें सरकारी सहकारांत परिणत झाला असं दिसते.

राममोहनांचे बेळीं कलकत्त्याजबळ श्रीरामपूर येथे बष्टिस्ट मिरानचचा तळ होता. त्याच्यांतला प्रमुख धर्माध्यक्ष मूळचा एक अशिक्षित चांभार होता, इतरांस खिस्ती धमोची जोड करून देण्याचे कार्मी त्याचा उत्साह मोठा दांडगा होता. स्वधमांचे बाबतीत स्वकीयांश्ीं भांडूनतंडून स्वयंबहिष्कूत झालेल्या राममोहन यांची चाल त्या इंगाबाल्याच्या नजरतून गेली नाहीं. इ. सन

भ्रकरण वे.] थिस्तीघमोचा जिव्हाळा ५७

१८१६च्या आपल्या अहवालांत राममोहन यांजबद्दल त्यांनी उललेख केला आहे त्यांत असे म्हटले आहे की, राममोहन हे मिरानला भेट देण्यास आले होते; बराच बेळ त्यांचा आमचा संवाद झाला, बोलतां बोलतां गोपाळकृप्णाने केलेल्या एका चोरीची हकीकत सांणून ते म्हणाले, “माझा घरचा झाडूही असले कर्म करणार नाहीं, तेव्हां माझ्या घरच्या फरासापेक्षांही हलकट अदा देवाची उपासना कशी करावी !”' अस म्हटल्यावर त्यांनी येशू खिस्ताची फार स्तांत केली, परंतु त्याना अद्याप खिस्ताने पावनविधीचे रहस्य समजत नाहीसे दिसते. इ०” ह्यानंतर राममोहन यांच्या मिशनला वारंबार भेटी होऊ लागल्या, पाद्रीसाहेबांचे प्रार्थनेसही राममोहन हजर राठ लागले. मग पाद्रोसाहेबानी त्यास डा० वेंट ह्यांचे प्राथनागीत हे पुस्तक नजर केळ, ते राममोहन ह्यास इतके गोड वाटले की, ते आजन्म हृदयाशी बाळगण्याचा त्यानी निश्चय केला, आणि तो अखेरपयत पाळलाही. एतदेशीय पंडिताशी स्वघर्मासबंधी वाग्युद्ध खेळून श्रांत झालेल्या राममोहनास खिस्ती धर्माचे चिंतनाचा आणि खिस्ती लोकाच्या सगतींचा नवीनच व्यवसाय मिळाला. कांही माणसे परक्यास घधारजिणीं असतात, त्यांपेकीच आमचे हे राममोहन आहेत, असे त्यावेळचे लोकांस वाटल असल्यास नवल नाहीं. राममोहन यांनीं प्रांसद्ध केलेल्या धा(मैक वाढ्य़यांत खिस्तीधमासबंधी जितका कसोशीने विस्टृत विचार केला आहे, तितका दुसरा कशाबद्दलही केलेला दिसत नाहीं. खिस्तीधर्माचे खर रहस्य खिस्तीधर्मपुस्तकांच्या इंग्रजी भाषांतरावरून समजणार नाहीं, म्हणून त्यांनी हिब्रू ग्रीक भाषाचा उत्कृष्ट अभ्यास केला. नंतर खिस्तीधमंपुस्तकाचे अध्ययनाने त्यांचा अस ग्रह झाला कीं, बुद्धिमान्‌ लोकांस नीतिध्म शिकविणारा खिस्तीधमासारखा दुसरा धमच नाहीं.

खिस्तीधर्मासंबंधींची ही पक्षपातबुद्धि राममोहन यांनीं आपले मनाशीच ठेवली नाहीं. तर बेळोबेळीं तिला मूर्तस्वरूप देण्यास त्यांनी कमी केले नाहीं. प्रचलित हिंदुधमासंबंधी अनादर खिस्तीधमांसंबंधीं फाजील आदर, असं झाल्यामुळे हिंदूंचे खिस्ती करण्यांत त्यांस प्रथम तरी बाबगें असे कांहींच बाटले नाहीं. हिंदुलोकांस खिस्ती करावे कीं नाहीं करणे इष्ट असल्यास स्यास कोणती उपाययोजना करावी यासंबंधीं अमेरिकन मिरननें राजा

«८ अलेक्झांडर डफ [भाग छा

राममोहन यांस इ, सन १८२४ सालीं एक लांबलचक प्रश्नाबलि पाठविली होरी. त्याचे उत्तर राममोहन यांनीं पाठबिले त्याचा सारांदा असाः--- “: देवास मिऊन वागणारा प्रामाणिक मनुष्य कोणत्याही पंथाचा असला, तरी तो इंश्वरी कृपेस पात्र होऊं शकेल, असा जरी माझा भरवसा आहे, तरी मानवजातीची विदोषरकरून नेतिक राजकीय उन्नति करण्याच सामर्थ्य इतर कोण याही धमापेक्षां खिस्ती धमात खचित अधिक आहे. परतु तुमच्या पाद्री लोकांनी खिस्तीधमाच महत्त्व इग्रजी रिक्षणद्रारा आमचे लोकावर बिब्रविल पाहिज, आमच्या पुराणातील भाकड कथानीच आम्ही इतके विटला आहोत, का, तद्माच अब्धत चमत्काराच्या असंभाव्य कथा आम्हास साशून उपयोग नाही. तसच तुमचे पाट्रीलोक दुसर्‍्यान बाटाव, म्हणून भलत्याच आद्या लावन त्यास फसवितात गोरगरिबांचे अज्ञानाचा, वब बिकट परस्थितीचचा फायदा घेतात बरोबर नाही. फार कशाला, दर- महा आठ रुपयेप्रमाण मजुरी देण्याच जर मळा अभिवचन द्याल, तर मी लागतील तेवढे नटिव्ह खिस्ती होण्यास तुमचेकड पाठविता, अस मी श्रीराम- पूर येथील पाद्री लोकास कळविल आहे. तुमच्यांताल चागले विद्रान्‌ पाद्री येथ येऊन इग्रजी बिद्यचा फलाव करतील तर त्याचा फार उपयोग होईल तुमचे धमप्रसारास कलकत्ता हे दाहर योग्य आहे. कारण तेथील लोकाचच अनुकरण इतर शहरी खेडेगावी इतर लोक करीत असतात.'' वगेरे. सादेबळोकाच्या सगतीदिवाय सामाजिक राजकीय दृष्ट्या आपली दशो- न्नात होणार नाही, याबद्दल राममाहन याची बालबाल स्वाची झाली होती. त्यानी विस्तृत पत्रव्यवहार करून अमरिकन स्काच मिरानचे मिरुनरी येथे ळोकरिक्षणासाठी आर्णांवळ, युरोपियन लोकाची वसाहत '(हेदुस्तानात व्हावी, ह्या मुद्याचाही त्यानी फारच जारान पुरस्कार केला, हरएक मिरानऱ्यांचे सस्थेस मनापासून रक्य ती मदत केली. त्या काळी इग्रज सरकारपेक्षा इंग्रज मिश- नर्‍्याबद्दल लोकास स्वार्भावकच जास्त तिटकारा असल्यामुळ त्यास कोणही आसरा देत नसे. मिदानऱ्यांचे आद्य गुरु अलेक्झडर डफ यांच्यासारख्या बड्या उपद्यापी ग्रहस्थाची डाळही येथे रिजेना, तेव्हां राममोहन यांनीं आपली भाड्याची जागा त्यांचे शाळेला दिली. त्यांत कोणी बिद्याथा येईनात. ते राममोहन यांनीं खतांचे वजन खर्च करून मिळवून दिले, तेथे डफ-

प्रकरण वे.] येशूच्या आज्ञा ५९

साहेबांनी बायबलचे गाणें सुरू केले. प्रत्येक विद्यार्थ्यास बायबल वाचा- बयास दिलें, तेव्हां आपण धमभ्रष्ट होऊं असे बाटून सर्व मुले बिथरलीं, पण राममोहन यानीं त्यांची समजूत पाडली की, *“' मी कुराण पुष्कळ वेळां पढलो आहे, पण मी मुसलमान झालो नाहीं. तसेच डा० विल्सन हिदु- शास्त्रांचा अभ्यास करूनही अद्याप कठ्रे खिस्ती आहेत, तेव्हा बायबल बाचण्यास तुम्ही मिऊ नका. वाचा त्यातील सार ग्रहण करा."

खिस्तीघर्मशास्त्रांत ईश्ररासबरधी समाजासंब्रधी मानवी कतेव्ये ठर- वितांना देशा, वर्ण, जाति, पेशा, बय अगर सामाजिक दजा इर्त्यादि भेदाभेद मुळीच मानळेले नाहीत, सवास सारख्याच रीतीने लेखल आहे, गोष्ट राममोहन यास पसत पडली आणि त्यानी जरी विधिपृषक 'घमातर केले नव्हते, तरी बडेबड साहेबळोक राममोहन खिस्ती झले आत्त असच समजत होते. आणि धमतः ते खिस्ती नव्हते तरी खिस्तीघमाप्रमाण प्राथना करण, हे त्यास फार आवडत असे आणणि अखेर अखेर विलायतेत असता तर खिस्ती संप्रदायाची प्राथना त्याचे नित्य कमच बनून गेल होत, असो. ह्याप्रमाण खिस्ती मिद्यनरी राममोहन यांचा कहणानुबध चागलाच जमला होता. राममोहन याजकडे साहबलोकास स्त्राने हात मिर नर्‍्या- कडे प्रसगविदोषपी ( बोभाट होऊ नये म्हणून फार तर नोकरास ब्राहेर घालवून ) राममोहन याचा उपहाग्ही होइ. आणि राममोहनसारग्वा फारच मोठा देवमासा आपल्या जाळ्यात सापडणार अशी कलकच्याच्या खिस्ती घमाध्यक्षास मोठीच आदा लागून राहिली. त्यानी राममोदन यास एक दिवस अपले बगल्यावर बोलाविळे आणि त्यास अस सागितल की, सत्यप्रीति, घमश्रद्धा, आत्मोद्वार अगर लोकसंग्रह, या. कोणत्याही कारणा- साठ नव्हे, दर तुम्हाला तेणकरून मोठेपणा (मळेल तुमचा नावलाकिक वाढेल, यासाठी तरी तम्ही [खस्तीघधमांची दोक्षा अवब्य घ्या. बिरप- साहेबाच्या या घिटाईंचा राममोहन यास फार सताप आला मोठेपणाची लाळूच दाखवून बाटवूं पाहाणाऱ्या ह्या बड्या बिदापचा त्यास तिटकारा येऊन त्यांनी त्याचे पुन्हा तोड पाहिले नाही.

ह्याच सुमारास खिस्तीधमंशास्त्राचे मंथन करून येशूच्या आज्ञा किवा शांतिसुखाचा मार्ग ह्या नांबाचा एक विस्तृत निबंध त्यांनीं प्रसिद्ध केला.

श्० 'किंबा शांतिसुखाचा मार्ग [भाग छा

होता, वस्तुतः तो एक नबीन बादाचा विषय होईल, अशी त्यांची अटकळ नव्हती. हिंदु-पंडितांशीं वाद करून ते बादाला कंटाळले होते. परंतु या त्यांच्या निबंधामुळें हिंदुधर्माभिमान्यांनीं राममोहन आतां खिस्ती झाले अशी तर ओरड केलीच; पण त्याहीपेक्षा श्रीरामपूरचे मिशनऱ्यांनी वादाचे मोठेच रण माजविलें; ह्या वादविवादांत राजा राममोहन ह्यांचा पहिला निबंध निनांवीच होता. परतु श्रीरामपूरमिरनकडून जेव्हां वादास सुरुवात झाली तेव्हां राजा राममोहन ह्यांनी आपला दुसरा लेख आपले सहीनेच प्रसिद्ध केला. त्यांत त्यानीं आपल्या मताच दिग्दशन केळे होते. सदर निबंघांत खिस्ती पिता. पुत्र पवित्र आत्मा या त्रयींचा निषध करून येशू ख्स्ति हा इश्वर किवा इंशापुत्र नसून सामान्य मनुष्य होता, असे म्हटले होते, आणि पिता, पुत्र पवित्र आत्मा अशी परमेश्वराची तीन रूप नसून इश्वर एकच आहे असे प्रतिपादिळ होते. हे एकेश्ररी ( 0111871191 ) पथाचचे विचार बॅप्टिस्टमिशानला बिलकुल मान्य नव्हते, कारण ते“ ट्निटेरियन्‌ पंथाचे कट्टे अभिमानी होते, हा विषय चांगला समजण्याकरितां एकेश्वरी- पंथाची मते कोणतीं वब त्यांचा ह्या ग्रथांतील प्रकत विषयाशी संबंध काय, याचा विचार पुढील प्रकरणांत करूं.

१. 1.

_ की 10

(00५१८शीशॉकत. री.

क. ४०० ७७

अमेरिकताल एकेबरी पंथाचे अध्वयू विल्यम एळरी चॉनिंग यांचा बोस्टन येथील पुतळा.

प्रकरण सहारव ख्रिस्ती एकेश्वरी पंथ

खिस्ती एकेश्ररी पथाची मतें ब्राह्मममाजाची मते यांत कांहीं कार्य- कारण भाव असो बा नसो, परंतु ती आमच्या मते बहुताशीं जुळतीं असल्या- मुळे आणि राजा राममोहन ह्यांचा त्या पंथाशी निकट संबध असल्यामुळे, खिस्ती एकेश्ररी समाजासंबंधीं त्रोटक माहिती येथे देणे जरूर आहे.

पाश्चात्य देशांत आधिभोतिक शास्त्राची वाढ होत चालली, निरनिराळे धमाचा तुलनात्मक अभ्यास सुरू झाला आणि समाजनीतीचा विकास होऊं लागला, त्याबरोबर विष्ट 'घर्मपंथाचे सकुचित कोडीत, दुरभिमानी धर्मा- घ्यक्षांच्या नजरकैदेत, अंधश्रद्धेने नजरभद करून दिवस कठणे कित्येकास दुःसह वाटूं लागले, धर्ममतांचा तुरुंग फोडून मोकळ्या मैदानावरील खेळती हवा स्वाबी म्हणून कित्येकांनी उघड बंडखोरी केली, आणि त्याबद्दल देहांत- प्रायश्चित्ही आनंदाने पत्करिळे, परंतु धर्ममतांच्या कोटाला त्यानी पाडलेली भगदाडे तक्षीच राहिली. त्यामुळे पुढे कित्येक स्वेच्छाचारी लोकांना त्यांतून पळवाट काढणे सुगम झालं.

असा हा चोरटा प्रकार खिस्तीसन सोळाव्या दातकापासून एकोणिसावे ठातकापयंत हंगेरी, पोलड, इंग्लड, अमेरिका व्गेरे देशांत सुरू होता. ह्या तुरळक आणि फुटकळ प्रयत्नांचे एकीकरण इ. सन १८२५ साली होऊन इंग्लंड अमेरिका येथे खिस्ती एकेश्ररी पथाची स्थापना झाली आणि आज फक्त अमेरिकेतच या पंथाची सुमारे पांचदा चचेख आणि मिडान्स्‌ आहेत. इतकी गेल्या शतकांत या पंथाची वाढ झाली र'सून, लोककिक्षणाचीं परोपकाराची कृत्ये करणारे कित्येक श्रीमान्‌ आणि विद्वान्‌ लोकांनीं या पथास आजबर भूषणभूत केल आहे. यामुळे जगांतील सुशिक्षित समाजावर ह्या पंथाचे मताची बरीच छाया पसरली आहे.

खिस्तीधमातील पिता, पुत्र, आणि पवित्र आत्मा हा त्रयीवाद, पापविमोचन- विधि,[खस्ती मृतात्म्यांचा उद्धार तदितर जीवात्म्यांस अक्षय्य नरकवास इत्यादि

. ह. एकेश्वरी पंथ [भाग ला

सिद्धान्त ह्या नवीन पंथाचे आद्यप्रव्तकांस प्रथम पटेनासे झाले. बायबलांतील सृष्टीच्या उत्पत्तीची मीमासा आधिभौतिक शोधांनी अजीबात खोटी पाडली. अशा री. १न चिकित्सक बुद्धीन संशोधन करतां करता खिस्तीधमंग्रंथात कित्येक खोट्या, असंभाव्य खुळपणाच्या कल्पना आहेत, असे त्यास आढळून आले. त्यामुळे बायबलचे अमोधत्व नष्ट झाल, आणि चिकित्सक बुद्धीच्या निरीक्षणाखालळी बायबल येताच त्यांतील नायक जो येशूखिस्त तो सर्वज्ञ परिपूर्ण असा इंश्रर नसून, चुकीस पात्र अशा मानबकोटींतीलच एक मनुष्य होता, असं मानण्याची पाळी आली. ह्या विचारक्रांतीमुळे कित्येक पूर्णपणें अधार्मिक नास्तिक बनले, परंतु दुसर्‍या कित्येक विचारी पुरुपांस समाजाच्या व्यवस्थितीस धमाचे बघनाची आवद्यकता वाटूं लागली, कोंडलेल्या जागेतून बाहेर मोकळ्यावर गेल्यामुळे प्रथम काही काळ उत्साह आनद वाटला स्वरा; परंतु बाहेरच्या नप्पतिबध अश्या वाऱ्यान लबकस्च त्याची अंतःकरणे गारठून कठोर झालीं. आणि प्रेमाच्या उबरेसाठी निवाऱ्याचे स्थळ मिळावे म्हणून त्यास पुन्हा स्वतंत्र घममदिरे बांधणे भाग पडले.

अदा या मंदिरांच्या निशाणकाठींवर ब्रीदवाक्य लिहिल, ते बरती दिलेच आहे. त्याशिवाय ह्या पंथाची आणस्वी विष्ट मते आहेत, तीं अशी: -_“*मनुष्यप्राणी हा प्रगमनशीलळ असल्यामुळे एका काळी ठरविलेले धमसिद्धान्त विधि हे त्रिकालाबाधित सत्य नव्हत म्हणून सदोदित जसेच्या तसे लागू करणे त्यास मान्य नाहीं. दुसरे त्यांचे अस म्हणणे की इंश्वरासबंधीं आस्तिक्यजुद्धि असण्यास इंश्रराचे स्वरूपाबद्दल कांहीं निश्चित माहिती असण्याचे मुळीच कारण नाही. इंश्रराचे व्याक्तित्वाबद्दल ते निश्चित अस कांहींच सांगत नाहींत. त्यांचे मताप्रमाणे मानवबुद्धींचा अनंत कालपर्यंत अव्याहत बिकास होत जाणार आहे. अर्थात्‌ त्याबरोबर इश्रराचे खरे स्वरूप क्रमाक्रमाने अधिकाधिक व्यक्तदरोला येत जाईल इंश्वराचे स्वरूप शब्दाने सांगतां येण्यासारखे नाहीं. वस्तुतः इंश्वराचे रूपदर्शन हा एक अनुभव आहे आणि प्रत्येक शास्त्रीय शोधाबरोबर हे रूप उत्तरोत्तर अधिक उघड होणार असल्यामुळे आपल्याला इंश्वरस्वरूपाबद्दल निश्चित मत केव्हांच बाळगतां येणार नाहीं. आपण फार तर इंश्वरस्वरूपाबद्दल विचार करू शकू. जीसस हा कांहीं इश्वर नव्हे, न्यापक परमात्मा हाडामांसाचे मानवी

भ्रकरण वें.] एकेश्वरी पंथ द्र

देहांत कसा सामावेल शिवाय येशूखिस्त यास अतिमानुष कोटीत घातल्याने आम्हां सामान्य मानवास तो अनुकरण करण्य,चे मर्यादेबाहेर जातो, आणि त्यायोगे ते दिव्य चारत्र ।नरथक होऊन मानवी जातीची अपरिमित हानि होते. सूर्यावरील काळे डाग शोधून काढल्याने सूर्याची तेजस्विता जशी सवस्थी अमान्य ठरत नाही, त्याचप्रमाण येशूने सा(गतलले धमंप्रवचनांतील काढी गोष्टी मान्य नसल्या, तरी त्यात माननीय असा पुष्कळ भाग आहे. किवहुना जगादील सव धघमग्रथात बायबल हें यरमश्रेष्ठ आहे, ही गोष्ट कबूल करावी लागेल. आणि म्हणून त्या एतिहासिक थोर पुरुषास आपला मार्गदराक मानण योग्य आहे. देवी हा गुण हाडामासात नसून तो चाख्तर्यात आहे. आणि देवी चारित्य खिस्तामध्य असल्यामुळे खिस्त वदनीय आहे. खिस्दीधमपुस्तकात अलोकिक पावनत्व मानणे गेर असून, ज्यात सत्य सिद्धान्त आहे. अस काणतही पुस्तक बायबलाप्रमाणेच मान्य असावे. उलटपक्षी खिस्ती पुस्तकातील कित्येक कल्पना ग्राह्य होप्या- सारख्या नाहीत; उदाहरणाथ, खिस्तीधमातील मुक्तीची कल्पना हितकारक वाटत नाहीं. पाप म्हणजे काही इंश्रराविरुद्ध गन्हा नव्हे. पापाचा संबध इश्वराशी मुळीच नसून, एका व्यक्तीन दुसर्‍या व्यक्तीसंब्रंधी कायावाचामनाने बुद्धिपुरस्सर केलेला अपराध म्हणजे पाप होय. आणि त्या त्या पापाचे फळ भागण, हे केबळ अपरिहार्य आहे. त्यातून सुटकाच नाही. ज्याचे त्याचे कमच त्यास तारकमारक होते, कोणीही मध्यस्थ पुरुष काणाचा तारक होऊ दकत नाही. वस्तुतः विवेक आणि सनोनिग्रह हींच मुक्तीची साधन आहेत. पूर्णपणे मुक्त झालेले जीबात्मे प्रायः नाहीतच. वस्तुतः मुक्त होऊन दुसरे कोठे स्वगवास मिळावयाचा नसतो. कमीआंधक आत्मशुद्धि, हच पुण्याचरणाचे फळ. स्वगाप्रमाणे नरकाची कल्पनाही भ्रामक आह

एकेश्वरी लोक पुनजन्माचा विचार करीत नाहीत. / त्यास तो बिचार अनवद्यक वाटतो. मरणोत्तरस्थितींचा विचार करतां, ते आपले सर्व लक्ष याच जन्माचे हिताहिताकडे लाबितात. ह्या ऐहिक दृष्टीने धमपंथ सांप्रदाय हे कृचित्‌ उपकारक असले तरी मनुष्यास पावन करण्याची जादू कोणत्याही पंथांत नसून, ते माहात्म्य त्या पथांचे माणसांत आहे, तापयंतच तो पंथ उपकारक होतो. पवित्र भोजनादि विधींची आवश्यकता त्यांस बिशेष

द्४ एकेश्वरी पंथ [ भाग ला

वाटत नाहीं. सृष्टीचे नियम अबाधित असल्यामुळे कोणत्याही ऐहिक गोष्टींबद्दल इंश्रवरापार्शी याचना करणें व्यर्थ आहे असे ते मानतात. तसेच प्रत्येक मनुष्यास त्याच्या बुद्धधनुसार विचारस्वातंत्र्य असल्यामुळें परधमींयांस बाटवून आपल्या धमात घेण, ही धमंप्रसाराची कल्पना त्यांस पटत नाही. तात्पयं, इंश्ररावर अहेतुक प्रेम करावे, त्याची मनोभावे सश्रद्ध अंतःकरणाने अहर्निश प्राथना करावी, नीतिन्यायाने बागावे, बिवेक आणि मनोनिग्रह करावा, तसंच लोकरिक्षणादि परोपकाराची लोकसग्रहाची कामे करून सर्व मानवजातीशी बंधुभाबान बागावे, यातच प्रत्येकाचे जीवितसाफल्य आहे, असे ते मानतात. ग्रंथारंभी वरुणसत्तेची उपमा दिल्याप्रमाणे हा पंथ आकाशासारखा रंगरूपहीन सर्वसंग्राहक आहे, त्यांत निषेध करण्या- सारखे काही नसले तरी एक गोष्ट चितर्नाय आहे, ती ही की, ज्या मानाने या पंथाच्या पीठांची संख्या बाढत आहे, त्या मानाने मानवबजातींतील घमंश्रद्धा बघुभाव वाढत नसून त्याच्या व्यस्त प्रमाणांत तो कमी होत चालला आहे. इंश्वराची नियतीच तशी असल्यास इलाज काय! असो. येथे या बाबतीत अधिक विस्तार करितां राजा राममोहन यांचा या सांप्रदायाशीं काय सबध होता, ह्यासंबधी बिचार पुढील प्रकरणांत करू.

प्रकरण सातव राममोहन आणि एकेश्वरीसमाज

प्या ७46७8

मागील प्रकरणांत दाखविल्याप्रमाणे ह. सन १८२७ सालीं इंग्लंड अमेरिका येथ एकेश्ररीसप्रदायास मृतस्वरूप येण्याचे पूर्वीच चार वर्षे अगोंदर राजा राममोहन यांनी कलकत्ता येथ एकेश्ररीपंथाचे पीठ स्थापन केले. त्या वेळची राममोहन यांची मानसिक स्थिति बरींच 1चितनीय आहे. एका बाजूस डेव्हिड हेअरसारखे कद्रे जडवादी साहेब त्यांचे जातभाई आणि दुसरे बाजूस हरिहरानदासारखे पोर्वात्य स्वामी आणि देराबंधूंचा समाज, अशा कैचीत सापडून ते बरेच हतारा झाले होते. सगुणाचा उच्छेद केल्यामुळ, भाविक हिंदेच्या मनास जो बिसाबा असतो, तो त्यास नाहीसा झाला होता. येशूच्या आज्ञा दाातसुस्राचा मार्ग ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनत राममोहन असें म्हणतात की, निराकार परब्रह्मस्वरूपाचे सबधी मनुष्याच्या मनाचे ठिकाणी गाढ अज्ञान आणि आत्मस्वरूपासंब्रंधीही त्याची अत्यंत सारांक वत्त, तेव्हां त्यांचे पूर्णपणे निराकरण करून ह्या असंत जिव्हाळ्याचे प्रश्नावर प्रकारा पाडण्यास बुद्धीची मदत घ्यावी, तर मनुष्याची मर्यादित बुद्धि ही पगू पडते. यामुळ मनुष्य निराश होतो. उलटपक्षी ह्या सुयत्रित ब्रह्मांडाच्या रचनेचा कोणीतरी नियामक आहे; त्याचे सृष्टीतील नियम अवलोकन करून, आपणांशीं दुसऱ्यांनी जसे वागावेसे वाटते, तसेच आपण दुसऱर्‍यांशी वागावे इत्यादि नीतिमयांदांनीं आपलें इतराचे जीवित आपणास सुखी करतां येईल, असा विचार मनांत आला कीं चित्तास आनंद शांति वाटते. यास्तव अत्यत गहन अशा तत्त्व- विचारापेक्षां, ज्यात कोटोंबरक अगर सामाजिक प्रपच, सुखाचा कसा कराबा, तो नीतिपथविदेषें करून दाखविला आहे, तो खिस्तीघमच अधिक व्यबहारोपयोगी आहे तेव्हां तो लोकांसही कळावा, म्हणून वरील नांबाचा एक बिस्तृत निबंध इंग्रजींत लिहून, त्यांनीं त्याची संस्कृत बगालींतही भाषांतरे केलीं. ह्या निबंधांत त्यांनीं मागे दिलेलीं एकेश्वरीपथाचीच मते प्रतिपादिलीं आहेत. परंतु ही गोष्ट येथील पाद्री मंडळीस सहन झाली नाहीं. त्यांचे म्हणणे येशू-

६९ कलकत्ता एकेश्वरीसमाज [भाग छा

बखेस्ताचे लोकोत्तर चरित्र सांगतां जर कोणी त्याचे उपदेशांतील बेचेच ग्रसिद्ध करील तर ते व्यर्थ आहे; इतकेच नव्हे तर तो धमंद्रोह होईल. राम- मोहन याचे म्हणणे असे कीं, येशूच्या आज्ञा मानण्यास बायबलातील सष्टयु- तत्पत्तीची उपर्पात्त दुसरे लोकोत्तर चमत्कार अथवा वादग्रस्त ऐतिहासिक भाग, इकडे लक्ष देण्याच मुळीच कारण नाही. वास्तावक खरा एकच देव असतां खिस्तीधमाने पिता, पुत्र पवित्र आत्मा हे तीन देव मानले काय हिंदूंनी तेहतीस कोटि मानले काय, दोघेही सारखेच अज्ञानी ठरतात, शिबाय त्यांनी आपल्या लेग्वाच असे समर्थन केळे की, एकाद्या क्षुल्क हब्य- मान वस्तूचेही पुर गुणधम शोधून काढण्यास जर आपली बुद्धि समर्थ नाही, स्तर कित्येक दातकांपूर्वींच्या येशूचे स्वरूपाबद्दल वाटाघाट करीत बसता त्यांच्या खऱ्या अनुयायानी त्याच्या आज्ञापालनाकडे अधिक लक्ष द्याव, हच योग्य आहे. एरवी येशूच्या लोकोत्तर कथांत हिदूस त्यांच्या अठरा पुराणांत साढळले नाही, अस काय अटधत सांपडणार आहे ! हा वादविवाद पुढे पुष्कळच माजला, त्याची तपशीलवार माहिती येथ देणे अप्रस्तुत होईल, स्थापि राममोहन यांच्या एकेश्ररीसमाजाचे स्थापनेस आणखी एवदोन ल्लहानशा गोष्टी कारण झाल्या, त्याचा थोडक्यात उल्लेख करण जरूर दिसतं.

बॅप्टिस्टमिरानच्या कांहीं मिदानर्‍यांनी बायबळाचचे बगालीत भापांतर करण्यास घेतले होते. त्या कामी त्यांनीं राममोहन यांची मदत घेतली, भाषांतर करतांना सव सुष्ट इंशतत्त्वांतून व्यक्त झाली, काँ ती इंश्रराने निर्माण केली, असा वादग्रस्त प्रश्न निघाला. राममोहन पडले बेदान्टी, त्यांनीं इंशतत्त्वांतून उस अर्थ घेतला, अथात्‌ यात अद्रेतसिद्धान्ताचा वास आल्यामुळे बाकीचे पाद्री बिथरले, परतु राममोहन ह्यांनी त्यांतील एकास आपल्या युक्तिवादाने आपलेकडे ओढून घेतले. तोच रे० आदमसाहेब पुढे राममोहन यांच्या एके- ख्वर्ससमाजाचा मुख्य मिदानरी झाला त्याला दुसरे पाद्री हा दुसरा पतित आदाम म्हणून चिडवू लागले. त्याचप्रमाणे मागील एका प्रकरणांत राममोहन यांस लौंकिकाचे लालचीने बाटवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले तेंही प्रकरण बरेच चिरडीवर गेले, अशा कारणांमुळे बॅप्टिस्टमिरनर्शी राममोइन यांचा बेबनाव होऊन इ. सन १८२१ चे सप्टेबरांत राममोहन यांनीं कलकत्ता एकेश्ररीसमाज स्थापन केला, या समाजांत कांहीं रकाप्व

अकरण७वे,] खिस्तानुयायी राममोहन दैऊ

ऱगृहस्थांशिबाय राममोहन, द्वारकानाथ ठाकूर ( देवेद्रनाथांचे बडील ) प्रसन्न- कुमार ठाकूर राधाप्रसाद राय, असे हिंदी ग्रहस्थ होते. या समाजाचे विद्यमाने एक युनिर्टारअन छापखाना आणि एक खमग्लोहिदु शाळा सुरू झाली, तसेच या सस्थेच्या निमित्ताने इग्लंड अर्मोरका येथील एकेश्वरी समाजाशी राममोहन याच पत्रोपत्री दळणवळण सुरू झाठे, उद्या आपले जिबाबर बितली तरी ब्रेहेत्तर, परंतु एकेश्वरी पंथाचा पुरस्कार करण्याचा माझा निर्धार मी सोडणार नाही, अशी राममोहन यार्न' आपले पत्रातून त्यास अमिवचने दिलीं. आणि खरोखरच त्यानी आपले नवीन एकेश्वरीपथाचे मंदिरात खिस्तीघमाप्रमाणे प्रार्थनादे उपासना सुरू केली. राममोहन यांच्या अशा वृत्तीमुळे ते खिस्तजमा झाले, असा बर्‍याच लोकाचा ग्रह झाला,

(विविधधमेमतांचे माहेरघर अश्शी हिंदुस्थानची प्रासद्ध आहे. पड- दरानासारखीं भिन्न दशांन येथे एका हिंदुधमातच सामावतात, लिंगायत, शीख जेन[सारखे पथही व्यवहारतः हिदूतच गणले जातात, अस धर्मादाय जेथे अनादिकालापासून नादत आहे, तेथही कुलिन त्राह्मणकुळात जन्म घेणाऱ्या या महापडिताने (मनवाणीने ) खिस्तानुयायी व्हाव, ही गोष्ट कित्येकास दुःसह झाली. ती इतकी की, राममोहन यास जीव मारण्याचा दोनतीन वेळा प्रयत्न झाला, त्यामुळे राममोहन यास नेहमी हत्यारबंद राहावे लागे, शिवाय त्याचे एक अनुयायी मा्टिनसाहृबही त्याच्या सरक्षकाच काम करीत असत

राममोहन याचेबद्दल लोकांना इतका त्वेष आला, ह्याचे कारण त्याची परधमांसंबंधी पक्षपातबाद्दे हेंच केवळ नसून, स्वघमादील देवाच्या माद अवतार आणि तसेच कित्येक पुरातन रूढीवर राममोहन यानी टीकेच हत्यार उचलले होते, तेच असाबे असे वाटते. राममोहन वाग्युद्धांत मोठे पटाईत होते असे म्हणतात, एका बाजूस टिनिटेरिअन खिस्ती दुसऱ्या बाजस मूर्तिपूजक हिंदु, अशा दोन प्रतिपक्षांवर एकाच वेळी वाग्बाण फेकण्यात त्यांनी आपले सव्यसाचित्व सिद्ध केल आहे, तर्थापि त्यांची बादविवादपद्धत सवोस'च मान्य होईल, असे बाटत नाहीं. एक तर ती विधायक नसून विघातक स्वरूपाची असे, प्रतिपक्षाचे आक्षेपांस सरळ उत्तर देतां उलट तसेच आक्षेप प्रतिपक्षाबद्दलही घेतां येतात, असे दाखवून बाद खुंटविण्याची रीत

र्ट एकेश्ररीमंदिरांत कां जाता? [माग १? ला

तात्पुस्ती परिणामकारक होत असली, तरी तत्त्वनिश्चयाचे दृष्टीनें अशा पद्धतीचा फारसा उपयोग रोत नसे. तसंच, आपल्या स्वतःच्या नांबाने वादविवाद करिता शिवप्रसाद, मदास, अशा दुसर्‍यांच्या नांबांनी बाद करण्याचे त्यांच्या- सारख्या विद्रान्‌ पडितास काय कारण होते, ते कळत नाही. असिधारेप्रमाणे केवळ सत्यप्रातीपेक्षा त्यांचे बादाविबादांत वकिलीबाणा जास्त (दिसून येतो. कदाचित्‌ त्या वेळी हीच पद्धत शिष्ट्संमतही असल,

राममोहन ह्यांच्या वादविवादाचा आणखी एक प्रकार म्हणजे एखादा प्रश्न बुद्धया उपस्थित करून त्याचे उत्तर आपल्या एकाद्या शिष्याच्या नांवाने ते प्रसिद्ध करीत. दुसरॉ अनेक प्रसिद्ध देवळे खिस्तीमंदिरे असताना एकेश्ररीप्राथनामदिरातच तुम्ही का जातां असा प्रश्न उपस्थित करून त्याचें राममोहनानी चद्रदोखर देव याचे सहीन उत्तर दिळे आहे ते असे:--*' (१) इतर ठिकाणी एका परमपुरुषाबरोबर दुसऱ्याही कांहीं व्यक्ति सर्व्त सर्व- व्यापक मानण्यात येतात, परतु एकेश्वरीमंदिरांतील प्राथना, आराधना प्रवचन ह्या अमयाद विश्वाच्या अत्यत चतुर अश्या नियामकाची आठवण करून देतात; (२) मानवी रारीगाची अजब सचना त्याच्या गरजांची तर- तूद ही पाहून एकेश्वरी उपासनेत इंश्रराच्या अकारण अमोघ अश्या दयालु- त्वाची साक्ष पटते त्याची दया येद्यूखिस्ताचा बळी मागत नाहीं असे दिसून येते. तसेच (३) तो परमपुरुष एखाद्या कुमारिकेच्या गभात राहणारा अथवा आदंब्रापाच्या निगेत तरी सामान्य गरीरधमांन वागणारा असा नाहीं; तर' आकारास्थ गोलांच्या गतीचे नियंत्रण करतो आणि वबनस्पतिकोटि जीव- कोटि याचे पोपण करतो, तो जगत्सूत्रधार सबेब्यापक कसा आहे ते कळून येते. (४) एकेश्वरी प्रा्थनामंदिरांत जाण्याचे आणखी कारण अस की, राम- दत्तात्रेयादि देवांसारवीं माणसे माणसासारखे देव ह्या दुष्ट कल्पनांचा आम्हांस इतका बीट आला आहे कीं त्याच कल्पना जेत्यांपेकी बूटपाटलोण- वाल्या एकाद्या धमंगुरूनी सांगितल्याने आमची जिज्ञासा बाढणे शक्‍य नाही. (५) हे धमंबेडे लोक नास्तिकाची निंदा करतात पण इंश्ररास खबूतराचें हास्यास्पद रूप देणारे नास्तिकांपेक्षां जास्त सन्माननीय कसे ते समजत नाही! (६) खिस्त्यांचा अर्धवट देव अर्धवट माणूस यांत आम्हाला कांहींच नवलाई वाटत नाहीं, कारण आम्हांला बाळपणींच नरसिंहदेवाचें त्राविधरूप असल्याचे

भ्रकरण वं.] श्वयीवाद ९९

आहंबापांनीं सांगितले आहे. (७) हिंदूंच्या त्रिमृतींची कल्पना क्षणभर चित- -नीय तरी आहे, पण खिस्त्यांचा त्रयीबाद त्याचा त्यासच उकलत नाही,”

८८६

दुसऱ्या एका ठिकाणीं ते लिहितात को, ज्याप्रमाण दीन बाजवा (मळून एक त्रिकोण असतो त्याप्रमाण देवत्रयी मिळून एक देव असतो. ह्याप्रमाण कित्येक पंडित त्रयीबादाला त्रिकोणाचा मोठा समषक म्हणून दृष्टान्त देत असतात.पण तसं करण्यात ते सवस्वीच चुकतात, क.रण एकतर त्रिकोणाच्या तीन रेष्रा कल्पनामात्र असून त्यास बास्तावक अस्तित्वच नसत, त्याच ढेव्त्यी कल्पनामात्र उरोळ, दुसर, तान रेषा परस्पर (भन्न असल्यामुळ त्यावरून देवत्रयी एकरूप ठरणार नाहीं. तिसर, त्या प्रत्येक रप्रस वाज अस म्हणतां येईल; पण कोणत्याही रेषेस त्रिकोण म्हणजे परमेश्वर म्हणता येणार नाही. चवथे, त्रिकोण मानाबयाचा मग हिदूच्या चतुव्यूहात्मक उपासनेस चोकोन कांन घ्यावा ? पांचवे, अश्या रीतीन दृष्टान्ता्तल आकृतीच्या ब,जबा वाढवून हिदूच्या तेहतीस कोटि देवांचीही सिद्धि होईल; आण मग एखाद्या पूर्तान ज्यास कोन बाजबाच नाहीत अस वतुल दृष्टान्वास घेतल्यास त्या व्तुला- प्रमाणेच इंश्वराचेही वाटोळे होईल ! तात्पर्य, इतर देवळांतून अनेक देव मानण्याचा मिथ्याचार असतो, आणि एके३£शरीर्मादरात फक्त एक्या परमात्म्याची आराधना केली जाते, म्हणून मी इतर देवळात जाता एकेश्वरीप्रार्थनामंदिरांतच जातां.

ह्या एकंदर वाग्युद्धांत राममोहन जे डाब खेळत, ते पाहात असता हे खरोखर कोणत्या मताचे धमाचे अभिमानी आहेत हे ठरविणे कठीण होई. ते हिंदु असूनही त्यांनीं हिदुधमीवर कडक टीका केली. त्याच प्रमाण येशूच्या आज्ञा शांतिसुखाचा मार्ग ह्या विषयावरील वादविवादांत त्यानी आपण खिस्तानुयायी असल्याचें अभिमानपुरःसर सांभूनही त्यांनी स्वतां मातर करून खिस्तीधर्माचा स्वीकार केला नाही. उलट (खिस्ती मिशनऱ्याचे डोळ्यांत त्यांच्या धमवेडाबद्दल चांगलेच अंजन घातले. हिंदुलोकाच्या मू्तपूजेप्रमाणे खिस्तीलोकांचा त्रयीवाद हेही एक खूळ आहे, अस त्यांस बाटे. तसंच आत्मकल्याणार्थ बुद्धिपुरःसर धमातर करण्यास जरी त्यांची ना नसली तरी येद्ूखिस्ताच्या धमाबांचून जीवास सद्रति नाहीं अश्या धमंबेडाने

७० खिंस्तीकरण [माग १? ला

प्रेरित होऊन अजाण ल्होक्कांस भुलीनें बाटवणं ही गोष्टही त्यांस निद्य वाटे,

* ह्या मुद्दयासबधीं राममोहन ह्यानीं खिस्ती पाद्री तीन चिनी बाटे या नांवाचा एक विनोदी लेख लिहिला आहे. त्याच्याच आारें खालील संवाद रचला आहे.

[ स्थळ:-महारबाड्यांतील एक चर्च ]

पाद्री--आमी टुमचे पापांची क्षमा होण्यासाठी पच्छाटापाचचा बापतिस्म गाजवीत योहानपरमाने फार दुरून परगट येथ आलो. टर टुमी लोक ठुमच्या पुस्कळ देवांला विसरा आणि आमच्या खऱ्या डेवाला भजा, समजळा,-टर मग ख्वरे डेब किती १? बोला.

तुकनाक - तीन, साहेब.

धोडनाकू---हट ल्येका, तीन कुठचं दोनुच.

हरनाक-- आन्‌ तू पन असा कसा, देव मुदलांत आतां राहिलाय कुठ मुळीच नह.

पाट्री---( मनांत ) हारिड, धी आन्सस आर फ्राम धी डेव्हील. ( रागाने ) टुमी सेतान लोक आहां !

तुकन[क॒--- आन्‌ साब तुमीच नव्ह का बोलला कीं येक आमाळांतला बाष, येक त्येचा लेक नाझरेकर्‍या येशु, आणि येक पवितर आत्मा. मग मग योक, येक आन यक- समद किती झाल! तीन नव्ह का?

पांद्री--ठुमी ळोक थोडा थोडा कशासाठी द्यानांत ठेवतां ? तीन मजे एकच, अशा पण आमी टुमाला सांगितलं ते टुमी बिशरता !

तुकनाक्‌---तीन मंजी यक! ठीक! हें शिकवायला इलायतीदून इतक दूर इथ आला व्हय!

पाद्री: --धोडनाक्‌, टुमी डेव दोन कशी म्हणटा !

धाडनाकः---मुळच तीन, आन त्येतला येक गमाबला-

ह्रनाकू---अर पजू गाढबाच्या धसा, साब मनतो तीन मंजी येक, आन्‌ त्योतर फासावर का खुरसावर लटकला, मग आतां येव कोणचा. आणतुस बाकडला !

प्रकरण व.] शिस्तीकरण रॅ

खिस्तीघर्म इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे युक्तिवादाने सिद्ध करून वाटेल तर सुबुद्धांस धमोतर करण्यास लावावें; पण खिस्तीधर्म हा जेत्यांचा धम आहे, तो सत्ता संपत्ति ह्यांनी समृद्ध आहे, अशा गोष्टींचा गेरफायदा घेऊन किव भूल देऊन लोकांस बाटविणे ग्हणीय आहे अशी त्यांची तक्रार होती. आणि अशाच कारणांस्तव खिस्तासबधी त्यांस आदर असला तरी ते येथील खिस्ती पाद्मांचे कधीं साहाय्यकारी तर कधीं विरोधी असे दिसतात. ह्याचे अधिक स्पष्टीकरण पुढील एका प्रकरणात होईल. असो.

त्रयीवादी विरुद्ध एकेश्ररी असा सामना सुरू झाल्यावर, त्रयीवादी खिस्ती लोकानी वड्याचे तेळ वाग्यावर काढण्याचे मिपाने हिदु-धमावर त्यांचे परदरानांवर मनसोक्त टीका सुरू केळी. तेव्हा हिंदूचे वकोलपत्र घेऊन राममोहन यानी हिंदूच्या साख्यमीमास [दि दर्शनांचे आणि मूर्तिपूजा, आवतारवाद इत्याद मताचे रूढीचे समर्थन करण्यास मागे प॥(हळ नाही. तसेच डा० टायटलर, एक त्रयीवादी खिस्ती, एकश्ररी- पथाविरुद् बाद करण्यास उभा राोहळला असतां राममोहन यांनी रामदास ह्या एका मूर्तिपरजकाचे नाबांन त्याचे जोडीस उभे राहून असा बहाणा केला की, त्रयीवादी खिस्ती तीन देव मानतात, तसेच हिदूही अनेक देव मानतात;

पाद्री:--( निराशेने प्राथना करतो ) आकाशातल्या बापा! ह्या

पाप्याना दया कर, आनी टेच्या अडण्यानासाठी त्याना पच्छाटाप दे! [ जाऊ लागतो.

तुकन,कः --पन साव, तुमचा पच्छाटाप राहुयया. अदुगर अमी भुके मरतु त्येची वाट काय !

धाडनाकः -- आमच्या जतगंगेन आमास्नी गावाबाहेर लावल, अतां आमची इनामी कवा देणार

हग्नाकः -- आज़ आमर्ची किर्स्तावीण नवी घरघनीण कवा येणार

पाद्री: --( पाय काढीत ) टुमी लोक, उटावीळ होटा कामा नये. आमी सांधू तरा राहिल पाहिजे. टुमाला आतां पुन्हा हिंदु होतां ये णार नाही. स्वूब समजा. [ जातो.

[ ब्रिचारे झकेबेंगालळी बाटेनाक्‌ पस्ताव्याने एकमेकांचे तोंडाकडे

पाहतात. |]

७९ £यीवादी विरुद्ध एकेधरा [भाग ला

तेव्हां या नवीन एकेश्वरीपेथाशीं विरोध करण्यास दोघेही समानधर्मी आहेत. रामदास यांच्या या विधानाने मुख्य बाद बाजूलाच राहून विजयशाली खिस्ती धर्माशी दुबळ्या हिदु मृतिपूजक धर्माची त्याने बरोबरी केली म्हणूनच बाद उपस्थित झाला, राममोहन यास तेच पाहजे होत, त्यानी रामदास या नांवान वतंमानपत्नात पत्रे छापवून एवढेच दाखविल की, ड[० टायटलर हिदुमृतिप्रजकाचा धर्म ज्या कारणास्तव निद्य मानतात, दी. सर्व कारणे प्रचालित खिर्स्ताधमातही आहेत. अथात्‌ या. विवादपद्धदीत हिदुधमाचा केवार घेण्याचा राममोहन याचा मुळीच हेतु नसून डो० टायटळर यास तुम्ही मूतिपूजकच आहात, अस म्हणून खजिल करावे पयायाने एकश्ररीपथाची महती सिद्ध करावी, असाच त्याचा डाव होता. खिस्ती मिरनर्‍्याशी जे स्याचे कडाक्याचे वाद झाले, त्यांत त्यानी हिदुधमाची तरफदारी करण्याची हीच पद्धति अंगिकारली आहे, ती कोणाही हिदुधमाभिमान्यास भूपणावह अगर समाधानकारक वाटेल, अस नाही, साराश, एकाच फटक्याने त्रयीबादी खिस्ती मृतिपूजक हिंदु यांस चीत करून, एकेश्वरीपथ ब्रद्धमूल करण्याचा जो त्यांचा खटाटोप सुरू होता, तो मुख्यत्वे बिघातक अंशतः विधायक अद्या स्वरूपाचा होता. त्यापेकी त्याचे विघातक टॉकेंचा जरी कांही परिणाम झाला, तरी त्याच हातून विधायक स्वरूपाचे कार्हांच जमेना. त्याच्या विघातक कायातही अनेक विघ्ने आली. पूर्वी त्यांचे लेख मिरानऱ्याचे छापखान्यांत छापले जात. परंतु पुढे मिरा- नर्‍्यांशीं विरोध येतांच मिरानने राममोहन यांचे लेख ठापण्याच नाकारले. मिरानऱ्यांचे समाचारदर्पण आणि फ्रेड ऑफ्‌ इंडिया यांत हलले सुरू असतां त्याचेवर फेरले चढ वबिण्याकरितां ब्रॅ्लॅनिकल मॅगेझीन या नावाचे एक नियतकालिक आपले मालकीचा छापखाना राममोहन यांस काढावा लागला. मग मुख्यत्वेकरून सदर त्राह्मणधर्माच्या पत्रिकेच्या द्वार त्यांनी जो वादविवाद केला त्याचा सारांश पुढील प्रकरणांत दिला आहे, ह्याप्रमाणे राममोहन ह्यांची बिधातक चळवळ तिचे परिणाम यांतच त्यांचें सवे लक्ष वेपून गेळ, एकेश्वरीसमाजाचे घटनेकडे त्यांस जरूर तितके लक्ष देतां आले नाहीं. यामुळे त्यांची नूतन संस्था बाळसे धरतां रोडावत चालली. आदम साहेबाचे प्रार्थनेस इळूहळू कोणी येईनासें झालें,

भ्रकरण वें.] कांहींच जमेना ७९

प्रथम राममोहन हे आपले कांहीं आपतदइष्टांस घेऊन जात असत, पण पुढे पुढे तेही जाण्याचे बद झाले. अखेर या बालसस्थेच्या सत्तेची व्यापकता वाढवावी, म्हणून राममोहन यानीं तिचे नांब धि ब्रिटिश इडियन युनिटे- सर्िअन असोसिएदान '* असे घवघवीत ठेवून एकदा प्रयत्न करून पाहिला. परंतु व्यर्थ, काहीच जमेना. शेबटीं त्यांच्या एका मार्मिक शिष्याचे प्रयत्नाने एक गोष्ट राममोहन यांचे लक्षात आली काँ, हिदु कितीही नादान झाले असळे, तरी परमाथप्राप्तीकरिता पतित आदमला आपळा आचार्य करण्या- इतके दीन स्वाभिमानगून्य ते अद्याप झाले नाहीत !

प्रकरण आठव खंडनमंडन

मागील प्रकरणापयंत हकीकत आल्यानंतर राजा राममोहन ह्याने ब्राह्म- सभा स्थापन केली हेंच ह्यापुढे सांगावयाचे आहे. परंतु त्यापूर्वी थोडे मागें वळून राममोहन ह्यांच्या चारित्राचा आढावा घेण जरूर आहे. ब्राह्मसभा स्थापन होईपर्यंतच्या राममोहन याच्या चरित्राचे स्थूल मानाने चवदा चवदा वर्षाचे सारखे चार भाग पडतात, राममोहन यांची पहिटीं चवदा वर्षे बरालपणांत कांहीं घरी देवपूजत कांही पुढे पाटणा येथ विद्या्जनांत गेळी आणि ह्या भागाची अखेर धार्मिक मतभेदास्तव देगात्यागात झाली ! त्यानतरची चबदा वर्षे इस्लामी, बौद्ध, जेन, बेदिक धम/च्या अध्ययनांत बहुतेक काशीक्षेत्रांत गेली त्याची अखेर पुत्रप्रासते होऊन ग॒हप्रपचास आरंभ झाला. त्यानतरच्या चवदा बर्षांत डिग्बी साहेबांचे आश्रयाने द्रव्यप्रासति इंग्रजी सस्कृतीशी परिचय झाला, ह्या विभागाची अखेर नोकरी सोडन पुढील कार्यास्तव कलकत्ता येथ जाऊन राहण्यात झाला, ह्यापुढील चवथा चबदा वप!चा विभाग धमचसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, ह्या विभागाला आरंभ आत्मीयसभत, मध्याबसान एकेश्ररीप्राथनामदिरांत आणि उग्वेर ब्राह्मसभेच्या सस्थापनेत झाली. ह्या चवदा बपात राममोहन ह्यांनी जी धमचचा केळी ती बारकाईन लक्षात घेतली असतां राममोहन ह्यांच्या विचारांनी घेतलेली आंदोलने लक्षात येतात. ह्या चवदा वपांतही सन १८२० ते २४ हीं चार बघे म्हणजे बाग्युद्धाचा कहरच होय. ह्या कहरांत राजे राममोहन कधी सनातनीयांचे सेनानी तर कधी (खिस्त्याचे सरदार म्हणून वाग्वाण फेकीत असलेले पाहून हे धर्मबीर कोणाच्या बाजूचे हा विस्मयच पडतो; चरित्रकाराकडे बिसगतीचाही दोष येऊं पहातो. तसेच राममोहन यांच्या लेखांपैकी त्यांचे आत्मचरित्र, त्यांची कांही पत्रे ब्राह्मणपत्रिकेतील इतर ठिकाणचे लेख हे त्यांचेच असल्या- बद्दल एकमत नाहीं, त्यांचे समकालीन लेखकांत त्यासंबंधी सवतोपरी एक- बाक्‍यता नव्हती. आणणि आज शंभर बषांनी राममोहन ह्यांचे सांप्रदायी

प्रकरण वॅ.] हिंदुधमोचा उपहास ७५.

राममोहन ह्यांचे मतांस स्वानुकूल असा जो पेहराव चढवीत आहेत तोही निर- पबाद नाही. अशा स्थितींत तत्सबंधीं ह्या टेखकाचीं अनुमानेही टीकेस पात्र होण्याचा संभव आहे. यास्तव राममोहन ह्यांनी त्राह्मसभा स्थापन करण्याच्या पूर्वी विदोषेकरून हिंदु खिस्ती धमोसंबधी, परस्पर विरोध अविरोधि असे जे विचार प्रगट केले, त्यांपेकी काही महत्त्वाचे उद्गार ह्या प्रकरणात कर्चितू द्विरुक्तीचा दोप पत्करून संकलित केले आहेत,

राममोहन याचे वरिष्ट डिग्बीसाहेब हे बिलायतेस परत गेल्यावर त्यांस राममोहन असे लिहितात की, “' घमंतत्वाचें मी सतत पुप्कळ संशोधन केळे त्यात खिस्तानुशासन हेंच सार्‍या धमात विरोष नीतिसवधक बोद्धिक जगास अधिक उपयोगी ठसे मला आढळले. आणखी मला असंही आढळले की, घामिक आचार ग्रहप्रपच यात हिंदून्या इतके धमंबेडे दीनवाणे प्रश्वीच्या पाठीवर दुसरे कोणीही नाहीत. ) तेव्हा इतउत्तर त्यानीं आनदी सुखी असावे म्हणून त्यांच्या मृतिपूजेच्या मिथ्याचाराविस्द्ध मी पुष्कळ वादविवाद केला; त्या बाबतीत आमच्याच शास्त्राधार त्याचा असमजसपणा दाखविण्याकरिता आणि इश्वर “एकमेबाद्रितीय' आहे हे सिद्ध करण्याकरिता वेदान्तसूत्राची बेदांपेकी दुसर्‍या कित्येक प्रकरणांची बगालीत हिंदीत भापातरही प्रसिद्ध केली. त्या कामी मला आरंभी आपमतलबी धमंगुरु जे ब्राह्मण त्याच्याकडून फारच विरोंध सहन करावा लागला. मला माझ्या निकटच्या नातेवाइकानीही सोडल, त्यामुळे मी अत्यंत खिन्न झालो. अश्या एन कठीण प्रसंगी माझ्या युरोपियन-तविशेषरकरून इग्रज स्काच- मित्राच्या सांत्वनकारक बुद्धिबादातूनच मला कोय तो आनंदाचा लाभ झाला,” राममोहन दुसरे एके ठिकाणी म्हणतात को, हिदूच्या जातिघमानी त्यांच्या सामान्य सुखांतही मादी कालविली आहे. त्यांना सूर्योदयापासून सूयांस्तापयंत फक्त एकदाच अन्नग्रहण करतां येत, शिजलेल अन्न बोटीत खातां येत नाही, कपडे घालन जेवतां येत नाही, हाटेलांत जाता येत नाही, बिजातीयाने रिवलेल अन्न चालत नाही, इतकेच काय पण जेवताना उठले असता पुन्हा पानावर बसतां येत नाही.”

हिंदूच्या उपासनेब्रद्रळ राममोहन असे बर्णन करतात की, *“ प्रत्येक

ट्डं

हिंदु आपल्या उपासनेकरितां देव त्यांच्या देवता उशा मूत तयार करतो.

र्ट उपहास आणि गौरव [भाग ला

त्या देवदेवतांच्या जन्मकमांचे "चितन कथन करण्याचा त्यांस बालाभ्यासच असतो, मग त्या जन्मकथा, जारकम, विषयार्साक्त, सत्यापलाप, कृतध्नता, बिश्वासघात मित्रद्रोह ह्यांनींच भरटेल्या असल्या तरी चालतात! अद्य देवदेवतांच्या ठिकाणी भक्तिभाव ठेवन त्याचे नामस्मरण किबा कथाश्रवण करण्याने, तसेच त्या देवतांस त्याचे भक्तास क'चिन्मात्र टान केल्याने, चित्तशुद्धि स्व पापाचे |नरसन होऊन अदी मोक्ष प्राप्त हतो. अस ज्यास बालपणापासून रिर्कावळे जाते, त्याची नीतिमत्ता काय दजाची डासेल ह्यावद्दळ दुमत होण ठाक्य नाही.” जो ब्रह्माव्यतग्क्ति इतर देवाची पूजा करतो आणि आपणास त्या देवापेक्षा क'नष्ट लेखतो, तो मृग्व असून त्या देवांच्याकरितां राबणारा पठाच समजावा, वास्ताबक मोक्षप्रा्ीला ब्राह्मण- घमातील विधिवधानाची मुळींच जरूरी नाही, आणि खरोखर ज्या देशांत केबळ जन्मावर श्रेष्ठ जातीची मान्यता टरवतात, त्या आमच्या ह्य! देशांत ज्ञानाजेन नीतिधम ह्याचा ऱ्हास झपाट्याने झात्यास त्यांत नवल काय!”

असो. ह्याप्रमाणे प्रचलित हिद्घमाचे वणन ज्याप्रमाण राममोहन ह्यांनी केले त्याचप्रमाण ते खिस्तीधमासबधी येशूच्या आज्ञा या पुस्तकाच्या प्रस्ता- बनेत असे म्हणतात की, “' ज्या इश्वराने वण, दर्जा किवा सपात्त अस भेद मानतां सर्व जीवास दुःख, मृत्यु, निराशा विकार ह्यांस सारग्वेच पात्र केळे आहे, तसेच जगावर तो करोत असलेल्या कृपेच्या बपांबास ज्याने सारेच विभागी केले आहेत, त्या इंश्ररासबध्धी श्रेष्ठ उदात्त भावना फार उत्तम प्रकारे जाग्रत करणारे अस घम वब नीताचे एक (खिरती अनुद्यासन आहे, मनुष्यमात्राच्या स्वेताविषयींच्या समाजाविपरयींच्या नानाविध कत्व्यांत हे खिस्तानुद्ासन इतक उत्कृष्ट मागददाक आहे. की, त्याच्या प्र्सरापासून अत्यंत फायदे होतील अशी मला खात्री वाटते.”

राममोहन आणखी असे म्हणतात, ह्या देशांतील पाद्रीलोकांचे सबंधी माझे मनांत अढी आहे अस कोणी समजूं नये. उलट त्यांच्या संस्थचा विस्तार व्हावा आणि युरापयन इरारप्रकृतीला मानवणाऱ्या आमच्या ह्या देशांतील हवापाणी त्यांस सुखावह व्हावे अशी माझी इंश्वराजवळ प्रार्थना आहे. कारण त्यांची संख्या आमच्या देशांत ज्या मानाने वाढेल त्यामानाने

प्रकरण व॑.] खिस्तानुशशासन ७७-

त्यांच्या सगतीने, संभाषणानें त्यांच्या उदाहरणांनी आमच्यांत गांभीर्य, संयम, नेमस्तपणा सद्गर्तन याची वाढ होइल.”

तात्पर्य, राममोहन यांचे म्हणणे असे होत की, खिस्तीधर्म जर योग्य रीतीनें लोकांच्या मनात चांगला बिबवळा तर मनुष्यजातीची नेतिक, सामाजिक राजकीय स्थिति सधारण्याचे धोरण इतर कोणऱर्‍याही धरमायेक्षां खिस्तीघधमात अधिक आहे. हिदुस्थानांतील सुिक्षित लोकानी प्रत्यक्ष धमातर केलें तरी खिस्टीघधमाचा पुरस्कार ते आनदान करतील. ह्यासाठी हिंदी लोकास अगोदर इंग्रजी विद्या दिकवली पाहिज. आणि त्या इंग्रजी विद्य- बरोबरच थोडथोडे खिस्तीधर्माचे शिक्षण देण अगदी योग्य होइल. मात्र, त्यांत इतरास समजण्यासारग्वी जी खिर्स्तांधमांची गूढ रहस्ये असतील, त्याची माहिती प्रथम अगद थोडी देऊन खिस्तनीतीवर अधिक भर द्यावा, हेच सुरशिक्षितास अधिक समत होईल, आज इग्रजी शिक्षणासाठ सारी हिंदी प्रजा अत्यंत उत्सुक झाली आहे, ह्या विचारास अनुसरून राममाहन ह्यांनी आपल्या वेदांतविद्यालयांतसुद्धा इंग्रजी रिक्षण खिस्तानुशासन ह्याची पुस्ती जोडलींच होती. असो, ह्याप्रमाणे हिदुधमाचा उपहास खिस्तीधर्माचा प्रस्ताव राममोहन ह्यानी केला खरा, पण त्यानंतर खिस्ती पाग्याशी राममोहन याचे जे कडाक्याचे वाद झाले त्या वादांचे वेळी हिदु- घमास पाठीशी घेऊन राममोहनानी खिस्तीघमावर जे फेरले चढविले, त्यांची थोडक्यात कल्पना येण्याकरितां पाद्री राममोहन ह्याच्या विस्तृत बादाचे संवादरूपान संक्षिप्त विविचन खाली केल आहे.

प'द्री--वेदांत जर असे सांगितले आहे काँ, ईश्वराचे ज्ञान मानवी बुद्धीस अगम्य आहे, तर मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी धमांच्या द्वारे इंश्वरविषयक ज्ञान संपादून मगच उपदे करायला लागावे बरे.

राममोहन---हा वेदांताचा विषय(स आहे. ब्रह्माचे यथातथ्य ज्ञान बुद्धीस अगोचर असले तरी इंश्वराचे अस्तित्व बुद्धीस कायांनुमेय आहे असे बेदान्तांत सांगितले आहे.

पाद्री--तुम्ही परमेश्वराला तर निमुंण मानतां. मग बरे आणि वाईट हा भेदच राहिला नाहीं. परमेश्वराला निगुण म्हटल्यावर नास्तिकांत तुमच्यात भेद तो काय?

"७८ वेदांताचा पुरस्कार [भाग ळा

राममोहन---पदार्थास चिकटलेले जसे त्याचे गुण असतात तसे त्रझ- वस्तूस चिकटलेले असे गुण वेदान्त मानीत नाहीं. दष्टि, अक्कल, दया, रांग इत्यादि गुण पाहिले तर ते कधी असतात तर कधी लय पावतात, तसच ते एकमेकांनी आच्छादितही होतात, आणि शिवाय ते नेत्र, मदु, अंतःकरण, अशा एकदेशींच काय ते असू ठाकतात, असे हे परिच्छिन्न गुण पूर्ण ब्रह्माचे ठिकाणी मानतां येत नाहीत. जगाची उत्पत्ति, स्थितिब लय होण्यास जे अनंत कल्याण गुण कारणीभूत होत असतील, तेच त्या परमपुरुषाचे स्वरूप केवळ अचिन्त्य अपरिच्छित्न असते इतकाच वेदान्ताचा भाव आहे. अस आहे, तरी मानव कोटीतील अत्युच्च गुण सत्य, क्षमा, न्याय इत्यादि जेव्हा परमपुरुपास लावतात तेव्हा ते परमार्थांचे साधकास परमपुरुषाचे स्वरूप प्रथम आकलन करतां यावे म्हणूनच होय. सारांश, कर्ता, भता मोक्षदाता अशा तीन गुणाचे पिता, पवित्र आत्मा पुत्र असे तीन पृथक्‌ देव मानण्यापेक्षा वरील वेदान्ताची विचारसरणीच श्रेष्ठ दर्जाची ठरते

पा%--तुम्ही वेदान्ती मनालाच ब्रह्म मानता तेव्हा तुमचे मन पाप- पुण्याबद्दल जी स्फां्त देईल तीच इराप्रणींत झाली. तुम्हास आमच्या- प्रमाणे इराप्रणीत नियंत्रण्च नको असे झाले

राममोहन:--हाही वेदार्थांचा विषयांसच आहे. वेदांत मन, अन्न, आकारा, पशु इत्यादि पदाथास ब्रह्म म्हटले आहे त्यातील हेतु ब्रह्म हे व्यापक आहे, इतकच दरशविण्याचा आहे, तसेच वेदात जी देवदेवतांची पूजा- विधान सागितली आहेत तीं त्रह्मोपासनेस जे अनधिकारी असतील, त्यांच्या मनास काहीतरी आलंबन असाव इतक्याच हेतूस्तव सागितलीं आहेत, पवित्र आत्मा कबूतराचे रूपान संचार करून जर मेरीचे ठिकाणी पुत्रोत्पत्ति करू शकतो, तर मच्छकच्छादि अवतारांत असंभब तो कोणता आणि गाईला गोमाता म्हटले ह्यांत खिस्त्यांनी हंसावे असे काय आहे १? ह्यावर पाद्री म्हणतील की, आम्ही देहधारी येशूची आराधना करता, तीं त्या जड शरीराची नसून आंतील चित्कलेची करतो. तरी त्यांस कोणत्याही धर्मातील मूर्तेपूजेबर टीका करण्याचा हक्कच पोचत नाहीं. कारण हिदु जे रामकृष्णांची उपासना करतात, ती त्यांच्यांतील ब्रह्मांश सोडून करतात अस कोण म्हणेल उलटपक्षीं रामकृष्णादिकांच्या मूर्तीत प्राणप्रातिष्ठादे संस्कार केल्याबांचून

प्रकरण वे.] वेदांताचा पुरस्कार ७९

हिंदु मूर्तिपूजक केवळ मूर्त[सच देव मानून कर्धी पूजीत नाहींत. मूर्तिपूजे- संबंधीं हिदुधरमांची अशी मर्यादा आहे की, वषणांश्रमविहित शास्त्रीय कर्म प्रत्येकाने करीत असता दरम्यान फुरसुतीचे वेळीं मूर्तींची उपासनाही करावी, ती सबाच्या अंतयांमी इंश्रर आहे. अशी जाणींब होईपर्यत करावी. अहं ब्रह्मास्मि ही अद्वेत्यांची श्रेष्ठय़रकारची उपासना आहे. त्याच्या खालोखाल द्वैत्यांची सगुणोपासना असून त्यानी श्रेष्ठाचा बहुमान, बरोबरीच्याची मैत्री, कनिष्ठास प्रियवस्तूंच दान आणि सववत्र समदृष्टि ठेवून सबंभूताच्या अतर्यामी जो परमेश्वर त्याचे पूजन करावे, असे भागबतात कपिलाने सांगितले आहे. त्याचेहून कनिष्ठ मार्तपूजा होय,

पाद्री:-र्‍र्‍बेदान्त्याच्या मायावादानें इंश्ररास कमीपणा येतो. तसच त्या- योगाने इश्वर आणि त्याची माया ही दोघही श्रेष्ठ अनादयत ठरतात.

रःममोहनः ---इश्वरास कमीपण| कसा येतो ते तुम्ही सागत नाही, माया ही ईश्वराची शक्ति आहे. तिला स्वतत्र अस्तित्व नाही. जसे इंश्रराच स्वरूप अनायंत आहे, तसेच त्याचे गाक्तीचे स्वरूप असणे स्वाभाविक आहे. प्रत्येक घमात इंश्रराचे गुण इंश्वराइतकेच शाश्रत मानलेले झाहेत. गुणरूप जी माया त्याच्यापेक्षा गुणी जो परमेश्वर त्याची योग्यता वेदान्ताने अधिकच भौनली आहे.

पाद्री:-र्‍जीबात्मा परमात्मा जर एकरूप आहेत तर जीवबात्म्याच्या बर्‍्यावाइट कमाबद्दल त्यास बरेबाईंट फळ भोगावे लागत, असे म्हणणे म्हणजे इश्वरासच फळे भोगावी लागतात, असे म्हणण्यासारखे होते. तसेच जीबात्म्या- ऱ्या अस्तित्वामुळे परमात्म्याच्या पूर्णत्वास बाध येतो.

राममोहन! - इश्वर ब्रिंबरूधष असून जीवात्मा हा प्रतिबिबरूप आहे. अर्थात्‌ जीवात्म्याचे अनेकत्ब, मलिनत्व, चांचल्य हे उपाधिभूत असलेल्या पाण्याच्या म्हणजे मायेच्या स्वरूपावर अवलबून आहे, ती उपाधि गेली, की प्रतिबिंबरूप जीवात्म्याचे बिंबरूप परमात्म्याहून भिन्न अस्तित्व नाहीसे होतें. आणि ते मिन्न अस्तित्व असते, तेव्हाही प्रतिबिंबाचे मालिन्य, चांचल्यादि गुणदोष बिंबाचे ठिकाणीं लागत नाहींत. तसेच प्रतिबिबाच्या एथक्‌ भासणा- र्‍या आस्तित्यामुळे बिंबाच्या पूर्णत्वास उणेषणाही येत नाहीं. दृष्टान्त नेहमीं एक- देशी असतात. उदाहरणार्थ, सृष्टि पाण्याबरील बुडबुड्याप्रमाणें आहे, असें सांगण्यांत येतें, तेव्हां इतकेंच दरोबाबयाचे असते, कीं ज्याप्रमाणे बुडबुड्याला

<० मायावाद्‌ [माग ढा

पाण्याचा आधार त्याप्रमाणे सृष्टीला ब्रह्माचा आधार आहे. आणि ती बुडबुड्या- प्रमाणेंच अशाश्रत आहे. वारा बुडबुडा उत्पन्न करतो, त्याअर्थी मायेचेही ब्रह्मावर नियंत्रण चालते असा त्याचा अर्थ नव्हे. इंश्वराची शॉक्ति म्हटली म्हणून ती त्याच्यावर हुकमत चालवते असे नाहीं. पश्चात्ताप झालेल्या जीवा- वर इश्वर दया करतो असे म्हटले म्हणजे दयेची ईश्वरावर सत्ता चालते, असा त्याचा अर्थ नव्हे. परमात्म्याच्या शुद्ध खरूपाच ज्ञान होतांच ज्या मायेने आत्मा- परमात्मा इत्यांदे भेद दाखविले, ती नाहीशीच होते. ज्ञान हे मायेचे बिरोधि आहे. माया या शब्दांत इंश्वराची सुजनर्शक्त तिचे कार्य ह्या दोहोचा अत- भौब होतो. सर्परज्जूच्या दृष्टान्तावरून इतकेच घ्यावयाचे कीं, सपाला स्वतंत्र अस्तित्व नाही. त्याचे अस्तित्व त्याला दोरीकडूनच मिळत. बास्तविक दोरी- शिवाय दुसरे कांहींच नाही. त्याचप्रमाणे सव सृष्ट पदार्थास अस्तित्व ब्रह्मा- कडून मिळते, एक ब्रह्म वस्तु मात्र आहे. वार्स्ताबक दुसरे कांहींच नाही पण ह्याचा अर्थ सारीं हंडीमडकी म्हणजेच ब्रह्म असा नव्हे, ब्रह्म हे परमपुरुष- वाचक असून जडसृष्टि ही प्रकात आहे. प्रतिबिबाचा बिबांत ल्य होढो, त्याचप्रमाणे प्रकृति आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपांत लय पाबते. जोपयत ज्योतींचा मेणवत्यांशी सबंध आहे, तोपर्यत ज्योतिज्यातात भेद दिसतो, पण तो संबंध सपला म्हणजे साऱ्या ज्योति अव्यक्ततेजांत विलीन होतात. त्याचप्रमाणें जीवात्म्यांचे आहे. असे मानतां हे सवे जग जीव शून्यांतून निर्माण झाले, असे जे मानतात त्यांस इंश्रराचे अस्तित्वच सिद्ध करणे अशक्य होईल.

असो. ह्याप्रमाणे वेदान्तदशनांतील मायावादाचा पुरस्कार केल्यानंतर त्याच लेखांत अनुक्रमाने न्याय, मीमांसा, पातंजल सांख्यदर्शन ह्यांचेही समर्थन “राममोहन' ह्यांनी केळे आहे. नतर पुराणे तंत्रे ह्यांचा विचार ते करतात तो असा.

पाद्रीः--तुमची पुराणे, देव अनेक असून ते इहलोकीचे भोग भोगतात असे सांगतात. तुमचा नामरूपात्मक देव विश्वव्यापक कसा असेल ! तसेच 'कित्येक देवांची नामरूप शास्त्रांत बणिलेलीं असून ती माणसांना कळत नाहींत हें कसे!

राममोहन -- पुराणांनी बेदान्ताला धरून परमेश्वर अचिंत्य निराकार आहे असेंच सांगितलें आहे, परंतु अप्रबुद्ध माणसांचे जीवन अज्ञानामुळ धर्महीन

प्रकरण ८वे.] पुराणांचा परस्कार ८१

किंबा पापात्मक होऊं नये म्हणून त्यांच्यासाठी नामरूपांचे देव कल्पून त्यांस मनुष्यांप्रमाणेंच भावना असतात असे सांगितले आहे. हेतु हा की, त्या- योगानें त्यांचा देवाच्या ठिकाणीं भाव जडाबा हळहळू त्यांनीं इंश्रराच्या सत्यज्ञानास अधिकारी व्हावे. परमेश्वर हा वास्तविक नामरूपहीन असून त्यास कटुत्व भोक्तृत्व हीं नाहींत, असेच जी सर्वमान्य बेदानुकुल पुराणें आहेत त्यांत पुनः पुन्हा स्पष्टपणे सांगितले आहे. ते पाहतां तुम्ही पाद्री- लोक कोणत्या तरी बेदविरोधि भाकड कथाची भाषांतर प्रसद्ध करून हिंदु- धर्मास हिडिस स्वरूप देण्याचा नेहमी प्रयत्न करतां हे अळछाध्य होय.

आता आमचे देव देहधारी असून त्यास बायकामुले असतात, तरी आम्ही त्यास व्यापक असे इश्वर कसे मानतो, ह्या गोष्टीचा, पुराणांतील आणि तंत्रातील चुका दाखविण्या'चे हेदून तुम्ही उपहास करता, पण त्यावर मी असे विचारतो की, मानवदेहधारी येशु/खस्त आणि खबूतराचे शरीर धारण करणारा पवित्र आत्मा यांस तुम्ही पूर्ण परमेश्रररूप कस मानतां मग येशुखिस्तास तुमच्याआमच्यासारखच इंद्रियज्ञान, रागलोभादि मनो- विकार जन्ममृत्यू नव्हते काय तसाच खबूतर झालेला पवित्र आत्मा या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात असून त्याच्याचपासून मेरीच्या पोटीं तिचे लनापूर्वींच येशाखिस्ताचा गर्भ राहिला अस तुम्ही मानतांना ? मग आमच्या पुराणांस का दोष देतां? उलट आम्ही असे दाखवितो को, आमच्या शास्त्रांनी पुराणांनी असं ठिकठिकाणी सांगितळ आहे काँ» ह्या देवकथा कोठे रूपकात्मक तर कोठे काल्पानिक आहेत असे समजाबे.' इश्वर वास्तविक तस[ नाहीं. पण तुमच्या बायबलांत ह्या येशूच्या पवित्र आत्म्याच्या सर्व कथा अक्षरशः खऱ्याच आहेत असे सागितले आहे, तेव्हा आतां नाम- रूपात्मक अनेक देव आणि त्यांचे इंद्रेयजन्य भोग बिकार हे दोष फक्त तुमच्याच पथांत आहेत, असे उघड होते. शिवाय आमच्यामधील पुराण आग्ही काही बेदतुल्य मानीत नाही, पण तुमचे बायबल मात्र तुम्हास अमोघ वाटते.

पाद्री:--बरे, ते असो. पण तुमच्या धमात तुमच्या कमोचीं फळ कांहीं येथेच मिळतात असे लिहितात कांही मरणोत्तर मिळतात असे लिहितात. तसेच तुमची पूर्वमीमांसा पाहतां हिंदुस्थानच्या लोकांशिवाय इतरांना कर्म- फळांची प्राप्तीच नाहीं असे दिसतें, हे कसे !

“२ खरिस्तीमतांवर मात [ भाग | ला

राममोहनः--“ह्याच जन्मीं कमाचीं फळे मिळूं शकतात, असे तुमचें शास्त्रही सागतेच. आता जीं बेदविहित कर्मे बेदांनीं तुम्हाला सांगितलींच नाहीत त्याची फळेही तुम्हांला मिळणार नाहींत, अस म्हणण्यात शास्त्र कोठे चुकल ? आमच्या धर्माप्रमाणे ज्याने त्याने आपल्या वणाश्रमाप्रमाणे वेंद- बिहित कर्स करणे हे योग्यच आहे. परंतु ज्ञानाचे अधिकारी होण्यास किबा अमृतत्वाची प्रात्ति होण्यास वेदाध्ययन बेदिककमंपरिपालन आवश्यकच आहे अस नाहीं, स्मृति आण आगम ही ज्ञानाधिकार देण्यास समर्थ आहेत,

पाद्री: “तुमच्या श्रांत, स्मृति आणि आगम पाहिजेत कशाला £ येशु- खिस्तान आत्मयज्ञ करून अखिल खिस्ती मानवसमाजाचे पापक्षालन केल; षण ठत तुम्हास मान्य नाही, मग मानवजातीच्या अनंत पापांचे निरसन होण्यास तुमच्या म्हणण्याप्रमाण उपाय काय?

राममोहन: -- वेदांताप्रमाणे शम, दम, तितिक्षा, उपराते, ध्यान हेच पापक्षालन!चे खरे उपाय आहेत. आमच्या धरमाप्रमाण आमच्या पापक्षालनास खिस्ती धमातील अखेरच्या निवाड्यापयंत थाबाबे लागत नाहीं. इतकच काय, पण आम्ही आमच्या कमांची बरी बाईट फळे या जर्न्माही भोगूं राकतो.

असो. ह्याप्रमाण प्रश्नोत्तरे झाल्यानंतर प्रचलित खिस्ती मतावर मात करण्याच्या हेतून राममोहन ह्यांनी त्यास असे सवाल केले कीं, “' येशुख्स्ताला तुम्ही इशापुत्र म्हणून, पुन्हा त्यासच इश्वर कसे मानतां ! येशुखिस्ताला कधीं मानवपुत्र असही म्हणतां पुन्हा कोणीही मानव त्याचा जनक नव्हता असे म्हणता, ते कसे इंश्वर एकच आहे असे म्हणतां तर पिता, पुत्र पवित्र आत्मा हे सारेच देव कसे इंगचेतन्यच काय ते पूजनीय आहे असे मानून पुन्हा जडदेहघारी येशुखिस्ताला देव म्हणणे विसंगत नाही काय ! तसेच खुत्र पिता तत्त्वतः एकच आहेत, असे मानल्याबर पुत्र पित्यासमान आहे असे द्वेतसूचक कसे म्हणतां येईल. आतां मनुष्याचा पुत्र तोही मनुष्यश्व, ह्याप्रमाणे इंश्रराचा मुलगा तोही इश्वर म्हणावा, तर तो आपल्या पित्याप्रमाणे अनाद्यनंत कसा असेल ? इंश्वर हं कांहीं जातिवाचक सामान्यनाम नव्हे, तं विदोषनाम आहे. पण त्या विदोषनामांत जर तीन देव येत असतील तर त्यांत सामान्यनामांत फरक तो काय राहिला. एकया इंश्वर ह्या नामनिर्देशांत जर नाम, रूप क्रिया ह्यांनी भित्न असलेल्या

अक्ररण वं.] खिस्तीमतांवर मात ८३

पिता, पुत्र पबित्र आत्मा ह्या तीन व्यक्तींचा समावेश खिस्ती करतात, तर हिंदूंच्या त्रिमूर्तांचा उपहास करण्याचा त्यांना काय हक्क आहे? खिस्ती म्हणतील कीं, आमचे तीन देव एकरूप कसे हे णूढ रहस्य आम्हांला सांगतां आले तरी परंपरागत संस्कारांमुळे आम्हाला त्याची प्रचीती येते. तर त्याबर हिदूसही असच ठासून सागता येईल की, आमचे देवतापंचायतन एक परमेश्वररूप आहे, याचा आम्हालाही पूर्वसस्कार अभ्यास ह्यांच्यायोग साक्षात्कार आहे.

आतां सामान्य जनतेचा बुद्धिभेद व्हावा म्हणून मोठमोठ्या रोमन ग्रीक तत्त्ववेच्यांनीही या असंबद्ध मतांचा आरंभी अनुवाद केला अस काणाचें म्हणणे असेल तर आज ही मते खिस्ती जगात इतकी हृढमृल झाली आहेत की, त्याविरुद्ध विबेचकबुद्धीने कोणी ब्र काढण्याचीही सोय राह्ली नाही. असा जर खिस्ती धमावर गुरूंच्या परपरेचा जबरदस्त पगडा आहे तर खिस्ती लोकांनीं ब्राह्मणाच्या नांवाने खडे फोडण्यात अथ काय ? ज्या धमंग्रथात पिता, पुत्र पवित्र आत्मा यांचा केवळ भिन्न नामनिर्देशाच नव्हे तर त्याच्या निरनिराळ्या भावना कार्यही वर्णिली आहेत, त्याच ग्रंथाने पुन्हा परमपुरुष एकच असल्याचे प्रतिपादणे, हे ज्यांचे इद्रियज्ञान बुद्धि शाबूद आहे, असा कोणीही मानणार नाही. प्रचलित हिदुधम,त याहून अधिक विसगतपणा कोठे आहे तो खिस्त्यानीं दाखबावा.

दुसर अस कीं, एक “' पिता ?-- परमेश्वर, सर्वज्ञ, सवेशक्तिमान्‌ अत्यंत दयाळु असतांनाही त्याच्या एकर्यच्यान भागून सवज्ञ, सवशाक्ति- माजू अत्यंत दयाळू असे पूर्णत्वाने युक्त पिता, इशपुत्र, पवित्र आत्मा ह्या- प्रमाणे जर तीन मानता येतात तर मग तीनच का, तेहतीस कोटी र२ग्थबा प्रत्येक आकाडदास्थ गोलागणिक एकेक असाच इश्वर मानण्यास काय हरकत असावी? आणखी पाद्रीलोक असे म्हणतात की, येश्रू हा इंशपुत्र असतांही त्यानें आपल्याला मानवपुत्र म्हणणे हे त्याचे केवळ लाघव आहे, ते कांहीं खरे नव्हे, मग असे आहे तर हिंदूच्या पुराणांतून अश्या लाघव-ग!रवाचा रूप- कात्मक जो भाग आहे तेवढाच उचळून धरून सार्‍या हिदुधर्माची त्यानी निंदा करणे अत्यंत गर्ह्म नाहीं काय तात्पय हिदुलोकांचा धर्म, त्यांच शिक्षण, त्यांची नीति इत्यादींवर खिस्ती लोकांनी बेगुमानपणाने टीका करण्या-

<४ ख्रिस्तीमतांवर मात [माग ला

पूर्वी पुष्कळच विचार केला पाहिजे शोधही केला पाहिजे. हिंदु हे अज्ञानतमांत पडले आहेत, त्यांचा नेत्िकि अधःपात झाला आहे वगेरे बल्गना करणारांनी एक्या बंगालप्रांतांत गेल्या थोड्याच बषात, अध्यात्म, कायदा, न्याय, व्याकरण आणि ज्योतिष अशा विषयांवर शेकडो नवीन ग्रंथ निर्माण झाले आहेत, ह्याची पुसतपासही केलेली नसावी ही लांछनास्पद गोष्ट आहे. तसंच /हिदूच्या आचाराशी युरापिरनांच्या आचारांची तुलना केल्यास अत्यत हिणकसपणा कोठ आहे हेही सिद्ध करणे कठीण नाहीं,

तात्पर्य, उद्यां जर कोणी हिदु अगर मुसलमान खिस्ती झाला, आणि नंतर त्याने खिस्ती धमातील ही खुळे त्रयीबादावर निरनिराळ्या खिस्ती पंडितानीं ध्माधिकाऱ्यानी तोडलेले तारे पाहिळे, तर आपण धमातर केल्या- बद्दल त्याला अत्यत पस्तावा झाल्यावांचून खचित राहणार नाही, ब्रिटिशां- सारख्या विजयद्याली उदयोन्म्ख राष्ट्राने आपला धम घम्गुसूच्या असंबद्ध सिद्धान्तांवर अबलबून ठेवावा हे मोठेच आश्चर्य होय, सपात्त, सत्ता, व्जिय इत्यादि शोब्दावडंबराशी चिन्हाशी सद्धमांचा क्वचितच सबंध असतो हेच ऐतिहासिक सत्य दिसत. अदा] स्थितीत पाश्चात्य देशांतील सज्ञ लोकांचा खिस्तीधममतांवरील विश्वास उडत चालला असता हिंदुस्थानातील लोक त्या धमाचा आश्रय करतील *" गोष्ट असंभवनीयच दिसते,

सर्वशक्तिमान शाश्वत अशा परमेश्वराने मनुप्यकोटीत जन्माला यावे, वाढावे, हालअपेष्टा भोगाव्या आणि उ.खेर ल्झारपद मरण पावावे, असे परमपुरुपाचे जन्मकम साशू पहाणे हणजे मनुष्याच्या अगदीं सामान्य बुद्धीचाही उपमर्द करण्यासारखे आहे. तसच खिस्ती लोकांनी चोर्‍या, दरोडे, टवदाजी करून केलेल्या पापांचे प्रायश्चित्त येश्युखिस्तास त्याचे इच्छेबिरुद्ध देहांत्शासन देऊन भोगण्यास लावावे ह्या मतात एक्या २]खिस्ताचाच काय पण एकंदर न्याय, नीत, मर्यादा ह्या सबाचाच अमानुप रीतीने खून होतो.

तेव्हां बगालप्रांती लोकसंख्या वाढत असून दा'रिद्ही वाढत आहे अदा गोष्टींचा फायदा घेऊन येथे खिस्तीघधर्ममतांचा प्रसार करण्याचा उद्योग ब्रिटिश पाद्मांनीं करणे ही गोष्ट फार गेर आहे. जे देशा स्वतंत्र आहेत त्या देशांत त्यांनीं वाटल्यास आपल्या धर्ममतांचा प्रसार करण्याचा प्रयत्न कराबा, पण

पकरण ८वे.] चरित्र आणि तत्त्वज्ञान ८५

हंदुस्थान हं जित राष्ट्र आहे ब्रिटिश लोक हे जेते आहेत, यास्तव त्यांनीं [सा प्रयत्न येथे करणे मात्र अन्यायाचे होईल.

ह्या प्रकरणांतील विरोध काहीं अशीं अपरिहायच आहे. कारण त्यांत ॥ममोहन ह्याच्या मनाचा पाळटच प्रतिथिबित झाला आहे. तथाषि ह्या सवे बेवेचनांत एक गोष्ट लक्षात येते, ती ही को येथखिस्तानी सागितलेले नीति- गरम राममोहन ह्यास जितके आवडले तितकीच बायबलांतील त्याचे जन्मकर्म इतर शूढ म्हणुन सांगितलेलीं मते त्यास नापर्सत झालीं. भगवबद्रीतेचा मतं म्हणून त्यानीं अनुवाद केला; पण श्रीकृप्णचरित्र त्यांस अत्येत निंद्य पटले, काही असो, बादविवादात सहज उत्पन्न होणाऱ्या अर्मिनवेज्ञामुळे ॥ममोहन यांच्या मनाचे ठिकाणीं विचारसंक्रमण झाले त्याचाच परिणाम एके धरीप्रार्थनामंदिराची ब्राह्मसमा ह्या रूपातरात लबकरच घडून आला, ! रूपांतर होता होतां विचाराचे वबठुळ पुरे होऊन, ते कदाचित्‌ सनातन- पम!च्या पूर्वपदावरच यावयाचे, परंतु त्यापूर्वीच त्याचे आयुष्य संपळे, असो. याबद्दल विवेचन पुढे येईल,

प्रकरण नववं ब्राह्मसभा

च्मववजानमडिहे विच्या

मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे आदमसाहेबांच्या एकेश्वरीप्राथनासमाजाला प्रथम कांहीं दिवस कित्येक हिदु युरोपियन येत असत. परंतु पुढें प्रार्थना करण्यास येणाऱ्यांची सख्या कमी होत चालली, एक दिवस या नूतन प्रार्थना- मंदिरांतून प्राथना आटोपून परत येत असतां, राममोहन यांचे तरुण रिष्य ताराचद चक्रवती आणि चद्रशेग्वर देव या दोघांनीं असे सुचविले कीं, ह्या परकी पाद्रचाचे चर्चमध्ये जाण्यापेक्षा आपले विचारास पूर्ण समत होईल, असा आपणच एक एकेश्वरीसमाज स्थापन करावा. ही गोष्ट राममोहन यांसही पटली. राममोहन यांचे 'कित्येक श्रीमान्‌ स्नेह्यांनी प्राथमिक खर्चाची जबाबदारी आपलेबर घेतळी. असा सर्व योग जुळून आल्यामुळे तारीख २० आगस्ट सन १८२८ राजी फिरगी कमळ बोस याचे घरी पहिली ब्राह्म- समाज सभा स्थापन झाली. या ब्राह्मसभेचे जनकत्व राममोहन यांस द्या किवा एख द्या उद्धगिज्ज कोटीप्रमाणे तत्कालीन परिस्थितीनेंच सदर संस्था निमाण केली असे म्हणा. परंतु आद्मसाहेबाचे खिस्ती एके9श्वरीसस्थेस ब्राह्मसभेच्या मातृपदाचा मान देतां येणार नाही. फारतर इतकेच म्हणतां येईल कीं, ह्या युनिटेरियन दाईने वेळेवर येऊन ब्रह्मोपासनेची लवकर सुटका केली. दोन्ही सस्थाचे जन्मादारम्य जातिधमच वेगळे होते. एक निन्बळ खिस्ती तर दुसरी केवळ हिदु अस म्हणता येईल. इंश्ररप्रणीत अश्या वेदांचे आधारे ब्रह्मोपासना करावी हेच ब्राह्मसभेचे ध्येय होते. यामुळे प्रार्थनांचे बहिरंगांत जरी खिस्ताचे अनुकरण करण्यांत आले, तरी बायबलने जे हिदूरचे धर्मपीठ बळकावण्याचा घाट घातला होता, तो फसून शेबटी 'प्रामाण्यबुद्धिर्बेदेषु' हें हिंदूंचे त्रीदच कायम राहिले. तत्कालीन मिशानर्‍्यांचे प्रसिद्ध पुढारी डो०डफ ह्यांनी राजा राममोहन ह्यांस हिदूंचा ळूथर ठरविलें. तर डा विल्सन दुसरे बडे मिशनरी त्यांस आद्य शंकराचार्यांच्या तत्त्वशानाचे पुनरुद्धारक असे मानूं लागले.

प्रकरण वे.) दिवाणजी टछ

युनिटेरिअन लेखक वक्ते, लेखांत आणि भाषणांत किती उदार अगर अघळपघळ दिसले, तरी ते हाडाचे खिस्तीच, त्यांचा स्वघर्मासंबंधी अभिमान किंबा दुरभिमान पुरा जाग्रत असतो. यामुळें कलकच्याचे खिस्ती एकेश्ररी- समाजाचे, हिदी त्राह्मसभेत रूपांतर झालेले, आदमप्रभ्ति यरोपेअनास आवडले नाहीं. जानबुलच्या रागाच्या डुरकावण्या सुरू झाल्या. पण राम- मोहन ह्यांनी त्यास दाद दिली नाहीं. उलटपक्षी ह्या रूपांतगने राममोव्न यांनी हिंटंची सहानुभूति थोडीबद्त तरी सषादन केली, ब्राह्ममादिराचे अनावरणसमारभास पांचशे हिंदू हजर होते. त्यांत कित्येक भिक्षुक त्राह्मणटी होते. पुढें राममोहन याचे विषयींच्या आदरान अनुयायाची संख्या दिवस- दिवस वाढत चाळली ते त्यास आदरान दिवाणजी) अस म्हणत, उलट राममोहन त्यास बरोबरीचे नात्यान “' बिगदर अस म्हणत. तेव त्याचे अनुयायी यांचेमध्ये चांगल प्रेम सलोखा नादू लागला. राममोहन मनाचे फार प्रेमळ ढिलिदार होते. एखादी चागली गाष्ट घडून आली का, त्यास अस हष लोटे की, त्या भरांत ते आपलेजबळ असलेल्या शिष्यास प्रेमाने पोटाशी घरीत. एखादी अनिष्ट गोष्ट घडली तरी ते त्याबद्दल आपले शिष्यवर्गास बोलत नसत. उलट ती राममोहन याच्या हातून घडली तर त्याचे अनुयायी कचितू त्यांचा स्पष्ट निषेध करीत; त्याचाही त्यास राग येत नसे. एक दिवस राममोहन यांची स्वारी स्नान केल्यानतर आपले आरशासमोर उभी राहून बराच बेळ आपले सुंदर लाब कस बिचरीत कपड्यांची ठाकठीक करीत उभी होती. ते पाहून त्याचा अनुयायी ताराचद चक्रवती म्हणाला, महाराय ! आरश्यात चेहरा पाहाण्यांत वळ घालव नये, हा उपदेश लोकांनाच सांगण्य.करिता असतो काय अजन मिळताच राममोहन चपापळे. त्यांनी आपली चूक कबूल केली. एकदर्रीत राममोहन यांची राहणी श्रीमंतीची दरबारी थाटाची असे त्याना मसलमानी पेहराव मनापासून आवडे आणि तोच त्यानी आपले सांप्रदार्यकांत सुरूकला होता. देवाचे दरबारीं बसतांना माणसांनी सुंदर पोषाख कराबा, असा त्यांचा कटाक्ष असे. उलय्पक्षी, नेहमीं गाड्याघधोड्यांतून हिंडणारे राममोहन रोज ब्राह्म- समाजास जातांना अनवाणी पायांनीं जात, इतका त्यांचा साधेपणा होता. एकदां राममोहन रस्त्याने जात असतां एका भाजीबाल्यास त्याची जड पाटी

८८ ब्राह्समाजमंदिर [माग ढा

'उचळून देण्यास कोणी पाहिजे आहे, असें पाहून त्यांनीं सहज त्याची पाटी त्याच्या डोईबर उचळून दिली. ह्या ब्राह्मसभेचे पहिले चिटणीस बरील ताराचंद चक्रवती हे होते. ब्राह्मसमभेचे सभासद दर शनिवारी सायकाळी सात ते नऊ बाजता एकत्र जमत असत. त्या वेळीं प्रथम दोन तेलगू ब्राह्मण एका पडदा लाबिलेल्या बाजूचे खोलीतून वेदपाठ म्हणत, त्या खोलीत ब्राह्मणेतरांस जाण्याची मनाई असे. वेदपाठ झाल्यावर उत्सवानंद विद्या- वागीरा हे काही उपानिषदांतील भाग बार्‍चून दाखवीत त्याचा भाबाथ पंडित रामचद्र विद्याबागीश हे बगालींत समजावून सांगत, नंतर राममोहनांनी तयार केलेले उपदेशपाठ वाचले जात. शेवटी गोबिदमाला यांचे प्रार्थना- संगीत होऊन कायंक्रम पुरा होत असे. ह्या ब्राह्ममभेत जाणारांची संख्या जशी हळुहळू वाढूं लागली, तसा विराधिपक्षाचा प्रयत्ही अधिक संघटित होऊं लागला, कलकत्त्यांतील पुराणमताभमानी पुढाऱ्यांनी सभा भरून धघर्मसभा या नांवाची एक विरोधी सस्था निमाण केली. भवानीचरण चानर्जी नामक एक विद्वान्‌ ब्राह्मण ह्या 'धघमसंस्थेचा अध्यक्ष होता. आणि राजा राधाकात देव हा या सभेचा सेक्रेटरी झाला, त्यांची समाचासचॉद्रका ह्या देनिकांतून ब्राह्मसभेवर टीका येऊ लागली, त्यास राममोहन यांजकडून संबादकोमुदीनामक पत्रांतून उलट ज्यास तसे जबाब मिळूं लागले. अशा रीतीने हा बादविवाद एक लहानमोठ्यांच्या तांडचा रोजचाच विषय होऊन बसला. नदीचे घाटोबर जा, बाजारांत जा, थोरामोठयांच्या घरीं जा, जिकडे तिकडे हाच विषय, त्यांतही ब्राह्मसभेचे स्थापनेचे वेळीं कित्येक ब्राह्मणांनी दक्षणा घेतल्या होत्या, आढळून येतांच त्यांस ब्राह्ण- समाजाकडून जातिबहिष्कृत करण्यांत आले. तेव्हां त्यांचे चरितार्थ चालविण्याची जबाबदारी ब्राह्ममभेचे सभासदांनी आपलेवर घेतली बाबू द्वारकानाथ ठाकूर, कालीनाथ मुनशी मधुरनाथ मलीक ह्या मुख्य तीन ग्हस्थांनी ती जबाबदारी पार पाडली. अश्या रीतीने उभयपक्षामध्ये बादविवादाचे रण माजल असतां तार्राव २३ जानेवारी सन १८३० रोजीं माधी एकादशीचे दिवशीं राजा राममोहन ह्यांनी आपलें नवीन ब्राह्मसमाज-मंदिर उघडल वब ते तारीख जानेवारी सन १८३० च्या ट्स्टडीडने ट्रस्टींच्या ताब्यांत दिल, त्या नंतर ब्राह्मसमाजाचा बार्षिक उत्सव तारीर ३जानेबारी रोजीं पाळला जाऊं लागला,

श्रकरण वॅ.] पहिले ट्स्टर्डाड <९

ब्राह्मसभेच्या ट्स्ट-डीडमध्ये असे जाहीर करण्यांत आले की, त्राह्मसभेच्या उपासनामादेरात, या विश्वाचा जनिता रक्षणकर्ता अश्या एका शाश्वत, निर्विकार अतक्य अशा परमात्म्याचीच उपासना केली जाईल. कोणत्याही समाजांत एकाद्या विवक्षित नांवाने प्रचलित असलेल्या देवाची येथे उपासना होणार नाहीं. तसेच, येथ कोणतीही मूर्ति, चित्र अगर पुतळा अगर असेच कोणतही प्रतीक ठेवण्यांत येणार न.ही. पूजेचे निमत्ताने अगर खाण्यासाठी येथे कोणत्याही जीवाची हत्त्या होणार नाही. किबा इतर खाद्यपेयादि व्यवहार होणार नाहींत. तसच कोणाही पथाच्या अगर व्यक्तीच्या उपासना- मूतीसत्रधीं अगर पद्धतीसवंधी येथ निदाव्यजक असे भाषण केल जाणार नाहीं. तर, जेणकरून नात, भूतदया, पावित्र्य, परोपकार इत्यादि सद्रुणाचा बिकास होईल सव धमाचे पथाचे लोकात सलोस्वा वाढेल, असाच उपदेश संबाद केला जाईल,

एकेश्वरीपंथाचे प्राथनामंदिर स्थापन करणे, हेच राममोहन यांचे अंतम थ्येय होते. देशाची खरी उन्नात होण्याला सबात धघमाळाच प्राधान्य दिल पाहिजे असे त्यांचे मत असे, त्यासाठीच त्यांची सर्व आयुष्यमर धडपड सुरू होती, त्यापायी त्यांनी पुष्कळ विरोध छळ सहन केला. बडिलाजित इषेटी- तील वारसा गमावून त्याकरितां प्रत्यक्ष भावाबरोबर आई बरोबरही त्यांस कोटात दावे भांडावे लागले. त्यांचे या धर्मविरोधास्तव त्यांस कित्येकदां त्यांच्या आइबापानी घरांतून घालवून दिले; इतकेच काय पण त्यांच्या दोघी बायका मुले यांनीही त्यांचेजरळ राहण्याचें नाकारले, अगदी बाळपणी राघा- गोविदाची मोठ्या मनोभावाने पूजा करणाऱ्या राममोहन यांस पुढे प्रोढवयात मूर्तपूजेचा अत्यंत तिटकारा आला होता, असे दिसते. एखाद्या देवाचे मूर्तींची मिरबणूक रस्त्यावरून जात असतांना लोकांचे धमवेडेपणाची कोंब येऊन, त्यांचे डोळ्यांतून अश्रघारा बाहू लागत, एकदां नोकरीवर असतांना आपले गावाहोजारी ते आले असतां, आईच्या भेटीसाठी उत्सुक होऊन ते तिचेकडे गळे, धर्मावरोधास्तब त्या मायलेकांची ताटातूट होऊन, पुष्कळच काळ लोटला होता. तरीपण त्या निग्रही बाईने पुत्रप्रेमाचे मोहास बळी थसडतां आपल्या मुलाचे मुखाबलोकनही करण्याचे साफ नाकारले, राम- मोहनही इट्टास पेटले, परतु त्यांची आई ऐकेना, शेबटीं “आपल्या राधा-

१० भक्तीचा, खरा मागे [ माग ला

गोविंदाचे पायां पडशील, तरच मी तुझी भेट घेईन.' असा आईचा निर्वाणीचा निरोप ऐकून ते मात्वत्सल राममोहन गहिवरून म्हणाले, “हा पहा मी माझ्या आईच्या देवाला नमस्कार घालतो '' असे म्हणून जेव्हां कुल- देवतेला त्यांनीं साष्टांग नमस्कार घातला, तेव्हांच त्यांना आपल्या आईची भट धतां आला!

राममोहन यांनीं आपल्या र्घुनाथपूर येथील घराच्यासमोर एक मंच ( ओटा ) बांधला होता. त्या वेदीचे चारी बाडस ३४% तत्सत्‌, एकमेबा- द्वितीयम्‌ इत्यादि महावाक्ये लिहिली होती. तेथ ते उपासना करीत असत. तसेच प्रवासाला जातांना प्रवासाहून आल्यावर ते त्या बेदीस फ़दक्षणा घाळून नमस्कार करीत असत. असं करीत असतां एक दिवस त्यांची पत्नी उमादेवी, हिने त्यांस प्रश्न विचारिळा की, “आपल्या मते उत्कृष्ट धर्म कोणता?? त्यावर राममोहन यांनी उत्तर केळे कीं, “' गाई निरनिराळ्या रंगाच्या असल्या तरी त्यांचे दूध एकच रगी असते, त्याचप्रमाणे धमाचे बाबतीत निरनिराळ्या क्हषीनी प्रणीत निरनिराळे धर्ममार्ग असळे तरी सत्यधमाचे परिपालन, इंच सवातील सार आहे.''

राजा राममोहन यांच्या मताने इंश्रराच्या भक्तीचा खरा मार्ग म्हणजे मनप्य- मात्राचे उपयोगीं पडणे हा होय. '' परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्‌ हा महा सिद्धान्त पूवीच भारतकार साणून गेले, हे स्वरे, तर्थार्पि तेवढ्याने हिंदुधर्मीयांचा प्रत्रत्तीपेक्षां निव्रृत्तीकडील ओढा कमी